Tuesday 6 December 2011

आणि अनिता पाटील निरुत्तर झाली .....!

अनिता पाटील या मुर्ख बाईने शाम ची आई वर आपली घाणेरडी पोस्त लिहिली आणि तिला एका कट्टर हिंदू विनायक शिंदे या २१ वर्ष्याच्या मावळ्याने दिलेले उत्तर
या विनायक  शिंदे यांच्या अनिता पाटील या ब्लॉग वर दिलेल्या कॉमेंट मी कॉपी पेस्ट करत आहे.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना
said...
श्यामच्या आईपेक्षा अनिता बाई तुमचेच विचार अधिक घातक आहेत. दिवस फार वाईट आले आहेत. दुसऱ्या समाजाची कुठलीही गोष्ट प्रसिद्ध दिसली तर मग उगाच काहीतरी खुसपट काढत राहायची ही प्रवृत्ती फोफावत आहे. ज्यांनी ज्यांनी साने गुरुजी आणि शामची आई मुळातून वाचली आहे, ते वरील लेखाला विरोधच करतील, मग ते कुठल्याही जात-धर्माची का असेनात ....
आपल्याला फक्त ब्राह्मण समाजाला टार्गेट करणं एवढच छान जमतं...
मी स्वत: ९६ कुळी मराठा आहे.. कोकणात रत्नागिरी इथे माझं वास्तव्य आहे..
आणि आजवर जात पात न बघता सर्वांशी मिळून मिसळून राहिलेलो आहे..
हे तुमचे "जातीयवादी धंदे" बंद करा..
मी स्वत: हिंदुत्ववादी आहे.. आणि आमचं हिंदुत्व "मनुवादी किंवा ब्राह्मणी" नाही..
सरसकट सर्वांना एकाच तराजुत तोलू नका....
तुमचा ब्लॉग वाचणारा माणूस "शहाणा" असेल तर त्याचं डोकं आउट होउन जाईल..
माझं आत्ता तेच झालेलं आहे...
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आणि हो..
आपले लेख वाचले...
"ब्रिगेड" च्या पिवळ्या पुस्तकांमधून घोकंपट्टी केल्यागत लिहिता...
म्याच्युरिटी च्या नावाने पुरता "शिमगा..."
नुसती जात जात जात................. जात नाही ती जात....
"हिंदुत्ववाद" काय आहे हे आम्हाला आपण शिकवू नये...
आपली तयारी असेल तर आम्ही आपल्याला अनेक मुद्दे ऐकवू शकतो ज्यावर आपण एक शब्द सुद्धा उत्तर देऊ शकत नाही...
ऑरकुट वर मी गेली दोन वर्षं आहे.. कित्येक ब्रिगेडी लोकांशी वैचारिक युद्ध केलेलं आहे..
भल्या भाल्यांची बोलती बंद केलेली आहे... ९६ कुळी मराठा, मुक्तपीठ यांसारख्या ऑरकुट कम्युनिटीज वर आपण पाहू शकता...
कित्येक ब्रिगेडी लोकांशी भिडलो...पण शेवटी ब्रिगेडी लोकांना "पळ काढण्याशिवाय" काहीही जमत नाही..
तेव्हा या सर्वांचा बोलविता धनी कोण आहे कसं आहे हे सर्व आम्हाला ठावूक आहे.
हे प्रकार बंद करा..
आणि ज्या मुस्लिम समाजाचा तुम्हाला एवढा पुळका आहे ते नेमके काय आहेत कसे आहेत आणि त्यांची वृत्ती कशी आहे याचा एकदा "डोळे उघडे ठेउन आणि जात पात बाजुला सारून" अभ्यास करा...
मग बोला..
तुमचा रिप्लाय अपेक्षित करतो आहे...
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
अनिता मैडम..
बाकी हे ब्रिगेड वगैरे मला कधीच पटले नाहित.. असं नाही मी यांना कधी समजूनच घेतलं नाही..
पण यांची पार्सलिटी मला कधीच आवडली नाही. यांची भाषा तर सोडूनच द्या..
.
आणि माझं एक प्रामाणिक मत आहे.. तेव्हा होतं, आजही आहे, आणि भविष्यात सुद्धा राहील.
.
"कोणत्याही जातीतील बड्या धेंडांनी नको नको ते उपदव्याप केले असतील म्हणून ते ज्या जातीचे आहेत त्या जातिकड़े सरसकट संशयी आणि खुनशी नजरेने पाहिलं जाऊ नये.."
.
हे ब्रिगेड ला जमलं का ?? नक्कीच नाही..
मी गेली २१ वर्षं (अगदी मला जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून म्हणजे किमान १२ तेरा वर्षं) तरी या समाजसोबत वावरतो आहे.
माझे अनेक मित्र ब्राह्मण आहेत.. आणि ते माझ्याएवढेच कट्टर "शिव संभाजी"प्रेमी आहेत..
अण्णा दत्तो, कृष्णाजी भास्कर यांना शिव्या दिल्या की ते तोंडं वेंगाडत नाहित.
शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करचं मुंडकं उड़वातानाचं चित्र पाहून पिसाळलेले अगर दंगे केलेले ब्राह्मण पाहिले आहेत का कुणी ?
पण हेच कृष्णाजी भास्कर ऐवजी "अफजलखान " असेल तर "मुस्लिम समाजाच्या" काय भावना होतात हे आजवर हजार वेळा दिसून आलेलं आहे.
मला मुस्लिम सोडून अन्य कोणत्याही धर्माचा द्वेष नाही. "बौद्ध, जैन या धर्मांची तत्वं मला खुप आवडतात.."
मुस्लिम धर्माचा सुद्धा द्वेष आहे असं नाही.. पण त्यांच्यावर माझा विश्वास नाही.
तरीही माझे अनेक मुस्लिम मित्र सुद्धा आहेत. मैत्रीमध्ये मी वितुष्टता आणलेली नाही.
.
समाज हा समाज असतो.. आणि बड़ी धेंडं ही धेंडं असतात.. उपद्रवी कीड़े करणारी.. (जी आपल्या जातित सुद्धा आहेत, आणि भटांमध्ये सुद्धा आहेत..)
त्यांच्या चुकीची शिक्षा सरसकट सर्व समाजाला मिळू नये आणि दोन समाजात वितुष्टता येऊ नये.. ही मनापासूनची इच्छा आहे.
ज्या ज्या काही चूका असतील, मतभेद असतील ते या धेंडानी एका बंदिस्त खोलीत बसून सोडवावेत.. आणि त्यांना कायमची तिलांजली द्यावी..
त्यांच्यामधिल मतभेदान्मुळे निर्माण झालेली ही "द्वेशाची ठिणगी" आमच्यासारख्या "जातपात न मानता" सर्वसामान्य जिणं जगणार्या लोकांमध्ये वणव्याच्या स्वरुपात पसरु नये ही इच्छा आहे.. आणि त्यासाठी मी कायम प्रयत्न करणार.
तुमच्यासारख्या लोकांचा हेतु मी माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तडीस जाऊ देणार नाही...
हे असले फ़ालतू जातीयवादी धंदे करण्यापूर्वी आपल्याला माझ्यासारख्या असंख्य "तगड्या" मराठ्यांचा सामना करावा लागेल..... आणि ज्यामध्ये विजयश्री सम्पादन करणं आपल्याला किमान या जन्मी तरी शक्य नाही....
.
जय जिजाऊ... जय संभाजी.....
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
This post has been removed by the author.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
This post has been removed by the author.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आणि हो....
मी फेसबुक वर नाहिये...
आपल्याला जर खरंच वैचारिक वाद घालायचा असेल तर आपण ऑरकुट वर या...विनायक शिंदेचं हे खुलं आव्हान आहे आपल्याला..
सध्या माझ्या परीक्षेचा हंगाम चालु आहे.. एकदा यातून फ्री झालो की मग डिसेंबर अखेरीस तुमच्या या ब्लॉग वर येउन तुमच्या या जातीयवादी लेखांच्या "चिंधड्या" उड़वणार मी..
तेव्हा उत्तरे द्यायची तयारी ठेवा...
BEST OF LUCK......
जय जिजाऊ, जय संभाजी...
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आणि हो... तुर्तास सर्वात महत्वाचे...... ज्या संभाजी महाराजांच्या नावाने तुम्ही तुमच्या तथाकथित "बहुजनवादाचं" (म्हणजेच जातीयवादाचं) तूणतूणं वाजवत असता आणि हिंदू धर्माभिमानी लोकांना आणि हिंदुत्ववाद्यांना शिव्या देत असता ना त्याच संभाजी महाराजांनी स्वत: लिहिलेली एकविस पत्रे मी वाचली आहेत..
त्यातलं एक सर्वाधिक महत्वाचं पत्र इथे देत आहे..
म्हणजे "हिंदू, हिंदुत्ववाद" वगैरे काही अस्तित्वातच नाही असे जे काही आपण तारे तोडले आहेत ना त्यावर हे पत्र म्हणजे झणझणीत अंजनच असेल..
वाचा.. आणि डोकं शांत ठेउन विचार करा...

