आणि यात दोन्ही बाजूने जी प्रचंड जीवित हानी होणार आहे त्यात मूळ इस्लामी किवा ख्रिश्चन कमी मारले जावे यासाठी दोन्ही बाजूने अन्य धर्मीयांचे धर्मांतर करून त्यांची स्वतःची संख्या वाढवली जात आहे.
हेच कारण आहे कि ख्रिश्चन लोक कडवे योद्धे असलेल्या ईशान्य प्रदेशातल्या नाग जातीच्या लोकांचे धर्मांतर मोठ्या योजनाबद्ध रीतीने करत आहेत.
आणि मुसलमानांच्या बाजूने त्यांना भारतात कडवी टक्कर देतील असे फक्त मराठे आणि शिखच आहेत.
शिख या लढाईत पडणार नाहीत कारण ते त्यांच्या धर्माबद्दल चांगलेच जागरूक आहेत.
मग राहिले मराठे.त्यांना धर्माबद्दल जास्त ज्ञान नाही आणि स्वधर्माविषयी अजिबात जागरूकता नाही.
मात्र मराठ्यांचे ईस्लाममध्ये धर्माँतरण घडवून आणणे शक्य नाही म्हणून मुसलमानांतर्फे वेगळेच डावपेच अवलंबवीले जात आहेत.
त्यासाठी बामसेफच्या माध्यमातून हिंदू मराठ्यांना भडकावण्यात येत आहे.म्हणजे ते स्व धर्माबद्दल अज्ञानी राहतील आणि वेळ येताच शिवधर्माच्या माध्यमातून मुसलमानाच्या बाजूने मराठे लढतील अशी व्यवस्था आधीच करून ठेवण्यात येत आहे.
त्यासाठी संभाजी बिग्रेडची स्थापना करुन शिवधर्माचा उदो उदो चालू आहे.
जर मराठे आणि नाग लोक ख्रिश्चन आणि मुस्लीम यांच्या बाजूने लढले तर आपोआपच हिंदू कमी होतील. आणि भारतात राहतील फक्त ख्रिश्चन किवा मुस्लीम,म्हणजे एका दगडात दोन पक्षी.
यात ख्रिश्चन जिंको अथवा मुस्लीम....मरणा र फक्त हिंदू.
यासाठी बामसेफला हाताशी धरून संभाजी बिग्रेड हे गोंडस नाव देऊन मुस्लीम संघटना हिंदूंमध्ये फुट पडत आहेत.
विचार करण्यासारखी गोष्ठ आहे कि संभाजीबिग्रेड आणि शिवधर्मीय यांना पैसा कोठून मिळतो???
साधा विचार करा. शिवडीच्या दगडी चाळीत ८बाय१० च्या खोलीत राहणारा एक माणूस जो साधारण सातवी पास आहे आणि ज्याच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही,तो दर पंधरा दिवसांनी राजस्थान आणि इतर राज्यात दौरे करतो.
हे पैसे कोठून येतात? तर मुस्लीम संघटनांकडून.
..कारण संभाजी बिग्रेड उघड उघड मुस्लिमांची बाजू घेते. मुस्लिमांनी या देशावर, मराठ्यांवर केलेले अत्याचार ब्राम्हणी कारस्थानांपेक्ष ा भयंकर आहेत. असे असताना संभाजी बिग्रेड त्यांना पाठीशी का घालते??
मराठा तरुणांनो विचार करा.....तुम्हाल ा आपल्या समस्त जातीचा आणि समाजाचा नाश करायचा असेल तर खुशाल संभाजी बिग्रेड च्या नादी लागा.
जय भवानी !! जय शिवराय !!
आभार -रोशन बावकर
No comments:
Post a Comment