Friday 2 September 2011

नराधम टिपू सुलतान!

मी आज आपल्याला एक माहित नसलेला सत्य सांगतो टिपू सुलताना विषयी ज्या महिषासुराने आपल्या हिंदू सामाज्यावर अगणित अत्त्याचार केले आता तुम्ही म्हणत असाल प्रशांत आपल्यास वेड लागले आहे का?तू कोणाबद्दल बोलतो आहेस टिपू सुलतान १८५७ च्या लाड्यातला नायक आहे आम्ही त्याला मानतो.तर मी म्हणेन लोकहो आपले म्हणणे बरोबर आहे गेल्या वर्षा पर्यंत मीही टिपू ला नायकाच मानत होतो कारण मलाही लहानापासून आपल्यासारखे चुकीचे इतिहास सांगितले गेले चला मग मी टिपूच्या क्रूर कर्मचा पाढा वाचायला सुरवात करतो.घाबरू नका मी दुसरा खेडेकर नाही आहे इतिहास विकृत करायला मी पुरावे हि देतो.१७८२ साली म्हैसूरचा नवाब हैदर अली मृत्युमुखी पडला आणि त्याच्या जागी त्याचा शूर पुत्र टिपू गादिवर बसला सत्तेवर येताच टिपूने स्वत्ताला सुलतान हि पदवी दिली आणि सुलतानाचे पहिले कर्तव्य म्हणजे काफारांचा मुसलमान करण्याची शपथ घेतली आणि सर्व हिंदुना मुसलमान करण्याचे आदेश सोडले.आपल्या प्रत्तेक गावातल्या मुसलमान अधिकाऱ्याला सांगितले साऱ्या स्त्री पुरुषांना मुस्लीम धर्माची शिक्षा द्या.जे स्वत्ताहून मुसलमान नाही होणार त्यांना बळाने मुसलमान करा नाहीतर पुरुषांना ठार करून पकडून आणलेली हिंदू स्त्रियांना मुसलमानात वाटून टाका त्या म्हैसूर संस्थानातील हिंदू समाजात हाहाकार मजला गावो गावी मुल्ला मौलवींनी धुमाकूळ घातला हिंदू पुरुषांची कत्तल झाली स्त्रियांची थिती तर त्याहून बिकट त्याच्यावर किती नराधमांनी बलात्कार केले ते त्यानाही माहित नसेल.या आक्रमणाला तोंड देणे अशक्य असल्याने धर्माथ हिंदुनी कृष्णा तुंगभद्रा नदीचा उदरजवळ केला नदीचे किनारे प्रेताने भरून येऊ लागले.यात स्त्रियांची संक्या अधिक होती कोल्हे कुत्रे मास खावून खाऊन कंटाळली होती पण किनारे ओस पडत नवते हिंदुच्या उडालेल्या दुर्दशेने टिपू आनंदाने हुरळून गेला त्याने जाहीर केले हिंदुच्या सामुहिक मुसालीमिकारणाने अपेक्षे पेक्षा अधिक यश आले आहे.एके दिवशी २४ तासाच्या आह ५० सहस्र लोक मुसलमान झाले आहेत.पूर्वीच्या कोणत्याही मुस्लीम सुलतानाने हे असे एवड्या मोठ्या प्रमाणात हे महाकृत्य केले नसेल.आणि हे महाकृत्या करण्यासाठी टिपूने एक सैन्य तुकडी बनवली होती त्याला तो आपल्या लाडक्या मुलांची संगठना म्हणत आसे हिंदू स्त्री पुरुषांना बटवाण्यात हिंदूंची लुटा-लुट करण्यात त्यांची घरे-दारे जाळून टाकण्यात आणि विरोध करतील त्यांचा अन्न्वणीत छळ करूंन त्यांना सर् सकट कापून काढण्यात ह्या सुलतानाच्या लाडक्या सैन्यातले विशेष तरणे बांध तरुण असतील त्यांना पारितोषिक म्हणून हिंदू स्त्रियांतील सुंदर अल्पवीन मुली दिल्या जात.टिपूच्या या इस्लामी प्रचारामुळे हिंदुस्तानातील सारे मुसलमान भरून गेले त्याला सुलतान गाझी इस्लामचा कर्मवीर ह्या पदव्या मुसलमानांकडून दिल्या गेल्या.त्याला हिंदुस्थानातूनच नव्हे तुर्कास्थानातूनही मान्यता मिळाली.


स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा सहा सोनेरी पाने या पुस्तकात पुराव्या निशी दिलेले म्हैसूरच्या म्हहिस्या सुरावर (टिपू वर)वाचला आणि माझ्या डोळ्यात चटकन पाणी आले माझ्या समोर माझी बायको बसली होती तिने मला रडताना पहिले सर्व्हा प्रथम तीगोंधळली मग तिने मला रडण्याचे कारण विचारले तेव्हा मी सावर्कारांचा लेख दाखवला आणि तिलाही आपले रडू आवरले नाही.मग मला सांगा अश्या या क्रूर कर्मा हिदू पीडक टिपू सुलतानाला आपण आपल्या १८५७ क्रांतीचा जनक मानायचे का?असे असेल तर राणी लक्ष्मी बाई तात्या टोपे,मंगल पांडे आणि अश्या कितीतरी असंख्य क्रांती काराकांचा अपमान आहे.कॉंग्रेस नथुराम गोडसेंना माथेफिरू म्हणते. पण टिपू सुलताना शालेय पाट्या पुस्तकात्स्तान देते जो फक्त आपल्या स्वत्तासाठी इंग्रजान विरुद्ध लढला नथुराम गोडसे एका महाराष्ट्रीय माणसाला पाकिस्थांवरून आलेल्या निर्वाशितांची का कळकळ होती? कारण तो सच्चा हिंदू होता एका हिंदूला हिंदूंवर होणारे अत्याचार नाही सहन झाले त्यात नथुराम गोडसेंचे काय चुकले मग आम्ही त्यांना खल नायकाची उपमा का देतो?आम्ही हिंदू एवडे षंड झालो आहोत कि हिंदूंवर होणारा अत्याचारावर आवाज उठवनार्याला माथेफिरू म्हणून आम्ही धर्म निरपेक्ष आहोत हे जगाला दाखवतो आहोत.माझ्यासोबत कुणी येवो व न येवो मी यावर आवाज उठवणारच मी नाथूरामना न्याय मिळून देणारच मग यात माझे प्राण गेले तरी बेहत्तर.
माझ्या मित्रानो माझा हा लेख कसा वाटला यावर काही आपल्यास सांगायचे असल्यास मला टिप्पणी लिहा किवा फोन करा 
तुमचा हिंदू सेवक,
प्रशांत शिगवण.
०७४९८५५४१८४

No comments:

Post a Comment