जयपूरचा राजा रामसिंग यास छ.संभाजी महाराजांचे पत्र:-

्त्या यवनाधमाला सांप्रत असे वाटू लागले आहे की आम्ही हिंदू तत्वशून्य झालो आहोत.आम्हाला धर्माचा काहीही अभिमान राहिलेला नाही.बादशहाची वागणूक यापुढे आम्हाला सहन होणार नाही.आम्ही क्षत्रिय आहो.आमच्या धर्माला कमीपणा आणणारी कोणतीही गोष्ट आम्ही कदापि मान्य करणार नाही.वेद,श्रुती-स्मृती इत्यादींनी धर्म आणि जाती यांच्या संबंधीची कर्तव्ये नेमून दिलेली आहेत.त्यांची पायमल्ली झालेली आम्हाला सहन होणार नाही....आता अशी वेळ आली आहे की त्या यवनामाला पकडून कारागारात घालणे शक्य होईल.मग आपल्या देवतांची पुन्हा स्थापना करून धर्मकर्मे निर्विघ्नपणे पार पडतील अशी व्यवस्था करता ये ईल.हे सारे लवकरच करावयाचे आम्ही ठरवले आहे याची खात्री बाळगावी.
.
.
वाचलं ????????????
आता सांगा... कुठून आला हो संभाजी महाराजांना हा एवढा "हिंदू धर्माभिमान ???"
आता हे संभाजी महाराजांनी स्वत: लिहिलेलं पत्र आम्ही मराठ्यांनी खरं मानायचं की तुम्ही ही इथून तिथून छापलेली जातीयवादी पचपच ??????????? काय आहे ऑथेंटिक ?
काय आहे खरं ??
कोण आहे जास्त महत्वाचं ?? तुम्ही की "छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज ????"
.
अर्थातच............
संभाजी महाराज.....
.
संभाजी वंदना->"या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा होणे नाही, महाराष्ट्र धर्म राहिला जो काही, राजे, केवळ तुम्हाकरिता.. "
.
"जय संभाजी..."
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आणि हो...............
जमल्यास "संभाजीनगर" म्हणा..
"औरंगाबाद" शक्यतो नको............
तुमच्या सर्व धर्म समभावाला तडा जात नसेल तरच हां... जबरदस्ती नाही...
नाहीतर एकीकडे "संभाजी प्रेमाचे पोवाडे" गायचे.. आणि दुसरीकडे त्याच संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं त्या हलकट औरंग्याच्या नावाने स्वत:च्या शहराचा उल्लेख करायचा...
"औरंगाबाद" असा.... काय हे तुमचे "संभाजीप्रेम..." मानलं बुवा....
असो.....
"संभाजीनगर" बोलायला काय प्रॉब्लम येतो ????????? समजू शकेल काय ?
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आणि एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा......मला या बड्या लोकांच्या वादात बिलकुल इंटेरेस्ट नाही..
मग ते इतिहासकार असोत किंवा लेखक असोत किंवा राजकारणी असोत..
आणि ते कोणत्याही समाजाचे असोत.. पण यामुले दोन समाजात कटुता येऊ नये असं माझं मनापासून मत आहे.. आणि त्यासाठी मी कायम प्रयत्न करणार.. मला त्यात माँसाहेब जिजाऊ यश देतीलच यात शंकाच नाहिये...
कारण कसं असतं ना हे कितीही भांडले तरी "बड़ेजाव" असतो यांचा.. दिवसा भांड भांड भांडतील आणि रात्री एका ताटात जेवतिल..
पण यामुले समाज दुभंगता कामा नये.. आणि चांगले वाईट लोकं प्रत्येक जातीत असतात..
तुम्ही एकच न्याय सरसकट सगळ्या समाजाला लाऊ शकत नाही..
आता इथे तुम्ही म्हणाल असं कोणी केलं.. तर त्याचं उत्तर तुम्हाला मी द्यायची गरज नाही..
म्हणून पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या त्यावर बंदी घालून लेखकावर गुन्हा दाखल होतो..
हे एवढं पुरेसं आहे.. मग सोशल नेट्वर्किंग वर नाचक्की.. संकेत स्थळावरून लिंक गायब असले "मर्दानी" प्रकार घडतात...
आणि एक मराठा म्हणून मला हे पटत नाही..
चांगलं वाईट याची जातपातविराहित समीक्षा व्हायला हवी या मताचा आहे मी..
या मुद्द्यावर आता वाद नको आणखी..
.
या इतिहास संशोधाकांमाधिल मतभेद, दादोजी कोंडदेव, वाघ्या कुत्रा, रामदास असल्या विषयांना पुढे करून "ब्राह्मण मराठा" हां वाद सर्वसामान्य जिणं जगणार्या समाजात मोठ्या प्रमाणात कोण फैलावु पाहत असेल तर त्याला माझ्यासारख्या असंख्य "तगड्या" मराठ्यांचा सामना करावा लागेल..
.
मग असं करणारा कोणीही असो.... "खेडेकर समर्थक" असो किंवा "पुरंदरे समर्थक, किंवा दादा समर्थक, किंवा अन्य कोणी..."Doesn't matter.............
.
हां माझा शब्द आहे............
जय जिजाऊ........ जय संभाजी..........
anita patil said...
प्रिय विनायक,
मी पुरावे दिल्याशिवाय काहीही लिहित नाही. श्यामची आई अस्पृश्यता पाळीत होती, हे लिहिताना मी या पुस्तकातील पाने लेखासोबत जोडली आहेत. एक तर तू श्यामची आई वाचलेली नाही. संपूर्ण पुस्तक वाचायची तसदी नको म्हणून मी वाचकांच्या सोयीसाठी टाकलेली पानेही तू वाचलेली नाहीत. म्हणून तुला श्यामच्या आईबद्दल प्रेम वाटत आहे. असो. हा लेख श्यामच्या आईच्या ब्राह्मणवादाबद्दल आहे, म्हणून तेवढ्याच मुद्याचे येथे उत्तर दिले. तुझ्या उरलेल्या इतर आरोपांचे उत्तर मी ब्लॉगवर स्वतंत्ररित्या टाकीत आहे. ते अवश्य वाच. ‘एका भरकटलेल्या ब्राह्मणवाद्यास उत्तर' असे त्याचे शीर्षक आहे.
anita patil said...
dear,
Vinayak shinde i have changed the heading of letter written for u as -
भरकटलेल्या ब्राह्मणवादी शिंद्यांस पत्र !
pls note it and find the write article.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
काळानुरूप ते ते लिखाण बघावे.
सरसकट आजचे निकष लावून त्याचे विश्लेषण/पोस्टमॉर्टेम करू नये.
शामची आई एक सर्वसामान्य स्त्री आहे जिने तिच्या आकलनाप्रमाणे तिच्या मुलांवर संस्कार केले.तत्कालिन परिस्थितीत तीला जमेल तसा तीने त्या घटनांवर मार्ग काढलेला आहे.ज्या काळातले ते पुस्तक आहे त्याकाळानुरूप-तत्कालिन परिस्थिती बघुन त्यावर टिप्पण्या कराव्यात.
आता समाज बराच सुधारलेला आहे, आजच्या निकषावर जर त्या ब्लॉगकर्त्या बाईना वाटते त्याप्रमाणे त्या धड्यातुन काही चुकिचा संदेश जात असेल तर धडा वगळला जाण्यासाठी शासनाकडे आपला मुद्दा पटवून द्यावा पण त्या लेखकाला किंवा त्या कलाकृतीतील पात्राला दोष देणे व त्यावर अशाप्रकारे लेख लिहिणे हे चुकिचे आहे.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
माझ्यासाठी उद्देशून लिहिलेला (की कॉपी पेस्ट केलेला) लेख वाचला..
पण तिथे रिप्लाय द्यायचो सी नसल्याने इथे रिप्लाय देत आहे..
.
असो..
एक तर मी ९६ कुळी मराठा आहे हे फक्त एकदाच नमूद केलेलं आहे... आपण मी ते सतत नमूद केल्याचा आव आणून बोलत आहात हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे...
आणि मी माझ्या नावापुढे हिंदुगर्जना असं लिहिलेलं आहे कारण मी "हिंदू मराठा" आहे..
तो हिंदू ज्याचा "धर्मवीर संभाजी महाराजांना" सुद्धा अभिमान होता..
तो हिंदू धर्म ज्याचा त्यांनी अभिमान बाळगला होता.. जे आपण त्यांनी स्वत: लिहिलेल्या पत्रामध्ये वाचलं असेल..
आणि मी "मराठा" आहे कारण आधी मी एक "हिंदू" आहे.. हीच माझी शिकवण आहे...
आणि त्यात काहीही चुक नाहीये...
.
आपण संभाजी महाराजांच्या पत्राबद्दल अवाक्षर सुद्धा भाष्य केलेलं नाही..
.
तुमच्या माहितीसाठी सांगतो... माझ्या ऑरकुट प्रोफाइल वर "विनायक शिंदे: मराठा तितुका मेळवावा" असं नाव आहे..
आणि मी २००८ पासून ऑरकुट वर आहे.. खुप ऐतिहासिक धाग्यांवर चर्चा केलेली आहे..
मुक्तपीठ समुहावर "थोर विभूति" नामक धागा मी सुरु केलेला आहे.. आपण तो जरुर वाचवा..
त्यासाठी आपण ऑरकुट वर यावे ही नम्र विनंती..
.
सध्या माझ्या परीक्षेचा हंगाम आहे...
परीक्षा डिसेंबर अखेरीस संपली की मग मी "खरा संभाजी" नावाचा एक धागा सुरु करणार आहे..
आपण त्याचा अवश्य लाभ घ्यावा..
त्या धाग्यासथी मी काय काय वाचन केलेलं आहे याचे संदर्भ आपल्याला पुढील पोस्ट मध्ये देतोच..
पण तत्पूर्वी तो धागा सुरु करण्यापूर्वी त्यामागची पार्श्वभूमी आपण लक्षात घ्या..
.
एकीकडे त्या "राम गणेश गडकर्यासारख्या" विकृत भटुकड्याने रेखाटलेली संभाजी महाराजांची विकृत प्रतिमा कायमची पुसून टाकणं हे मी माझं आद्यकर्तव्य समजतो.. एक हिंदू मराठा म्हणून....
आणि दुसरीकडे या हल्लीच्या तथाकथित "पुरोगामी" (की नास्तिक) ब्रिगेडी लोकांनी स्वत:च्या फायद्या पुरता संभाजी महाराजांच्या नावाचा केलेला वापर..
या दोन्ही गोष्टींचा पंचनामा मी करणार आहे "खरा संभाजी" या धाग्यावर...
एकीकडे तो हरामजादा राम गणेश गडकरी आणि दुसरीकडे हे नास्तिक आणि जातीयवादी ब्रिगेडी या दोघांमध्ये आमच्या लाडक्या शंभूराजेंचं अक्षरश: भजं झालं हो भजं..
आणि ते मी पुसून टाकणार आहे..
आणि एक ओजस्वी, तेजस्वी, छत्रपति, धर्मवीर, पराक्रमी, असा शिवपुत्र संभाजी संपूर्ण समाजासमोर आणणार आहे..
राम गणेश गडकरी ने केलेली विकृत संभाजी प्रतिमा पुसून टाकण्याचं आणि खरा तेजस्वी संभाजी समाजासमोर आणायचं काम महत्वपूर्ण रित्या पार कोणी पाडलं असेल तर त्या म्हणजे "कमलाबाई गोखले.."
गोखले म्हणजे ब्राह्मणच...
असं आहे.. जयसिंगराव पवार यांच्या सुद्धा लिखानाच्रे संदर्भ त्यात असतील..
त्या धाग्यावर ढोबळपणे काय असेल याचा गोषवारा मी खालील पोस्ट मध्ये देत आहे..
आपण तो वाचवा..
आणि मगच मला "भरकटलेला ब्राह्मणी शिंदे" असं म्हणावं..
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
"खरा संभाजी" धाग्यावर ढोबळपणे खालील माहिती असेल..
१)"धर्मवीर संभाजी" :- जयसिंगराव पवार..
२)युवराज संभाजी :- डॉक्टर कमल गोखले
३)छत्रपति संभाजी महाराजांचे मंचकारोहण आणि राज्याभिषेक:- वा सी बेंद्रे
४)संभाजी राजे रणांगणावर :- रियासतकार गो स सरदेसाई
५)असा लढला शंभूराजा :- विजय देशमुख
६)संभाजीची गोव्यावरील स्वारी:- डॉक्टर पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर
७)शिवाजीपेक्षा दहा पटीने तापदायक राजा:- महम्मद हाशिम काफिखान
८)संभाजी: बादाशाहास ताजिम न देणारा राजा:- ईश्वरदास नागर
९)इतिहासाच्या दरबारातील संभाजीराजा:- डॉक्टर अ. रा. कुलकर्णी
१०)छत्रपति संभाजी काळ आणि कर्तुत्व:- सेतुमाधव पगड़ी
११)धर्मवीर संभाजी महाराज: गुण दोष विवेचन:- भाउसाहेब पवार
१२)बेंद्रे यांचा संभाजी:- प्रा. नरहर कुंदरकर
१३)छत्रपति संभाजी आणि कवी कलश :- डॉक्टर वसंतराव कदम
१४)औरंगजेबाच्या दरबारातील कवी कलशाच्या काव्यपंक्ती :- डॉक्टर यादव गुजर
१५)छत्रपति संभाजी आणि बादशाह औरंगजेब:- डॉक्टर श.श्री. पुराणिक
१६)संभाजी आणि पोर्तुगीज:- स.शं. देसाई
१७)संभाजी आणि इंग्रज:-डॉक्टर वि.गो. खोबरेकर
१८)संभाजीच्या लढाया आणि आरमार:- डॉक्टर भालचंद्र आपटे
१९)छत्रपति संभाजी: एक रणझुंजार युद्धनेता:- ले.कर्नल म. ग. अभ्यंकर
२०)छत्रपति संभाजीचे प्रशासन :- डॉक्टर प्र.न . देशपांडे
२१)संभाजी आणि मुस्लिम प्रजा:- डॉक्टर गो.त्र्यं. कुलकर्णी
२२)शूरवीर छत्रपति संभाजी महाराज:- दत्तो वामन पोतदार
२३)संभाजीचे दानपत्र आणि राज्याची वाटणी:- प्रा. डॉक्टर. खरे
२४) संभाजी आणि संस्कृत:- डॉ. मा. रा. कंटक
२५)संभाजी आणि रायगड:- शान. वि. आवळसकर
२६)तूळापुरच्या तुरुंगातील संभाजीचा पोवाडा:- ग.दी. माडगुळकर
२७)शेर शिवाका छावा था:- शाहिर योगेश
२८)संभाजी: एक राजपुताचा आत्मयज्ञ :- गो. नि. दांडेकर
२९)युवराज शंभू राजे आणि छत्रपति संभाजी महाराज:- प्रा. वसंत कानेटकर
३०)हुतात्मा छत्रपति:- स्वातंत्र्यवीर सावरकर
३१)जवानमर्द संभाजी:- वि. द. घाटे

आणि ख़ास आकर्षण......
३२)संभाजी महाराजांची एकवीस पत्रे (त्यांनी स्वत: लिहिलेली)
३३) जयसिंगराव पवार यांची ९५ पानी संकल्पना.. त्यांच्याच शब्दांत ..
.
आणि अजुन लहान मोठे असे एकुण ५५ लेख..
.
धागा हजारी ओलांडेल यात शंकाच नाही..
जय जिजाऊ.. जय संभाजी....
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
असं आहे सगळ...
आपण मला तुमचा भाऊ मानलंत.. आनंद वाटला..
दिवाळीच्या आपल्याला "हार्दिक शुभेच्छा.."
.
आणि हो.............
.
मी शिवराळ भाषा वापरतो... फक्त पुरुष सदस्य असेल तरच... स्त्रीसमोर नाही.. स्त्रीचा आदर करावा असं आमची "हिंदू संस्कृती" आम्हाला शिकवते...
तुम्ही मला आज उद्देशून ज्या काही पोस्ट्स केल्या आहेत त्यावरून आपण मला अजिबात ओळख़त नाही अगर माझं लिखाण सुद्धा वाचलेलं नाही याची पुरेपुर प्रचिती येत आहे..
तरीही मला "संयमी आणि शिवराळ" भाषेत न बोलल्याबद्दल आपण आभार मानलेत..
धन्यवाद.. मी आहे ते खरं बोलतो..
ऑरकुट वर एक अत्यंत उर्मट आणि आक्रमक असा "विनायक शिंदे" म्हणून प्रसिद्ध आहे मी..
९६ कुळी मराठा समुहावरून आक्रमकपणामुले सर्वाधिक वेळा ban झालेला अशी माझी ख्याति आहे.. पण असं असलं तरी माझी विचारशक्ती मेलेली नाही..
आणि मी ती मरुही देणार नाही..
बाकी हे इतिहास, खरं खोटं याची जातपात मध्ये न आणता पड़ताळणी करावी असं मला वाटतं..
कारण चांगले वाईट लोकं सर्वच जातित असतात..
आपल्या जातित काय कमी वाईट लोकं होते का ??
तो घोरपडे, गणोजी शिर्के, खंडोजी खोपड़े, हे कोण होते ??
आपल्यातलेच हरामजादे कीड़े होते.. पण म्हणून या हलकट लोकांपायी सरसकट सगळ्या मराठा समाजाला कोण बदनाम करायला निघालं तर मी तो प्रयत्न हाणून पाडेन ..
मग जर मी मराठा आहे म्हणून माझ्या जातिबद्दल माझा असा विचार असू शकतो तर हाच विचार मी अन्य जातिंबद्दल का नाही करायचा ?
आहे का याचं उत्तर ???
.
आणि हो..
आपण निश्चिंत रहा... माझे तुमच्याशी कितीही वैचारिक मतभेद झाले तरी मी माझी भाषा सभ्यच ठेवेन... कारण तुम्ही मला तुमचा भाऊ मानलं आहे..
आणि भाऊ मानलं नसतं तरी सुद्धा मी हेच केलं असतं.... कारण "परस्त्री मातेसमान आहे" अशी माझ्या हिंदू धर्माची शिकवण आहे..
.
आता माझी जबाबदारी आहे माझ्या भरकटलेल्या बहिणीला सुधारायची..
.
आणि एक....
मी मुस्लिम द्वेष्टा नाही.. स्पष्ट पणे सर्व काही नमूद केलेलं आहे मी त्यात..
राजेंच्या सैन्यात मुस्लिम होते हे मान्य.. पण राजेंच्या आसपास सगळेच होते..
कारण शिवाजी महाराज हे "हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि रयतेचे राजे" होते..
,
बाकी आपापल्या सोयीनुसार त्यांना कोण कोण काय काय विशेषणे लावतो इकडे आपण लक्ष द्यायची गरज नाही..
.
आणि हो..
मी ब्राह्मणवादी नाही...
ब्राह्मण लोकांना सुद्धा झोडपून काढलेलं आहे...
म्हणून म्हणतो... कृपया आपण ऑरकुट वर यावे...
म्हणजे सर्व काही समजेल..........
.
चांगलं ते चांगलं.. आणि वाईट ते वाईट...
आपला तो बाब्या ही वृत्ति सोडून द्यावी... म्हणजे जातीयवाद नष्ट होईल....
.
हिन्दुत्ववादाला "भटूवाद बामणी वाद" अशा शब्दात हीणवणे बंद करावे ही नम्र विनंती...
किंवा त्या आधी आमची हिंदुत्वाची संकल्पना तरी नीट समजुन घ्यावी...
.
आपले प्रश्नच असे असतात की त्याचं थोडक्यात उत्तर देता येत नाही..
म्हणून ही सगळी निबंधमाला सादर करावी लागते............
.
तुर्तास रजा घेतो,,
नंतर बोलूच..
सध्या वेळ कमी आहे..
लोभ असावा..
राग नसावा..
जय जिजाऊ.. जय संभाजी.........
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आणि हो...
आपण आपल्या ब्लॉग वर जे जे काही मुद्दे मांडले आहेत ओवरऑल त्याचा थोडक्यात परामर्श मी घेऊ इच्छितो.
.
आपले मला खटकलेले काही मुद्दे....
.
१)मुस्लिम:-
आपण म्हणता तसं मला मान्य आहे की शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक सुद्धा होते.. मी सरसकट सर्वच मुस्लिमांवर कधीच टिका केलेली नाही...
आजही खुप चांगले मुस्लिम आहेत यावर माझा विश्वास आहे..
मी स्वत: मोहम्मद रफ़ी, झाकिर हुसेन, बिस्मिल्ला खान, झहीर खान, ए पि जे अब्दुल कलाम, गुल्जानिरा नल्ला, यांसारख्या मुस्लिम लोकांचा भन्नाट शौक़ीन आहे.
कडवट हिंदुत्ववादी असून सुद्धा मी मुस्लिम द्वेष्टा कधीच बनलो नाही..
पण आज जे काही चालू आहे ते पाहिलं की मन हबकुन गेल्याशिवाय रहात नाही.
लव्ह जिहाद मार्फ़त हिंदू मुलींना फसवून त्यांचं धर्मान्तर करून तिचे हाल करणं आणि "production machine" बनवून "use n throw" या उक्ति प्रमाणे तिला नंतर वार्यावर सोडून देणं हा एक भयानक प्रकार भारतात चालू आहे..
काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ४४ हजार हिंदू तरुणी आज बेपत्ता आहेत.. कल्पना आहे तुम्हाला या गोष्टीची ?
नसेलच.... त्यासाठी आधी हा बेगडी सर्व धर्म समभावाचा आणि "पुरोगामित्वाचा" चश्मा काढून ठेवा. आणि मग उघड्या डोळ्याने समाजाकडे बघा.. म्हणजे आपण ज्यांचा उदोउदो करत आहोत ते काय आहेत याची प्रचिती तुम्हाला मिळेल..
.
दुसरं म्हणजे आपण मला दाखावालेलं "कृष्णाजी भास्कर" याचं मुंडकं उड़ावतानाचं चित्र...
मान्य आहे.. तत्कालीन भटुकड्या वृत्तीच्या स्वयंघोषित इतिहासकारांनी ते चित्र जाणीव पूर्वक वगळलं..
ठीक आहे.. मी पूर्ण ऑथोरिटी देतो तुम्हाला.. सार्वजानिक ठिकाणी ते चित्र प्रसिद्ध करा..
आपण तपासून बघू.. ते चित्र होर्डिंग आणि तत्सम स्वरूपात लावलं की किती ब्राह्मण दंगे करतात ते..
बघुया की... आणि दंगे करणार्या ब्राह्मण लोकांना काय करायचं ते नंतर बघू..
आहे याची तयारी ????????????
.
पण हेच जर त्या चित्रामध्ये कृष्णाजी भास्कर ऐवजी "अफजलखान" असेल तर मुस्लिम लोकांच्या काय प्रतिक्रिया उमटतिल याचा विचार केला आहात काय ?
.
उमटतिल कशाला ??? उमटलेल्या आहेत.. आजवर हजार वेळा ते दिसून आलेलं आहे..
.
सांगा ना आता..
हे असं असेल तर यांचं "शिवप्रेम" आम्ही कोणत्या परिमाणात मोजायचं ??
लीटर, ग्राम, किलोग्राम, फुट, सेंटीमीटर, टन ?? कोणत्या कोणत्या कोणत्या ???
.
आहे उत्तर ?????????????
आणि या लोकांचा उदोउदो करणारा इतिहास बहुजन समाजाच्या माथी मारायला आपल्याला काहीच वाटत नाही ?????????????
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आजवर ब्राह्मण लोकांनी केलेल्या अत्याचाराचे पाढे वाचून झाले.. पण या मुग़ल साम्राज्य विस्तारक लोकांनी केलेले अत्याचार काय होते ?
त्यात सुद्धा बहुजनच भरडला गेला ना ? किती बहुजन स्त्रियांच्या अब्रुचा सत्यानाश झाला ? किती कुटुम्बे उध्वस्त झाली ? अगदी गझनिच्या पहिल्या तुघलाकापासून ते कालपरवा भारत पाक फाळणी झाली तेव्हापर्यंतचं सर्व रक्तलांछन आपण विसरलात ???
त्याला एकदाही आपल्या ब्लॉग वर प्रसिद्ध करायची आपल्याला गरजच भासली नाही ?
ह पार्सलिटी का ?
का म्हणून असा वैचारिक हिरवाई ने नटलेला इतिहास आमच्या माथी मारता ?
तुम्हाला याचा जाब विचारला की त्या माणसाला सरसकट "ब्राह्मणी" हे विशेषण लावून टाकता..
का म्हणून ? म्हणजे तुमच्या विचारांच्या विरोधात असलेला बहुजन हा बहुजन असूच शकत नाही ही कोत्या मनोवृत्तिची धारणा निर्माण करायचा आणि त्याच धारणेखाली सर्वांना तोलायचा हक्क दिला कुणी तुम्हाला ?
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
२)ब्राह्मण:- यांचा मुद्दा मी कालच बोललो आहे..
चांगलं ते चांगलं.. आणि वाईट ते वाईट... त्यात जातपात येता कामा नये....
तेव्हाच्या ब्राह्मण इतिहासकारांनी जे जे काही घोल घालून ठेवले त्याची शिक्षा आजच्या सर्वसामान्य ब्राह्मण समाजाला द्यायचा अधिकार कोणालाही नाही..
पण हेही तितकं च खरं आहे.. एखाद्याची ब्राह्मण म्हणून मुलाहिजा राखायची नाही.. तो चुक असेल तर भलेही ब्राह्मण असला तरी त्यास कानफतवता आलं पाहिजे.. जे मी आजवर अनेक वेळा केलेलं आहे..
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
वंदे मातरम:-
आपण बरोबर बोललात... वंदे मातरम हे "राष्ट्रगीत" नाही...
पण आपण एवढं च बोलून थाम्बलात... आणि मुस्लिम लोकांनी ते म्हटलं नाही तरी चालेल अशी "निधर्मी परवानगी" देऊन सुद्धा मोकळ्या झालात..
अहो पण वंदे मातरम हे राष्ट्रगीत नसलं तरी ते "राष्ट्रीय गीत" आहे..
आणि "राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत" ही दोन्ही समान महत्वाची आहेत..
कारण दोन्हींचा मूळ उद्देश असतो "राष्ट्रवंदना"..
कोणालाही यापैकी एक झिडकारण्याचा हक्क नाही... उद्या तुमच्या घरच्यांनी तुम्हाला म्हटलं की "आम्ही तुला फ़क्त रात्रीचं जेवण देऊ, दुपारचं नाही.." तर चालेल का ? नाही ना ?? तसंच आहे हे... जशी दोन्ही वेळेची जेवणं महत्वाची तसंच ही दोन्ही गीते महत्वाची..
राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत सुद्धा...
काय आहे असं वंदे मातरम मध्ये ज्यामुले मुस्लिम लोकांनी ते म्हटलं नाही तरी चालेल अशी बेलाशक परवानगी आपण देऊ केलीत ?
हे असले फतवे निघतात आणि तुमच्या सारखे लोकं त्याला पाठिंबा देतात ?
हे हिन्दुस्थानचं दुर्दैव नाही तर आणखी काय आहे ?
लेख लिहिता तेव्हा काय दिग्विजय सिंग अंगात येतात का तुमच्या ?? की प्रशांत भूषण ?
काहीतरी जाण ठेवून लिहित जावा की..
काही चुक आहे का यात माझं ?
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आणि हो........
आपल्याकडून आणखी सुद्धा एक वाचनात आलं..
आपण कोणत्याही पक्ष संघटनेशी निगडित नाही..
खरं आहे हे ??????????????????
कोणत्याही संघटनेशी आपला संबंध नाही ? मला तर हे पटत नाही बुवा..
एक सांगा..
"संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिवधर्म" यापैकी एकाही संघटनेशी आपला संबंध नाही का ?
खरं सांगा बरं का ........... Dont be lie... I hate liers...
माँसाहेब जिजाउन्ना स्मरून सांगा वर निर्दिष्ट केलेल्या एकाही फुटकळ संघटनेशी तुमचा काहीही संबंध नाही असं... सांगा बघू.. आहे तयारी ???
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आणखी खुप मुद्दे आहेत.. खुप आहेत.. अगणित आहेत..
ज्यांची उत्तरं देताना भल्या भल्यांची दमछाक होते..
वेळ येइल तसतसे ते प्रश्न मी आपल्यापुढे सुद्धा मांडत जाईन.. तुर्तास एवढंच पुरे नाही का ??
उगाच ओव्हरडोस नको व्हायला...
.
बाय द वे... कालपासून आपल्यात जी जी काही चर्चा झाली त्यातून मी तुमच्याकडून तीन गोष्टी अपेक्षित धरल्या आहेत... ज्यांची पुर्तता करणं आपल्याला काहीच अवघड नाहिये..
किम्बहुना आपली वैचारिक परिपक्वता खरंच जागृत असेल तर ती पुर्तता करायला आपल्याला काहीच अड़चण भासता कामा नये..
त्या तीन गोष्टी ज्या मी तुमच्याकडून अपेक्षित ठेउन आहे त्या खालीलप्रमाणे..
.
१) जातपात न बघता चांगलं वाईट, खरं-खोटं याची व्यवस्थित समीक्षा करणं..
२) "हिंदुत्ववाद" या संकल्पनेला "भटूवाद, बामणी वाद" असे जातीयवादी आणि संकुचित रूपके देऊन हीणवणं बंद करणं...
३)"औरंगाबाद"चा उल्लेख "संभाजीनगर" असा करणं....................
.
ओके ?????????
Is that clear ?????????
These are the minimum requirements Which I am expecting from you..
.
कळावे..
जय जिजाऊ.. जय संभाजी....
anita patil said...
Dear Vinayak,

Who the hell are you to compel me for some kind of Requirements? pls don't be rubbish.

Let me clear certain things.
1. Yes i am writing with out any kind of cast and creed prejudices.
2. There is No religion named HINDU in all over world. There are clusters of casts in india. Same is about so called HINDUISM. What existing is the BRAHMANWAD in the name of HINDUTVAWAD. (Wait for my detailed Article on Brahminwad. )
3. There is no city Named Smbhajinagar in india. It is ur figments of imagination. u can call what u want. Even u can call the CITY as +VINAYAK SHINDE NAGAR+ . Nobody can prevent people like u.

Your sister
Anita Patil, Aurangabad.
anita patil said...
Brother Vinayak,

Again one thing. I repeat, i am not card holder of any Organization. Also note that i do not consider myself as HINDU. Hindu is infamous for untouchablity and so many malices. It is inhuman religion, i say. I don't want to be part of it. as of now i am not belongs to any religion. U can call me as religion-less lady.

Your sister
Anita Patil, Aurangabad.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
अरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरे...............
तुमच्या लैच जिव्हारी लागलेले दिसते... असो...
सगळा पर्दाफ़ाश झाला आणि सत्य समोर आलं की असत्यवादी लोकं अशी आरडा ओरड करतातच..
माझ्या जवळ पास सर्वच मुद्द्यांकडे आपण दुर्लक्ष केलेलं दिसतं..
आणि "hell" आणि तत्सम शब्द वापरून तुम्ही तुमचा "बी ग्रेडी वितंडवाद" सुरु केलेला आहे..
चालायचंच.............. हेच अपेक्षित होतं तुमच्याकडून....
ब्रिगेड चा एकही माणूस एक तर धड सरळ बोलू शकत नाही..
किंवा त्याला जातिशिवाय अन्य काही येत नाही.. हे असंच आहे..
असो..
आपल्या वरील पोस्ट मध्ये आपण केलेली "इंग्लिश बकवास" मी "मराठी"तुन खोडून काढतो..
बघा.. एक एक मुद्दे वेचून खोडून टाकतो .. बघा हां.......
.
तुमचा मुद्दा:-. Yes i am writing with out any kind of cast and creed prejudices.
.
माझे उत्तर:- असं असेल तर प्रत्येक ठिकाणी "ब्राह्मण" या जातीचा उल्लेख कशाला ?
श्यामची आई हे पुस्तक अगर ती व्यक्तिरेखा त्या काळातील आहे की जेव्हा समाज असाच स्पृश्य अस्पृश्य भेदाने पोखरलेला होता...
आणि तेव्हा म्हणजे जवळ पास शंभर दीडशे वर्षांपूर्वी आपण जर गेलात तर केवळ ब्राह्मणच नव्हे तर सर्वच उच्चवर्णीय असलेल्या लोकांच्या घरात असे संवाद ऐकू यायचे जे आपण "श्यामची आई" या पुस्तकातून तुमचं "बीग्रेडी तूणतूणं" वाजवायला छापलेले आहेत..
आता तुम्ही त्या सर्वच घरांचा, घरातील स्त्रियांचा आणि तेव्हाच्या या जातिभेदाचा पंचनामा करणार काय ??? शक्यच नाही.. म्हणून तुम्ही फक्त "श्यामची आई" उचललित..
कारण,,,,,,,,
ती अतिशय गाजलेली व्यक्तिरेखा आहे....
आणि त्याहीपेक्षा महत्वाचं कारण म्हणजे "ती ब्राह्मण आहे...."
या कारणामुळे तुमच्या पोटात दुखलं नाही तर नवलच म्हणावे लागेल...
.
म्हणूनच हल्लीचे ज्वलंत प्रश्न, महागाई, भ्रष्टाचार, लव्ह जिहाद, यांसारख्या प्रश्नांना तुमच्या ब्लॉग वर थारा न देता शेकडो पाने असलेल्या "श्यामची आई" पुस्तकातील ह्या तीन पानांच्या zerox काढून तुम्ही तुमची "जातीयवादी पचपच" सुरु केलीत.. जसं काही आजच्या वर्त्तमानकाळातील प्रश्नांपेक्षा तेव्हा शे दीडशे वर्षांपूर्वी श्यामच्या आईने जोपासलेला तथाकथित ब्राह्मणी वाद जास्त महत्वाचा आणि धोकादायक आहे असा जावईशोध आपल्याला लागला असावा.. हो ना ???
.
आणि हो....
हेही लक्षात घ्या की, काळानुरूप ते ते लिखाण बघावे.
सरसकट आजचे निकष लावून त्याचे विश्लेषण/पोस्टमॉर्टेम करू नये.
शामची आई एक सर्वसामान्य स्त्री आहे जिने तिच्या आकलनाप्रमाणे तिच्या मुलांवर संस्कार केले.तत्कालिन परिस्थितीत तीला जमेल तसा तीने त्या घटनांवर मार्ग काढलेला आहे.ज्या काळातले ते पुस्तक आहे त्याकाळानुरूप-तत्कालिन परिस्थिती बघुन त्यावर टिप्पण्या कराव्यात.
आता समाज बराच सुधारलेला आहे, आजच्या निकषावर जर तुम्हाला वाटते त्याप्रमाणे त्या धड्यातुन काही चुकिचा संदेश जात असेल तर धडा वगळला जाण्यासाठी शासनाकडे आपला मुद्दा पटवून द्यावा पण त्या लेखकाला किंवा त्या कलाकृतीतील पात्राला दोष देणे व त्यावर अशाप्रकारे लेख लिहिणे हे चुकिचे आहे.
हे तुम्हाला समजत आहे की नाही ?
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
तुमचा मुद्दा...2. There is No religion named HINDU in all over world. There are clusters of casts in india. Same is about so called HINDUISM. What existing is the BRAHMANWAD in the name of HINDUTVAWAD. (Wait for my detailed Article on Brahminwad. )
______________________________________________________
माझं उत्तर:- असं असेल तर मी आपल्याला संभाजी महाराजांचं एक पत्र दाखवलं होतं..
त्यामध्ये त्यांनी त्यांच्या धर्माचा "हिंदू धर्म" असा उल्लेख केलेला...
तो हिंदू धर्म कुठून आला ????????? असाच भरला का संभाजी महाराजांच्या मनात ??
याचं उत्तर देऊ शकता काय ???????????????
.
आणि एक सांगू का ?
या जगात अशी एकही गोष्ट नाही जी अनादी काळापासून चालु आहे आणि अनंत कालावधिपर्यंत चालु राहील..
There is no anything which is existing from -infinity & will remain upto +infinity....
केव्हा ना केव्हातरी प्रत्येक गोष्टीची प्रतिष्ठापना झालेली असतेच...
तसंच आमच्या हिंदू धर्माची प्रतिष्ठापना केव्हा ना केव्हातरी झालेली आहेच...
संत ज्ञानेश्वरांचा भागवत धर्माचा भगवा, श्रीकृष्ण सारथ्य करत असलेल्या अर्जुनाच्या रथावरिल भगवा, शिव छत्रपतिंच्या "हिंदवी स्वराज्याचा" भगवा, संभाजी महाराजांच्या मनातला भगवा, त्यांचा कडवा धर्माभिमान हे सर्व आम्ही आमचा हिंदू धर्म पूर्वापार चालत आलेला आहे याचं द्योतक मानतो....
तुम्ही काहीही माना.. काही फरक पडत नाही आम्हाला..
आम्ही हिंदू होतो, हिंदू आहोत आणि हिंदूच राहू..........
तुम्ही जे काही मानता ते तुमच्यापाशी ठेवा...
फक्त ब्लॉग वर लिहिता तेव्हा त्यावर विरोधी मटाच्या लोकांनी आक्षेप घेतला तर त्याला योग्य आधार आणि स्पष्टीकरण द्यायची तयारी ठेवा.. पटवून देता आलं नाही तरी एवढं तरी जमलं पाहिजे तुम्हाला... दुर्दैवाने तुम्हाला यातील काहीच जमत नाहिये..
असं असेल तर या देशातील ८०% हिंदूंच्या भावना त्यांच्या धर्माचं अस्तित्व नाकारून दुखवायचा अधिकार आपल्याला कोणीही देऊ केलेला नाही याचं भान असुद्या...
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
3. There is no city Named Smbhajinagar in india. It is ur figments of imagination. u can call what u want. Even u can call the CITY as +VINAYAK SHINDE NAGAR+ . Nobody can prevent people like u.
________________________________________________
अशी कोणतीही सिटी नसली तरी त्या नीच औरंग्याच्या नावाने महाराष्ट्रात शहर असणं ही लाजिरवाणी बाब आहे.. औरंग्याने काय काय कपट कारस्थाने करून शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा छळ केलेला आहे याची आपल्याला कल्पना असेल...
अशा दुष्टाचं नाव तुम्ही तुमच्या शहराला देता हे लज्जास्पद आहे..
आत्ता सध्या "संभाजीनगर" नावाचं शहर नसलं तरी आपण करू की "औरंगाबाद" चं "संभाजीनगर.."
काय हरकत आहे ????
आणि हो...
"विनायक शिंदे नगर" या नावाने आपण केलेलं शेवटचं भाष्य हे म्हणजे मी तुमची वैचारिक क्षमता संपल्याने तुम्ही वैयक्तिक टिका चालु केलेली आहे असं समजुन त्यावर भाष्य करणं टाळतो आहे... चालुदे तुमचं.........
.
असो...........
तुर्तास एवढंच पुरे..........
परीक्षा झाली की २२ डिसेंबर नंतर आणखी चिंधड्या उड़वणार तुमच्या या जातीयवादी लेखांच्या.. तोपर्यंत काय ती मजा करून घ्या.. २२ डिसेंबर नंतर येतोय मी..
तोपर्यंत रजा घेतो...........
.
जय जिजाऊ.. जय संभाजी.......
anita patil said...
प्रिय विनायक,
तू परीक्षा नीट दे. माझ्या ब्लॉगवर सवडीने लिही. तू केव्हाही लिहिलंस तरी मी ते वाचीनच. आणि पटले तर उत्तरही देईन. मी लेखक म्हणून माझे काम अत्यंत नि:पक्षपातीपणाने करते. म्हणूनच तुझ्या कॉमेंटस् मी एकत्र करून लेखाच्या स्वरूपात स्वतंत्रपणे ब्लॉगवर टाकल्या आहेत. ते तू पाहिले असशीलच. यापुढेही हा नि:पक्षपातीपणा कायम राहील, याची खात्री बाळग.

मी 'हेल' शब्द वापरला qकवा इंग्रजीत उत्तर लिहिलं, याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. तुझे शब्द आणि त्यांचा लहेजा याला ते छोटंस उत्तर होतं. या छोट्याशा शब्दानेही तू चवताळलास. ब्राह्मणवाद्यांना संयम पाळता येत नाही, हे जे मी म्हणते ते याचमुळे.
तुझे शब्द पाहा :
Is that clear ?????????
These are the minimum requirements Which I am expecting from you..
या वाक्यात तू मला चक्क छुप्या पद्धतीने आदेश देतो आहेस. तू इंग्रजीत लिहिलंस म्हणून इंग्रजीत उत्तर देणे मला भाग पडले. तुला वाटायला नको की, अनिताताईला इंग्रजी येत नाही. बाकी मी सर्व मराठीतच लिहिते. हे तू ब्लॉगवर पाहिले असशीलच.

जाता जाता एक गोष्ट सांगते. दोन बहुजन भांडताहेत. विषय आहे, ब्राह्मणवाद! आहे की नाही गंमत. ही ब्राह्मणांची खासियतच आहे. दुसरयाला लढाईला जुंपून आपण सुरक्षित राहायचे. इतिहास काळात मराठे रणांगणावर लढले. ब्राह्मण महालांत बसून राजकारण करीत बसले. आपल्या वादात आनंदाची गोष्ट एवढीच की, माझ्या ब्लॉगचा प्रतिवाद करण्याचे धाडस कोणाही ब्राह्मणाला झाले नाही. ज्या कोणी ब्राह्मणांनी वाद घातला त्यांनी नुसत्या शिव्याच दिल्या. महाराष्ट्रात आता विद्वान ब्राह्मणवादी राहिलेले नाहीत, हेच खरे. शेवटी एक ९६ कुळी मराठा ब्राह्मणवाद्यांच्या मदतीला धावून आला.

असो. Right now take care of ur Exam.
आपण भेटणार आहोतच.

तुझी बहीण
अनिता पाटील, औरंगाबाद.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
अहो अनिता मैडम..
आपण अजिबात गैरसमज करून घेऊ नका.. मी काहीही चवताळलेलो वगैरे नाही..
आणि तुमच्याशी भांडण करतोय असंही नाही..
फक्त आपण ज्या प्रकारे जातियावादाची झापडं लावून लेख लिहिता ते बघून माझं डोकं साफ़ आउट झालं...
आपण अजुनही मी मांडलेल्या एकाही मुद्द्याचा योग्य प्रतिवाद केलेला नाही.
माझ्या मुद्द्यांना तुमच्या ब्लॉग वर प्रसिद्धि द्या अगर देऊ नका मला काहीही फरक पडत नाही..
आणि हो..........
तुम्हाला इंग्लिश येतं हे मला माहित आहे.. रादर तुमचं इंग्लिश मराठी पेक्षा ही खुप छान आहे याची सुद्धा मला तुमचा ब्लॉग पाहून कल्पना आली.
कारण तुम्ही लिहिलेले हे लेख तुम्ही स्वत: लिहिलेले आहेत असं एकाही एंगल ने वाटत नाही.. दुसरीकडून कुठून तरी छापून आणलेले आहेत कॉपी पेस्ट करून याची प्रचिती येते..
कारण श्यामच्या आई बद्दल मी जो मुद्दा मांडला त्याकडे सुद्धा आपण दुर्लक्ष केलंत..
आणि हो मी आपल्याशी तथाकथित आदेशाच्या भाषेत बोललो यासाठी आधार म्हणून आपण जी काही वाक्यं दिलेली आहेत टी अगदीच क्षुल्लक आहेत... त्यावरून आपण "हेल" हा शब्द वापरण अनाकलनीय आहे..
असो... वापरा तो सुद्धा.. माझी काहीच हरकत नाही..
आणि तुम्ही तो शब्द वापरल्याने मी चवताळलो अशा गैरसमजामध्ये अजिबात राहू नका...
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आत्ता सुद्धा आपण वर सांगितलेले मुद्दे मी एकेक करून खोडून काढतो..
बघाच...

१)तुमचा मुद्दा:- तू परीक्षा नीट दे. माझ्या ब्लॉगवर सवडीने लिही. तू केव्हाही लिहिलंस तरी मी ते वाचीनच. आणि पटले तर उत्तरही देईन. मी लेखक म्हणून माझे काम अत्यंत नि:पक्षपातीपणाने करते. म्हणूनच तुझ्या कॉमेंटस् मी एकत्र करून लेखाच्या स्वरूपात स्वतंत्रपणे ब्लॉगवर टाकल्या आहेत. ते तू पाहिले असशीलच. यापुढेही हा नि:पक्षपातीपणा कायम राहील, याची खात्री बाळग.
---------------------------------------------------------------
माझे उत्तर:- असं असेल तर हे आजवर दिसायला हवं होतं..
पण असं दिसलेलं नाही..
आपण जी जी काही तथाकथित समीक्षा करत आहात त्यामध्ये ब्राह्मण लोकांना शिव्या शाप आणि त्यांची खुस्पट काढणं याच बाबींचा अंतर्भाव आहे.. बाकी काहीच नाही...
आपण मुस्लिम लोकांबद्दल आदरभाव दाखवता.. ठीक आहे..
मी सुद्धा काय त्यांचा सरसकट द्वेष करत नाही..
चांगले वाईट प्रत्येक जातिधर्मात असतात हो..
तसंच आहे इथेही...
संभाजी महाराजांची बदनामी काही ब्राह्मण इतिहास कारांनी केली..
मान्य आहे..
पण तीच पुसून टाकायचं काम करण्यात सुद्धा अनेक ब्राह्मण इतिहास संशोधक आणि लेखक च आघाडीवर होते..
ही वस्तुस्थिति का नाकारायची ???
आहे का याचं उत्तर ?? का नाही दिसत इथे तुमचा निष्पक्ष पाती पणा ?
नुसत्या कोरड्या बाता मारू नका... कृतीमधून दाखवा जे काही आहे ते..
ब्राह्मण लोकांबद्दल मी माझा व्यू कालच स्पष्ट केलेला आहे..
माझ्या कोकणात ब्रिगेडी वातावरण नाही..
आम्ही जातिभेद मानत नाही.. एकत्र राहतो..
माझे खुप चांगले मित्र आहेत ब्राह्मण जातितले..
मी त्यांच्याशी माझी असलेली मैत्री तोडून टाकू का ?? ते ब्राह्मण आहेत या एका कारणामुले ?
आहे याचं उत्तर ???????????????????????

. गद्दार हा गद्दार असतो मैडम.. गद्दारिची किड इतिहासात डोकावून बघा.. सर्वच जातित होती गद्दारी...
दहशतवादाला जसा धर्म नसतो तसंच गद्दरिला जात नसते...
ही fact स्वीकारा...
आणि मुद्द्याने मुद्दा मांडा... उगाच काहीही लिहू नका..
anita patil said...
This post has been removed by the author.
anita patil said...
बाबा विनायका,
तू काय बोलतोयस. तुला कळतेय का? माझे लेख मी लिहिलेले नाहीत, असे तू म्हणतोस. याचाच अर्थ तू माझ्यावर थेट चोरीचा आरोप करतो आहेस.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
तुमचा मुद्दा क्रमांक २):-जाता जाता एक गोष्ट सांगते. दोन बहुजन भांडताहेत. विषय आहे, ब्राह्मणवाद! आहे की नाही गंमत. ही ब्राह्मणांची खासियतच आहे. दुसरयाला लढाईला जुंपून आपण सुरक्षित राहायचे. इतिहास काळात मराठे रणांगणावर लढले. ब्राह्मण महालांत बसून राजकारण करीत बसले.
_________________________________________
माझं उत्तर:- आपण स्वत:ला हिंदू मानत नाही.. मग बहुजन तरी का मानता ?
आपण आमच्या हिंदू धर्माचं अस्तित्व च अमान्य करायचा घोर अपराध केलेला आहे.. ज्याने आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत..
सोडून दया.. आमच्या भावनांची आपण कदर करावी एवढी अपेक्षा आपल्याकडून ठेवण्याइतके आम्ही मुर्ख नाही...
हिंदू धर्म का कुठे केव्हापासून अस्तित्वात आहे याचे दाखले आणि उदाहरणे मी दिली.. आपण सोयीस्कर पणे त्यावर प्रतिवाद केला नाहित यावरून आपली वैचारिक क्षमता दिसून आली....
.
असो...
इतिहासात आम्ही मराठे लढलो... मुद्दामहून "आम्ही" असा शब्दप्रयोग केला.. "आपण" असा नाही....
पण तेव्हाचे मराठे हे फक्त जन्माने मराठे नव्हते, कर्माने सुद्धा मराठे होते..
मग त्यात सर्व जातिधर्माचे लोकं सामिल होते..
अगदी शिवरायांच्या सैन्यात असलेले मुस्लिम सैनिक सुद्धा आमच्या लेखी "मराठे"च..
बाजीप्रभु देशपांडे (ब्राह्मण) हाही कर्माने मराठाच..
संभाजी महाराजंसोबत हसत हसत मृत्युला सामोरा जाणारा "कविकलश" सुद्धा मराठा च.. भले तो जन्माने ब्राह्मण असुदे..
पण कर्माने ते क्षत्रिय जहाले.. मराठे जहाले..
.
अशी आहे आमची विचारधारा... आपण सुद्धा यावर गाम्भीर्याने विचार करावा आणि आपल्या लिखाणात सुधारणा करावी...
.
बाकी आपला बहुजनवाद आणि तथाकथित बहुजन प्रेम किती बेगडी आहे याचा पर्दाफ़ाश मी लवकरच करेन........
.
म्हणून च की काय ब्राह्मण लोकांनी तेव्हाच्या बहुजन लोकांवर केलेले अत्याचार सांगता.. मला ते मान्य आहेत.. मी ते अमान्य करत नाही..
पण आजचं वातावरण वेगळ आहे.. तेव्हाचं खुस्पट काढून त्याच त्याच शिल्या काढीला उत आणून २१ व्या शतकातील वातावरण दूषित करू नका..
आमचे प्रश्न, आमच्या भावना यांना इथे थारा दया.. आमच्या लेखी हे शे दीडशे वर्षांपूर्वी झालेले जातीयवाद, स्पृश्य अस्पृश्यता वगैरे वगैरे झालं गेलं गंगेला मिळालं..
आजच्या घडीला जे महत्वाचं आहे त्यावर बोला..
.
काल आपल्याला बोललो..
आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ४४ हजार हिंदू मुली बेपत्ता आहेत लव्ह जिहाद नामक प्रकारामुले....
या सगळ्या ४४ हजार काय ब्राह्मण मुली आहेत ?????????
असं धरून चला त्यातल्या ४ हजार ब्राह्मण असतील..
पण उरलेल्या ४० हजार बहुजन मुलींचं काय ??
त्यांना कोण वाचवणार ?? काय काय हाल होतात यात फसलेल्या मुलीचे हे एकदा वाचा.. ऑरकुट वर या.. मी स्वत: मुक्तपीठ समुहावर
"लव्ह जिहाद एक भीषण संकट" नावाचा धागा सुरु केलेला आहे.. तो वाचा..
एक स्त्री आहात तुम्ही.. कधी तरी या ४० हजार मुलींसाठी तुमच्या डोळ्यात चार टिपं तरी आली का अश्रुंची ?? त्या बहुजन मुली ज्या अशा जाळ्यात फसतात त्या तुमच्या कोणीच लागत नाहित ?
एकदाही तुमच्या या ब्लॉग वर या प्रश्नाला थारा द्यावासा वाटला नाही तुम्हाला ?
की या लव्ह जिहाद शडयंत्रामागे "ब्राह्मण" शक्ति नाही तर वेगळीच शक्ति आहे म्हणून तुम्ही इतक्या उदासीन आहात ???
.
आहेत या प्रश्नांची आपल्याकडे काही उत्तरं ???
.
कुठे आहे तुमचा निष्पक्ष पाती पणा ????
.
सगळ काही जातीयता आणि पार्सलिटी यांनी बर्बटलेलं आहे..
.
सूधारा सुधारा...
वेळीच सुधारा....
.
चुक काय बरोबर काय, खरं काय, खोटं काय, भीषण काय या सगळ्या बाबींची जातपात न बघता समीक्षा करा.. आणि समाजाच्या खर्या आणि वर्त्तमानकाळातील ज्वलंत असलेल्या प्रश्नांना तुमच्या ब्लॉग वर थारा दया...
एवढं जरी जमलं ना तुम्हाला तरी बहुजन समाज आपला ऋणी राहील याची आपण कृतज्ञतापूर्वक नोंद घ्यावी...
.
जय जिजाऊ.. जय संभाजी....
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
Right now m Leaving..........
Good bye...........
Jay Jijau...........
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आणि आपल्याला एक शेवटची विनंती.......
आपण जर मी आपल्याला उद्देशून लिहिलेल्या पोस्ट्स "९६ कुळी शिंद्यांचे अनिता पाटिल यांना पत्र" अशा नावाखाली आपल्या ब्लॉग वर प्रसिद्ध करणार असाल तर कृपया माझ्या सर्वच पोस्ट्स चा त्यामध्ये समावेश करावा.. मी आपल्याला उद्देशून दहा पोस्ट्स लिहिल्या आणि तुम्ही त्यातील कुठल्यातरी तीन किंवा चार पोस्ट्स उचलून तुम्ही तिथे कॉपी पेस्ट करणार असाल तर असं नको..
प्रसिद्ध करणारच असाल तर सर्वच पोस्ट्स प्रसिद्ध करा अन्यथा एकही प्रसिद्ध करू नका...
मला प्रसिद्धिचा हव्यास नाही.. पब्लिसिटीची मला हाव नाही..
पण तुमच्या या आशा अर्धवट पोस्ट्स प्रसिद्ध करण्याने होतंय असं की मी खुप काही बोललेलो आहे आणि तुम्ही त्यातलं तीस किंवा चाळीस टक्के फक्त प्रकाशित करता, तेही असं की आधीच्या पोस्ट चा पुढच्या पोस्टशी काहीही पायपोस नसतो, मागमूस नसतो.. याने असं होईल की अन्य वाचकांना माझी नेमकी भूमिका समजायची नाही आणि गैरसमज वाढीस लागतील..
पर्यायाने नाचक्की माझीच होईल.. तुमचं काहीही जाणार नाही...
तेव्हा ही नम्र विनंती आहे मैडम.. आपण मला प्रसिद्धि देऊन माझ्यावर उपकार करावे अशी माझी मुळीच अपेक्षा नाही.. पण जर माझ्या पोस्ट्स प्रसिद्ध करणार असालच तर सर्वच्या सर्व प्रसिद्ध करा अन्यथा एकही प्रसिद्ध करू नका.... अर्धवट उचलून प्रसिद्ध करून वाचकांचा संभ्रम वाढीस लावू नका ही नम्र विनंती...
.
जय जिजाऊ.. जय संभाजी.......
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आणि एक जाता जाता सांगू इच्छितो.....
मला आपल्या या ब्लॉग विषयी काहीच माहिती नव्हती....
ऑरकुट वर एका कम्युनिटी वर "अनिता पाटिल" अशा नावाचा एक धागा दिसला..
धागाकर्त्याने आपल्या "श्यामची आई" या लेखाची आपल्या ब्लॉग वरील लिंक तिथे टाकली होती..
बाकीच्या लोकांनी ते सगळ वाचून तिथे त्याच कम्युनिटी वर आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली.. कित्येक लोकांच्या मते "अनिता पाटिल" हे फेक प्रोफाइल आहे आणि तत्सम रिप्लाय यायला लागले होते..
पण मी मात्र तिथे चकाट्या पिटत बसण्यापेक्षा डायरेक्ट तुमच्या या ब्लॉग वर येउन तुमच्याशीच बोलायला सुरवात केली.. कारण एक सांगतो.. या जगात काहीही न करता टाईमपास करणारे, टवाळक्या करणारे आणि मजा बघणारे चिक्कार आहेत.. पण मला त्यातलं काहीही येत नाही आणि तसं करणं माझ्या बुद्धिला पटत सुद्धा नाही म्हणून मी त्या लोकांसोबत टाईमपास करण्याऐवजी इथे थेट तुमच्याशीच बोलायला आलो..
.
माझ्या परीक्षेला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद...
वेळ मिळेल तसं लिहित जाईन..
खुप काही बोलायचं आहे..
तुर्तास एवढंच बास...
.
जय जिजाऊ.. जय संभाजी.....
anita patil said...
Brother Vinayak,

I respect your views. U have every right to express ur opinions about my posts. write it down. I have no problem. If u don't want, i will not publish ur posts on my blog separately. But note that ur every post automatically appears under my blog-post which u r following for ur comments. This is the system of Blog-Spot. pls understand the point.

I know what i writing on, r very sensitive issues. People will talk and say bla-blal-bla! No problem. Rather, I say, people should talk about these issues. These r untouched issues. They should be discussed. As long as the issue of my Identity, as of now i don't want to disclose it. So people have reason to call me Fake. I don't care of it. let the people say what they want. I am working my job which i think is auspicious.

jai jijau.

Regards.
Anita Patil.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
नमस्ते........
माझा व्यू समजुन घेतल्याबद्दल धन्यवाद...
मी तुमच्या ब्लॉग ला शिव्या द्यायच्या हेतूने इथे आलेलो नाही..
तेव्हा तुमच्या मनात तैयार झालेला हा गैरसमज मनातून काढून टाका..
तुमच्यासाठी जसा मी पहिलाच असा "हिंदुत्ववादी" आहे जो सभ्य भाषेत बोलतो आहे तसंच तुम्ही सुद्धा माझ्यासाठी पहिल्याच "बहुजनवादी" आहात ज्या अजुनही माझ्याशी नीट भाषेत बोलत आहात...
तुमच्या विचारसरणीचे अनेक लोकं अत्यंत गलिच्छ भाषा वापरतात ..
ऑरकुट वर आलात तर समजेल तुम्हाला.... ज्यांना आम्ही आमच्या भाषेत "बी ग्रेडी विचारसरणी" असं संबोधतो... अर्थात त्या सर्वान्हून तुम्ही वेगळ्या आहात याची प्रचिती मला हलू हलू यायला लागली आहे..
म्हणजेच मी इथे जे एवढं मोठ मोठं लिखाण करतो आहे ती माझी मेहनत वाया जात नाहिये याचंच ते द्योतक आहे असं मी मानतो...
अर्थात "बहुजनवाद" हां शब्दाची मला "एलर्जी" नाही..जशी तुम्हाला "हिंदुत्ववाद" हां शब्दाची आहे... हां बेसिक फरक आहे जो तुम्ही लक्षात घ्या..
मी आहे ते स्पष्ट बोलतो..
तुम्हाला मी बोललो असेन.. मी २००८ पासून ऑरकुट वर सक्रीय आहे..
अनेक समुहांवर वावरलो.. मलाही अनेक प्रकारचे लोकं भेटले...
मी रागाने बोलतो याचा अर्थ माझी दुष्मनी आहे किंवा भावना शून्य आहे मी असा अजिबात नाही.
उलट जो माझा दुष्मन असतो त्याच्याशी मी बोलतच नाही. लक्षच देत नाही अशांकडे मी ..
मी जेव्हापासून सोशल नेट्वर्किंग वर आहे ना तेव्हापासून जनरल लाइफची छोटी आवृत्ति म्हणजे हे सोशल नेट्वर्किंग याचा पुरेपुर अनुभव घेतला.. २००८ च्या उत्तरार्धापासून आहे मी ऑरकुट वर.. सगळ्या प्रकारचे लोकं भेटले..
छान छान मित्र भेटले.. वाईट सुद्धा भेटले.. एवढं च कशाला ?
माझं पाहिलं प्रेम सुद्धा "ऑरकुट"वरुनच झालं.. भले ते अयशस्वी झालं असेल.....
पण सांगायचा मुद्दा हा मी सोशल नेट्वर्किंग ला फक्त "टाईमपास" या नजरेने कधीच पाहिलं नाही. आपली इच्छा असेल तर इथेही खुप काही चांगलं करता येऊ शकतं हे माझ्या मनात सतत असायचं , आजही आहे,आणि भविष्यात सुद्धा राहील.. त्यामुळे माझ्या आयुष्यात सोशल नेट्वर्किंग ने मला खुप काही शिकवलं आहे..माझ्या व्यक्तिमत्व विकासात याचा मोलाचा वाटा आहे..
बारावी पर्यंत मी भयानक "तापट" होतो. उग्र होतो.. आजही आहे. पण प्रमाण खुप कमी आहे.
इंजीनियरिंग सारख्या क्षेत्रात अभ्यास, विविध विशयांचं ज्ञान, आकलन, छान छान लेक्चरर्स, आणि एकूणच ते सारं वातावरण या सर्वांमुळे मी खुप बदललो.
भविष्यात आणखी बदल होतील.
.
पण कितीही झालं तरी माझ्यातला "हिंदू मराठा" मी मरू देणार नाही. कारण तीच माझी पहिली ओळख आहे.
शिक्षण सगळेच घेतात. पण आपली संस्कृती, आपला धर्म, आपली परंपरा यांचं आपण देणं लागतो ही जाणीव आपल्या सर्वांनाच असायला हवी असं मनोमन वाटतं..
म्हणजे मग "प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी" आणि तत्सम वाद ठराविक मर्यादे पलिकडे पसरायचे नाहीत.
हे माझं मनापासूनचं मत आहे.. आपलं मत वेगळ असू शकतं..
तुम्हाला तुमचं मत मांडायचा हक्क मी नाकारलेला नाही.
फक्त मला त्यात जी "पार्सलिटी" दिसली ती मी बोलून दाखवली..
आणि हे जात, ब्राह्मण ब्राह्मणेतर वादावादी यात मला नाही हो बिलकुल इंटेरेस्ट नाही..
अहो मी माझ्या सर्वच जातीच्या मित्रांसोबत खुशीने वावरतो..
जातपात बघत नाही मी...
आमच्या ग्रुप मध्ये बहुतांशी मित्र हे "ब्राह्मण आणि मराठा" या जातीचे आहेत.. असं असलं तरीही अन्य जातीच्या मित्रांना आम्ही किंवा आम्हाला ते परके कधीच वाटत नाहित.. मी मराठा आहे..
पण मला अन्य कोणत्याही जातीचा द्वेष नाही, तिरस्कार नाही..
काय चुक आहे माझ्या ह्या दृष्टिकोनामध्ये ?
सांगा ना...
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
.
आमचे आजे, पणजे , खापरपणजे ज्या मुद्द्यांवर शे दीडशे वर्षांपूर्वी भांडले तेच मुद्दे उकरून काढून आता आम्ही भांडायचं ??
या एकविसाव्या शतकात ???
काय संबंध आहे ??
.
बघा विचार करून..... पटेल तुम्हाला....
यात काही चुक असेल तर सांगा मला.... अगदी बिनधास्त बोला...
.
आणि कालपासून मी एक प्रश्न तुम्हाला सतत विचारला.. आपण उत्तर दिलं नाहित....
आत्ता सुद्धा विचारतो.....
.
मी मराठा आहे.. आणि माझे अनेक ब्राह्मण मित्र आहेत.. जिवाला जीव देणारे...
आता ते ब्राह्मण आहेत या एक कारणामुले मी माझी त्यांच्याशी असलेली मैत्री तोडून टाकावी असं तुम्ही मला सुचवाल काय ???
.
चांगला वाईट प्रत्येक जातित असतो तसाच तो ब्राह्मण जातित सुद्धा असू शकत नाही काय ???
.
"ब्राह्मण इतिहास कारांनी" बहुजन महापुरुशांच्या केलेल्या बदनामिचा सूड आपण सर्वसामान्य ब्राह्मण लोकांना शिव्याशाप देऊन उगवायचा आहे काय ???
.
तुम्ही मला किती उदाहरणे देऊ शकता ??
अशा ब्राह्मण इतिहास कारांची ??
ज्यांनी बहुजन समाजाची दिशाभूल करणारा खोटा इतिहास लिहिला ??
.
आणि मी तुम्हाला किती उदाहरणे देऊ त्याच ब्राह्मण समाजातील इतिहास कारांची ?? ज्यांनी त्याच ब्राह्मण जातीतील इतिहास कारांनी केलेल्या चुका दुरुस्त करून खरा इतिहास बहुजन समाजासमोर आणला ??
.
संभाजी महाराजांचंच उदाहरण घ्या... कारण "धर्मवीर संभाजी महाराज" हे माझं अत्यंत आवडतं व्यक्तिमत्व आहे... त्यांच्यावर मी स्पेशल अभ्यास केलेला आहे..
असो.. तर यांची बदनामी करून त्यांची "विकृत आणि व्यसनी" अशी प्रतिमा रंगवण्यात ब्राह्मण इतिहासकार आघाडीवर होते...
.
पण नंतर तीच निर्माण झालेली प्रतिमा पुसून खरा संभाजी (धर्मवीर, तेजस्वी, ओजस्वी, महापराक्रमी, शिवपुत्र, जानता राजा) असा समाजासमोर आणायचं काम ज्या इतिहास कारांनी केलं त्यात सुद्धा "ब्राह्मण इतिहास कारांचाच जास्त भरणा होता..."
माझ्याकडे संभाजी महाराजांची विकृत प्रतिमा पुसून चांगली प्रतिमा समाजासमोर आणायचं काम केलेल्या ३३ ब्राह्मण इतिहास कारांची नावं आहेत... तुम्ही त्याच्या निम्मी नावं तरी देऊ शकता काय ब्राह्मण लोकांची ??? ज्यांनी संभाजी महाराजांना विकृतीच्या खाइत लोटले ??
.
आहेत का या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे ??????
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आणि एक विनंती............
शक्यतो मराठीत लिहा... माझं इंग्लिश तुमच्या इंग्लिश इतकं हायफाय नाही.. मला तुम्ही इंग्लिश मधून जे काही बोलता ते सगळ समजत नाही.
हे खरं आहे.. मी कॉलेज कुमार आहे.. पण तरीही माझ्या आयुष्यामध्ये "मराठी भाषेची मक्तेदारी" मी बाकी अन्य कुठल्याही भाषेला मिळू दिली नाही... आणि देणार सुद्धा नाही...
मात्रुभाषाभिमान हां प्रत्येकामध्ये असलाच पाहिजे..
परकीय इंग्लिश चं जोखड घेउन वावरणं ही मी परकियांची आपण केलेली वैचारिक गुलामगिरी समजतो..

असो..........
मी अजुन लहान आहे...........
थोडासा बालिश सुद्धा आहे..
वय वर्ष एकविस (21 ) पूर्ण, बावीस(22) चालु...
माझं काही चूकत असेल तर बिनधास्त सांगा..
भीड़, राग, द्वेष, आणि कोणताही गैरसमज याला आपल्यामध्ये थारा नाही...
तुर्तास निरोप घेतो............
.
जय जिजाऊ.. जय संभाजी................
nagnath kadam said...
अनिताताई,त्या काळात फक्त श्यामची आईच नव्हे तर सत्यशोधक समाजाचे कार्यकर्तेही अस्पृश्यता पाळत होते.तुमची आजी अस्पृश्यता पाळत नव्हती काय?
Satya said...
विनायक आणि नागनाथजी ह्या अनिताबाईंना काही हे माहित नाही होय.? पण उगाच आपल्या हिंदू धर्माला नाव ठेवणे हे ह्यांच विशेष कार्य.मराठ्यांनी हिंदू धर्माचे रक्षण केले हे असले लोक विसरत असतात.कोणत्या धर्माला नाव ठेवणे योग्य नाहीच, पण हिंदू धर्माला नावे ठेवणे हे ह्या लोकांचे वैशिष्ट्य. जाती वगैरे हिंदू धर्मातल्या वाईट गोष्टी आहेतच.But for that if they are accusing our religion, they are free to accept any other religion.I would like to Question Miss Anita, if she is so adamant about her views, is she ready to do intercaste marriage while going against her parents wish(if she is unmarried).I expect an answer Miss Anita.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
@ सत्य:-
अगदी बरोबर बोललात आपण...
अहो मी सुद्धा ९६ कुळी मराठाच आहे..... पण मी स्वत:ला "हिंदू मराठा" समजतो...
आणि तेच योग्य आहे....
कारण जेव्हा एखाद्याचं मराठा असणं किंवा नसणं हे जन्माच्या आधारावर ठरवायला सुरवात होते तेव्हा आजच्या घडीला "मराठा" असण्यासाठी आधी "हिंदू" असणं जास्त महत्वाचं आहे..
कारण "प्रत्येक मराठा हा हिंदू असतोच, पण प्रत्येक हिंदू मराठा असतोच असं नाही..."
ही बाब हे लोकं सोयीस्कर रित्या विसरतात.. आणि माझ्या हेच जाम डोक्यात जातं..
कालपरवा पर्यंत हिंदू धर्माला शिव्याशाप देणारे "बी ग्रेडी" पाहिले होते...
पण हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही असं बोलणार्या अनिता ताई पहिल्याच....
बरं त्यांना मी हिंदू धर्माच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे दिले...
दस्तुरखुद्द "धर्मवीर संभाजी महाराजांचं पत्र" मी त्यांना दाखवलं...
ज्यात संभाजी महाराजांनी त्यांना ते हिंदू असल्याचा किती अभिमान आहे हे शब्दाशब्दातून व्यक्त करतात... साडे तीनशे वर्षांपूर्वी संभाजी महाराजांच्या मनात "हिंदू" हा शब्द कुठून शिरला याचं उत्तर हिंदू धर्माचं अस्तित्व नाकारू पहाणार्या अनिता ताइंकड़े नाही..
म्हणजे एकाही गोष्टीचं, आपण लेखामध्ये लिहिलेल्या मतांचं तर्कशुद्ध स्पष्टीकरण देणं यांना जमत नाही... समोरच्याला पटवून देऊन गप्प करणं ही दुरचीच गोष्ट आहे, पण मिनिमम आपण जे बोलतो त्याला योग्य आधार देणं सुद्धा अनिता मैडम ना जमलेलं दिसत ....
मग तरीही यांची अशी टिका मी एक हिंदू म्हणून का सहन करायची ??????????
मला खरं तर यांचा ब्लॉग सुरवातीला बघितल्यावर भयंकर राग आलेला...
पण तरीही या एक स्त्री आहेत आणि यांची भाषा चांगली आहे या दोन कारानांमुले मी यांच्याशी संयमी भाषेत बोलतो आहे.. भविष्यात सुद्धा संयमी भाषेतच बोलेन...
असो....
सत्यजी... आपलं मत आवडलं.... एकदम सहमत............
जबरदस्त...........
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
अनिता ताई....
.
ख़ास तुमच्या माहितीसाठी.............
हिंदू धर्माला "बामनी धर्म" असं म्हणता ना...
चुक आहे ते... हिंदू धर्मातले अनेक ग्रंथ वाचा....
"कर्म भ्रष्ट" झालेल्या "ब्राह्मणाला" सुद्धा धर्माने कठोर शिक्षा केल्याची कित्येक उदाहरणे तुम्हाला सापडतील...
मी त्यातील दोन जी अतिशय प्रसिद्ध आहेत अशी उदाहरणे इथे देत आहे....
ती वाचावी आणि योग्य विचार करावा..
.
१)रावण दशग्रंथी ब्राह्मण होता.. आणि राम क्षत्रिय कुलवंत..
केला ना रामाने रावणाचा वध ? कुठे धर्म आडवा आला ? कुठे रावण वधाने राम "धर्मभ्रष्ट" झाला ? राम आज हिंदू धर्मातील एक दैवत आहे.... दशग्रंथी भटाचा वध करून सुद्धा रामचं महत्त्व हिंदू धर्माने नाकारलेलं नाही.. हे लक्षात घ्या...
.
२)"दत्तगुरु" हे दैवत माहिती आहे का ??? त्यांची माहिती असलेला "श्रीगुरुचरित्र" नावाचा एक ग्रंथ आहे....त्या गुरुचरित्रात सुद्धा दोन अहंकारी ब्राह्मण लोकांना दत्तगुरूंनी देहांत प्रायश्चित्त सुनावल्याची कथा आहे..(मूळ पोथितिल अध्याय क्रमांक २७,२८ आणि २९ वाचावेत म्हणजे समजेल..)
.
आता तुम्ही म्हणाल हे "दत्तगुरु" कोण ??????????????????????
.
सांगतो... सांगतो..................
.
तुम्ही तुमच्या ब्लॉग वर सर्वात वरती "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म" ही संत तुकाराम महाराजांची जी ओळ लिहिली आहात ना त्याच तुकाराम महाराजांनी गौरवालेलं दैवत आहे.. "दत्तगुरु..."
त्यांच्याच शब्दात आपण "दत्तगुरुंची महती ऐकुया......".
.
||तीन शिरे सहा हात, तया माझा दंडवत||
||काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान||
||माथा शोभे जटा हार, अंगी विभूति सुंदर||
||शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती||
||तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार..||

||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त............||
.
असे हे दत्तगुरु............. आम्हा हिंदुन्चं एक लाडकं दैवत....
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी गौरवलेलं.........
.
बोला आता..... आहोत आम्ही हिंदू... आहोत आस्तिक... मानतो आम्ही देव..
काय चुकलं आमचं ???????? काय बहुजन द्रोह केला आम्ही ??
का म्हणून आम्हाला "ब्राह्मणी" असं म्हणून हीणवलंत तुम्ही ??
का आमच्या हिंदू धर्माचं अस्तित्व नाकारलंत तुम्ही ? का आमच्या भावनांना असा हात घातलात ????
द्या या प्रश्नांची उत्तरे..........
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
अनीता ताई...
मी इथे भांडण करत नाहीये...........
पण तुम्हाला हिंदूंची माफ़ी मागावी लागेल.. कारण तुम्ही आमच्या भावनांचा साफ़ चुराडा केलेला आहे............. आम्ही शांत पणे बोलतोय याचा अर्थ आम्हाला दू:ख झालेलं नाही असा होत नाही... तुम्हाला एखादी गोष्ट जीव की प्राण असेल, अत्यंत प्रिय असेल आणि एखाद्या व्यक्तीने तुम्हाला प्राणप्रिय असलेल्या त्या गोष्टीचं अस्तित्वच नाकारलं तर तुम्हाला काय वाटेल ?? कसं वाटेल ??? विचार केलाय का कधी मनाशी स्वत:च्या ?????
नाही ना ?????????
म्हणूनच हे असं झालं..... असो... इथून पुढे तरी असं करू नका ही विनंती आहे..

विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
Rohit sir.........
You cant explain whatever you want to say with giving proper examples & justificqations...
Also you will never able to explain whatever i have said on this whole topic is wrong with proper proof..
So we will never pay attention to people like you...
I can explain my points with proper proof,(Historical, Scintific or any kind of)..
But you cant do this.... You can make only statements like u madein your above post...
त्याला काहीही महत्त्व नाही... आपण जे बोलतो ते आपल्याला पटवून देता आलं पाहिजे, किंवा समोरचा चुक का हे पटवून देता आलं पाहिजे..
तुम्हाला यातलं काहीही जमत नाही, जमणार सुद्धा नाही...
कारण तुम्ही "बेगडी बहुजनवादी" आहात... आणि आम्हाला त्याकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही..
अनिता ताई बोलायला चांगल्या आहेत, समोरच्याला समजुन घ्यायची त्यांच्यात नक्कीच कुवत आहे असं एकंदरीत दिसून येतंय म्हणून मी इथे बोलतो आहे... अन्यथा मलासुद्धा काही गरज नव्हती...
माझ्यासारखं कोण मुद्देसुद बोलून आपल्या सारख्या बेगडी बहुजनवादी लोकाचा मुखवटा टरा टरा फाडनारा माणूस समोर आला आणि तुमचे मुद्दे संपले की त्याला "मनुवादी" असं बोलून हीनवायची तुमची जुनी सवय आहे.. ही तुमचीच असं नाही.. तुमच्यासारख्या (तुमच्या विचारांच्या) सर्वच लोकांची ही फेव्हरेट सवय आहे... आजवर हजार वेळा याचा अनुभव मी घेतला आहे.. तेव्हा हे मला नविन नाही....
तुम्ही आम्हाला (मी, नागनाथ कदम, सत्या) कितीही मनुवादी वगैरे बोललात तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही..
कारण कसं ना,,,, "काय बोलतं यापेक्षा कोण बोलतं हे जास्त महत्वाचं.."
नाही का ?????
anita patil said...
प्रिय नागनाथ कदम,

होय, माझी आजी अस्पृश्यता पाळीत असणार यात शंकाच नाही. तरीही माझी आजी आणि श्यामची आई यांच्यामध्ये फरक आहे. श्यामची आई आदर्श म्हणून गेली अनेक दशके महाराष्ट्रात मिरवित आहे. तिने पाळलेल्या अस्पृश्यतेचे धडे शालेय पुस्तकांत आहेत. माझ्या आजीला कोणी आदर्श म्हणून मिरवित नाही. तिचे पुस्तकांत धडेही नाहीत.

श्यामच्या आईला माझा विरोध नाही. तिला आदर्श म्हणण्याला विरोध आहे. श्यामची आई ही त्या काळातल्या इतर ब्राह्मण स्त्रियांपेक्षा वेगळी नव्हती, एवढेच माझे म्हणणे आहे. ते मान्य केले की, सर्व प्रश्न मिटतात. पण तुम्हाला हे मान्य होत नाही. कारण ती ब्राह्मण श्यामची आई आहे. ब्राह्मणी विचारांचा पगडा हा असा असतो. यालाच मी ब्राह्मणवाद म्हणते. तसेच अशा लोकांना आम्ही +बी ग्रेडी+ म्हणतो. बी म्हणजे ब्राह्मण. +बी ग्रेडी+ ब्राह्मणी विचारांच्या पगड्याखाली दबून आपला ग्रेड कमी करून घेणारा.

नागनाथ, श्यामच्या आईच्या महत्त्व तुझ्या आजीपेक्षा जास्त नाही. तुझी आजी तुझ्यासाठी आदर्श आहे. श्यामची आई श्यामसाठी आदर्श आहे. पण ती सर्व समाजासाठी आदर्श होऊ शकत नाही.
anita patil said...
Brother Rohit pawar,
Thanx for adamant support.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
अनिता ताई..............
मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर आपण देत नाही.. याला काय म्हणावे ???
आणि श्यामच्या आईबद्दल मी आपल्याला जे काही बोललो त्यावरही तुम्ही भाष्य केलेलं नाही.
मी इथे अर्धा अर्धा तास टाईप करून तुम्हाला जे काही सांगतो आहे त्याकडे तुम्ही साफ़ दुर्लक्ष करत आहात म्हणजे मी माझा वेळ अकारण खर्ची करत आहे असं मी समजू काय ?
.
आणि ख़ास तुमच्या माहितीसाठी.............. "बी ग्रेडी" या शब्दाचा चुकीचा अर्थ तुम्ही घेतला आहात.. "ब्रिगेड"चे खोटारडे, जातीयवादी लोकं जे जे काही अर्वाच्च भाषेत लिखाण करतात त्याला उपहासाने "बी ग्रेडी" असं म्हटलं जातं....
"ब्रिगेडी" या शब्दाचा अपभ्रंश होउन "बी ग्रेडी" या शब्दाचा जन्म झालेला आहे.
खरं तर ते जे जे काही छापतात ते "ग्रेडलेस आणि युसलेस" च असतं... पण तरीही त्याला "बी" ग्रेड देऊन थोडेसे उपकारच केलेले आहेत त्यांच्यावर...
.
हे जे नागनाथ कदम आहेत ना ते शिक्षक आहेत...
ऑरकुट वर असल्या जातीयवादी लोकांना पाणी पाजण्यात ज्या ज्या लोकांनी (९६ कुळी मराठ्यांनी) मोलाची भूमिका बजावली त्यामध्ये "नागनाथ कदम" हे नाव प्रथम क्रमांकाचं आहे..
जबरदस्त अभ्यास आहे त्यांचा... भल्या भल्यांची त्यांनी बोलती बंद केलेली आहे..
.
अनिता ताई.... मी आपला भाऊ म्हणून तुम्हाला एक विनंती करतो..
तुम्ही ऑरकुट वर या.. तुम्हाला खुप काही समजेल...........
कारण वैचारिक मतभेद हे व्यक्तिगत सुडाचं कारण किमानपक्षी मी तरी होऊ देत नाही..
तुमची भाषा, विचार, ते मांडायची स्टाइल छानच आहे.. म्हणून मी इथे एवढं लिहितो आहे..
आपल्याला एक सुचवतो....
आपण ऑरकुट वर या.. फ्रेंड्स ADD करायचे नसतील तर ठीक आहे.. जास्त व्याप वाढवू नका .. पण एक अकाउंट काढून ठेवा ऑरकुट वर.. आणि आठवड्यातुन किमान एकदा तरी ते लोगिन करा....
मी इथे तुमच्या या ब्लॉग वर ऑरकुट वरील वेगवेगळ्या धाग्यांच्या लिंक्स देत जाईन ..
तुमचं ऑरकुट अकाउंट असलं की ते तुम्हाला बघता येइल मी दिलेल्या लिंक्स... कराल का एवढं ??
तुमच्या मनातील खुपसे गैरसमज दूर होतील..
आणि हे करा असं मनापासून बोलतोय..
कारण एक तर मला हल्ली वेळ खुप कमी आहे..
आणि त्यात दर वेळी तुमच्या ब्लॉग वर येउन मोठ मोठे पोस्ट्स लिहिणं मला practically शक्य होत नाही.. कारण माझ्या घरी नेट नाहिये.. सायबर कैफे मधून मी नेट वापरतो..
तेव्हा माझी एवढी विनंती मान्य करावी...........
आणि जमल्यास मी केलेल्या मुद्द्यांचा योग्य प्रतिवाद करावा...
ही नम्र विनंती..........
जय जिजाऊ.. जय संभाजी..
anita patil said...
प्रिय विनायक,
तू अजून लहान आहेस. मी तुझ्या वयाची होते, तेव्हा तुझ्यासारखीच भावूक qहदुत्त्ववादी होते. कळत्या वयात Hindutva वगैरे काहीही नसून Hinduत्वाच्या नावाखाली जे काही चालू आहे, तो सारा ब्राह्मणवाद आहे, असे माझ्या लक्षात आले. बहुतेकांच्या ते लक्षात येतच असते. काही लोकांचे हितसंबंध गुंतलेले असतात, त्यामुळे तेवढे Hindutvaच्या सोबत टिकून राहतात. बाकीचे दूर होतात.

कृपया एक गोष्ट लक्षात घे, माझी मते पक्की आहेत. ती बदलणार नाहीत. फेसबुक आणि ब्लॉगचा व्यापच मला सांभाळणे अवघड जाते. त्यात आणखी ऑर्कुटचा व्याप वाढवणे मला शक्य होईल, असे वाटत नाही. दोन महिन्यांनी कदाचित थोडीसी उसंत मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तुझ्याही परीक्षा होतील, तेव्हा ऑर्कुटचे बघू.

श्यामच्या आईविषयीचे तुझ्या प्रश्नांची उत्तरे माझ्या लेखातच आहेत. माझा +श्यामची आई+ या पुस्तकाला विरोध नाही. या आईला आदर्श ठरवून तिचा गेली कित्येक दशके जो काही देव्हारा माजविण्यात आला, त्याला माझा विरोध आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांनी देव्हाèयात ठेवण्याएवढी ही आई मोठी नाही. कदाचित सनातनी ब्राह्मणांना तिचे महत्त्व वाटतही असेल. त्यांना त्यांची आई लखलाभ होवो. तिच्या नावाखाली बहुजनांवर अस्पृश्यता लादण्याचा प्रयत्न कोणी करू नये.
लेख नीट वाचला, तर कदाचित तुला माझे हे मुद्दे पटतील. पटले नाहीत, तर माझा आग्रह नाही. मी लिहिण्याचे काम केले. वाचकांनी आपापला निष्कर्ष काढावा.

नुसत्या श्यामच्या आईचा विषय घेऊन बसू नकोस. मी इतरही असंख्य विषयावर लिहिलेले आहे. अजूनही लिहिणार आहे. तू ते वाचावेस, अशी माझी अपेक्षा आहे.

असो. सध्या तरी तू इतर गोष्टींकडे फार लक्ष न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावेस, असा माझा तुला प्रेमळ सल्ला आहे.

तुझी बहीण
अनिता पाटील, औरंगाबाद.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद............
एक सांगतो........ माझ्या वयाचा माझ्या म्याच्युरिटीशी काहीही संबंध नाही..
मी जे काही लिहितो ते विचार करुनच लिहितो... म्हणून एवढं तुमच्यासमोर प्रकट केलं..
बाकी तुमचा लेख मी वाचला आहे... त्यानंतरच मी प्रतिक्रया द्यायला सुरवात केली..
काहीच न वाचता मी वायफल बडबड करायला लागलो या गैरसमजातून बाहेर या..
पूर्ण लेख वाचूनच मी त्यावर प्रतिक्रिया दिली.... आपण ती वाचली असेल..
इथे परत देतो.... श्यामच्या आई वर मी दिलेली प्रतिक्रिया...
वाचा..
.
"हेही लक्षात घ्या की, काळानुरूप ते ते लिखाण बघावे.
सरसकट आजचे निकष लावून त्याचे विश्लेषण/पोस्टमॉर्टेम करू नये.
शामची आई एक सर्वसामान्य स्त्री आहे जिने तिच्या आकलनाप्रमाणे तिच्या मुलांवर संस्कार केले.तत्कालिन परिस्थितीत तीला जमेल तसा तीने त्या घटनांवर मार्ग काढलेला आहे.ज्या काळातले ते पुस्तक आहे त्याकाळानुरूप-तत्कालिन परिस्थिती बघुन त्यावर टिप्पण्या कराव्यात.
आता समाज बराच सुधारलेला आहे, आजच्या निकषावर जर तुम्हाला वाटते त्याप्रमाणे त्या धड्यातुन काही चुकिचा संदेश जात असेल तर धडा वगळला जाण्यासाठी शासनाकडे आपला मुद्दा पटवून द्यावा पण त्या लेखकाला किंवा त्या कलाकृतीतील पात्राला दोष देणे व त्यावर
अशाप्रकारे लेख लिहिणे हे चुकिचे आहे.
हे तुम्हाला समजत आहे की नाही ? "
.
झाली वाचून ????????
यावर एक अवक्षर तरी प्रतिक्रिया दिलीत का तुम्ही ??
काय चुक आहे माझ्या वरील प्रतिक्रियेमध्ये ???
.
आणि हिंदुत्व, भावुकता वगैरे वगैरे क्षणभर बाजुला ठेवा..
"हिंदुत्व म्हणजे ब्राह्मण वाद कसा" हे मला तुमच्या शब्दात पटवून द्या..
तुम्हाला जे काही अनुभवातून जाणवलं आहे ना हिंदुत्व म्हणजे बामणीवाद आहे.. ते तुमच्याच शब्दात मांडा.... आहे काय याची तयारी ????????
.
आणि अतिशय महत्वाचं...........
.
तुम्ही माझ्या वयाच्या असताना "हिंदुत्ववादी" होता असं बोलला आहात..
आणि आज पक्क्या "हिंदुविरोधी" झाल्या आहात..
असं काय घडलं तुमच्या भुतकाळात ज्याने एवढा बदल झाला तुमच्यात आणि तुमच्या विचारधारेत ??? हे मला समजू शकेल काय ??
.
आणि हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही याला योग्य आधार आणि स्पष्टीकरण द्या..
किंवा मी "हिंदू धर्म अस्तित्वात आहे" हे ज्या प्रकारे सोदाहरण सिद्ध केलेलं आहे ते चुक आहे असं दाखवून द्या...
.
हे तुम्हाला जमेल की नाही ???
.
बाकी तुमची मतं काय आहेत, ती बदलणार आहेत की नाही वगैरे वगैरे गोष्टिन्चं आपण नंतर बघुयात..
आधी आपण जे काही बोलला आहात हे मला नीट पटवून द्या..
किंवा माझे मुद्दे चुक का आहेत हे तरी मला समजावून द्या..
.
लहान आहे ना मी ?? काय अवघड आहे मग तुमच्यासारख्या "मोठ्या" बहिणीला ??
लहान भावाचे "बालिश" मुद्दे खोडून काढणं ?
Is it really so difficuilt ???????????
No.. Not at all.............
सो...कम ऑन.... स्टार्ट..
.
आपण जे बोलता ते मला पटेल असं समजावून सांगा...
.
त्यातलं काहीच न करता "माझी मतं बदलणार नाहीत" या वाक्याचा हजारदा उच्चार करणं याला "हेकटपणा" म्हणतात.. आपण जे बोलतो ते आपल्याला पटवून देता आलं पाहिजे..
.
एवढं तरी करा..
.
बाकी मी अनेक मुद्दे मांडले.. लव्ह जिहाद, ऐतिहासिक गद्दारी.. त्याला तुम्ही स्पर्श सुद्धा केला नाहित.. का बरं ??
.
असो..
.
अभ्यास करतोय मी..
जय जिजाऊ.. जय संभाजी..
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
Anita Tai.........
.
This is the comment.. I read it to prove that Hindu dharm is not "BRAHMANI" dharm...
.
You havent even touched to the single word of this post..
.
why ?????????
.
Read again.... & pls Explain me.. Whats wrong in this post ???

Come on......
.
अनिता ताई....
.
ख़ास तुमच्या माहितीसाठी.............
हिंदू धर्माला "बामनी धर्म" असं म्हणता ना...
चुक आहे ते... हिंदू धर्मातले अनेक ग्रंथ वाचा....
"कर्म भ्रष्ट" झालेल्या "ब्राह्मणाला" सुद्धा धर्माने कठोर शिक्षा केल्याची कित्येक उदाहरणे तुम्हाला सापडतील...
मी त्यातील दोन जी अतिशय प्रसिद्ध आहेत अशी उदाहरणे इथे देत आहे....
ती वाचावी आणि योग्य विचार करावा..
.
१)रावण दशग्रंथी ब्राह्मण होता.. आणि राम क्षत्रिय कुलवंत..
केला ना रामाने रावणाचा वध ? कुठे धर्म आडवा आला ? कुठे रावण वधाने राम "धर्मभ्रष्ट" झाला ? राम आज हिंदू धर्मातील एक दैवत आहे.... दशग्रंथी भटाचा वध करून सुद्धा रामचं महत्त्व हिंदू धर्माने नाकारलेलं नाही.. हे लक्षात घ्या...
.
२)"दत्तगुरु" हे दैवत माहिती आहे का ??? त्यांची माहिती असलेला "श्रीगुरुचरित्र" नावाचा एक ग्रंथ आहे....त्या गुरुचरित्रात सुद्धा दोन अहंकारी ब्राह्मण लोकांना दत्तगुरूंनी देहांत प्रायश्चित्त सुनावल्याची कथा आहे..(मूळ पोथितिल अध्याय क्रमांक २७,२८ आणि २९ वाचावेत म्हणजे समजेल..)
.
आता तुम्ही म्हणाल हे "दत्तगुरु" कोण ??????????????????????
.
सांगतो... सांगतो..................
.
तुम्ही तुमच्या ब्लॉग वर सर्वात वरती "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म" ही संत तुकाराम महाराजांची जी ओळ लिहिली आहात ना त्याच तुकाराम महाराजांनी गौरवालेलं दैवत आहे.. "दत्तगुरु..."
त्यांच्याच शब्दात आपण "दत्तगुरुंची महती ऐकुया......".
.
||तीन शिरे सहा हात, तया माझा दंडवत||
||काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान||
||माथा शोभे जटा हार, अंगी विभूति सुंदर||
||शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती||
||तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार..||

||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त............||
.
असे हे दत्तगुरु............. आम्हा हिंदुन्चं एक लाडकं दैवत....
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी गौरवलेलं.........
.
बोला आता..... आहोत आम्ही हिंदू... आहोत आस्तिक... मानतो आम्ही देव..
काय चुकलं आमचं ???????? काय बहुजन द्रोह केला आम्ही ??
का म्हणून आम्हाला "ब्राह्मणी" असं म्हणून हीणवलंत तुम्ही ??
का आमच्या हिंदू धर्माचं अस्तित्व नाकारलंत तुम्ही ? का आमच्या भावनांना असा हात घातलात ????
द्या या प्रश्नांची उत्तरे..........
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
काल आपल्याला बोललो..
आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ४४ हजार हिंदू मुली बेपत्ता आहेत लव्ह जिहाद नामक प्रकारामुले....
या सगळ्या ४४ हजार काय ब्राह्मण मुली आहेत ?????????
असं धरून चला त्यातल्या ४ हजार ब्राह्मण असतील..
पण उरलेल्या ४० हजार बहुजन मुलींचं काय ??
त्यांना कोण वाचवणार ?? काय काय हाल होतात यात फसलेल्या मुलीचे हे एकदा वाचा.. ऑरकुट वर या.. मी स्वत: मुक्तपीठ समुहावर
"लव्ह जिहाद एक भीषण संकट" नावाचा धागा सुरु केलेला आहे.. तो वाचा..
एक स्त्री आहात तुम्ही.. कधी तरी या ४० हजार मुलींसाठी तुमच्या डोळ्यात चार टिपं तरी आली का अश्रुंची ?? त्या बहुजन मुली ज्या अशा जाळ्यात फसतात त्या तुमच्या कोणीच लागत नाहित ?
एकदाही तुमच्या या ब्लॉग वर या प्रश्नाला थारा द्यावासा वाटला नाही तुम्हाला ?
की या लव्ह जिहाद शडयंत्रामागे "ब्राह्मण" शक्ति नाही तर वेगळीच शक्ति आहे म्हणून तुम्ही इतक्या उदासीन आहात ???
.
आहेत या प्रश्नांची आपल्याकडे काही उत्तरं ???
.
कुठे आहे तुमचा निष्पक्ष पाती पणा ????
.
सगळ काही जातीयता आणि पार्सलिटी यांनी बर्बटलेलं आहे..
.
सूधारा सुधारा...
वेळीच सुधारा....
.
चुक काय बरोबर काय, खरं काय, खोटं काय, भीषण काय या सगळ्या बाबींची जातपात न बघता समीक्षा करा.. आणि समाजाच्या खर्या आणि वर्त्तमानकाळातील ज्वलंत असलेल्या प्रश्नांना तुमच्या ब्लॉग वर थारा दया...
एवढं जरी जमलं ना तुम्हाला तरी बहुजन समाज आपला ऋणी राहील याची आपण कृतज्ञतापूर्वक नोंद घ्यावी...
.
Yes ???????????????
Are you answerable to this post ??????????
Can you show me whats wrong in my thinking & in my mentality ???????????????????????????
Please....Proceed............
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
छत्रपति शिवाजी महाराज, धर्मावर संभाजी महाराज आणि मराठ्यांचं साम्राज्य यांचा सर्वाधिक छळ केलेल्या त्या हलकट नीच औरंगजेबाचं नाव स्वत:च्या शहराला देणं तुम्हाला बिलकुल कमीपणाचं वाटत नाही काय ??
मी स्पष्टीकरण देऊन सुद्धा तुम्ही तुमचा हट्टी पणा सोडत नाही..
अजुनही तुम्ही उल्लेख "औरंगाबाद" असाच करता...
मानी आहे.. तेच नाव प्रचलित आहे.. पण ते बदलावं असं तुमच्या मनाला वाटतं की नाही ???????? उत्तर द्या.. इथे का नाही जागृत होत तुमची मानसिक "सेंसेतीव्हिटी ??"

Sanjeev Divekar said...
ब्राह्मणद्वेष्ट्या लोकांनी तोडलेले अकलेचे तारे. साहित्यिक समिक्षा (?) करताना स्थळ, काळ व त्या वेळची सामाजिक परिस्थितीचे आकलन न झाल्याने केलेली बरबट.
anita patil said...
संजीव दिवेकर,
नुसते आरोप करू नका. माझा लेख पूर्ण वाचा. त्यातील म्हणणे खोटे आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध करा. श्यामची आई हे पुस्तक केवळ ब्राह्मणाने लिहिले म्हणून ते पवित्र ठरत नाही. हे ब्राह्मणी चाळे आता बंद करा. ठोस पुराव्यांच्या आधारे बोला.
M W said...
If you really want to make India free of caste system and the hatred associated with it, you have to stop dissecting such 100 year old stories and try to keep the contempt alive. Would you do the same thing with your friends, who may have fought with you or beaten you in your childhood??? Will you keep breeding contempt about them even after you have grown up???

This is a very bad and vicious way to get cheap publicity!

Please, if you really wish to remove the caste hierarchy related hatred, you have to take the higher road!
anita patil said...
This post has been removed by the author.
anita patil said...
mr. M W,

I want India to be free from brahmism and Brahmanist.

It is old Bramnic strategy to Call people Vicious and Cheap when SATYA is written. u r using same tactics. Here u are not talking about my article on +shyamchi Aai+ because u don't have finger to point against me in that case. then u r branding me +BAD, VICIOUS and Gainer CHEAP PUBLICITY+ It is very easy to brand some one for no reason. But it is very defficult to study and argue. u have chosen easy way. i call this tactic as +B-grady+ i.e. +of brahmanic grade+ means the Cheater and Fraud. pls don't be +B-grady+

Pls don't preach me, what road should i chose. Think best road for u Brahmists. Also note that, Best road for u people is that, to accept the TRUTH. Here thruth is that, +Shamchi Aai+ is Brahmnist and has hatred aginst Dalits of those time.
anita patil said...
mr. M W,
It seems that even u didn't bother to read the article on which u r posting the comment. This is the +B-grady+ tactic, i said. come out of it.
anita patil said...
mr. Amy,
आणि हो संदर्भ तोडून श्लोक टाकू नका. खोटे श्लोक रचण्यात ब्राह्मण पटाईत आहेत, हे सगळ्या जगाला माहीत आहेत. उद्या ते वेदांत hindu शब्द कसा आहे, हे सिद्ध करण्यासाठीही नवा श्लोक रचून वेदांत घुसडवू शकतात. त्यामुळे तुम्ही दिलेल्या श्लोकांची मातब्बरी मला नाही.
Jidnyasu said...
परस्परविरोधी पूर्वग्रहांच्या चौकटींची झापडे ज्यांनी डोळ्यांना लावली आहेत अशा व्यक्तींना एक समाज म्हणून एकत्र राहायचे असेल तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचे पालन ही मूलभूत गरज आहे. ही तत्वे स्वयंभू आहेत. त्यांना कोणत्याही महान व्यक्तीच्या दावणीला बांधण्याची गरज नसावी. त्यामुळे व्यक्तींच्या आधारावर तत्वांचे महात्म्य ठरवायचे की तत्वांच्या आधारावर व्यक्तींचे महात्म्य हा खरा संघर्षाचा मुद्दा आहे. वरवर जरी हा संघर्ष जातीय दिसत असला तरी त्याचे खरे स्वरूप व्यक्तिगत पातळीवरच आहे हे जसजसे स्पष्ट होऊ लागेल तसतसे परंपरेने जोपासलेले पूर्वग्रह आपोआपच गळून पडतील.
M W said...
Ms. Anita Patil,

You need psychiatric help! Instead of living in the present and looking at what future holds for you, you are trying to go as far in the past as possible and try to keep breeding caste-related contempt in the CURRENT society based on some 100 yr old HISTORICAL event.

No one has denied that certain communities had demeaning behavior towards some other communities. But this has happened all over the world in the history -- take examples of Nazis towards Jews, White skinned people towards Blacks, etc. You won't see people writing blogs about this in those countries RIGHT NOW, and that is why they are so far ahead of India! They dumped the bitter past and started moving ahead!

Because, this is exactly what Indian corrupt politicians want us to do -- DIVIDE and CONQUER -- they want us to ignore the real issues like corruption, inadequate infrastructure in the country, and instead keep fighting about caste-related issues, that too those which might have happened 100 years ago!

Is any brahmin considering you "untouchable" RIGHT NOW? If yes, you can report him/her in the Police!

What you are doing is like cursing the PRESENT general people of UK because up until about 75 years ago few hundred British ruled India!

While cursing a particular community -- in this case brahmins -- based on a FICTITIOUS character in a 100 year old story, you are also turning a blind eye towards many other good things done for under-privileged people by some REAL LIFE people from the same community.

And that is why I call it a cheap publicity! You need to grow up and have broader vision to see where the country is headed.

If you have decided to remain in this limited custody of breeding contempt for certain castes through such blogs, may God help you realize what you are doing!!

Peace!
M W said...
Also, if you think Shyamachi Aai was not the ideal fictitious woman and they should not tell her stories in school to the present children, make that appeal to the Govt of Maharashtra and get that story or book removed from the syllabus than just blindly tagging an entire community to be bad and breeding this caste-hatred in the current society.

By the way, I am not brahmin! But I have had a variety of friends -- Hindu (brahmin as well as non-brahmins), Christians, and Muslims as well -- and all of them have always helped me in various ways, irrespective of their own casts or irrespective of my caste.

So if you have never experienced that goodness of humanity in life, you need some new friends who will get you out of this limited thinking style.
anita patil said...
Mr. MW,

Alas! one more false story.

I am not writing against any cast or community. I am writing against falshood wich is dominating the truth. In this very article on which u are arguing has nothing against brahmin community. It dealt with Brahmism of a protagonist of a particular Novel. This protagonist can not be Icon of our society. U want nobody should question integrity of this protagonist i.e. +Shyamchi Aai+ Marley b,coz she is Brahmin. This is the problem.

when anybody writing or talking about past of brahmins u people Cries Loudly, +Dont talk about past. see towards future!+ Oh what a wonder! At the same time u people want to evict Muslims from this country b,coz of there past. U people demolished +Babari Mousque+ to set the past right. U peole Created +James Lain+ on the name of history. and still u r preaching that +one should not talk about past or history. u only want not speak about Bramins Past. It is realy amazing.

where were u, When babari was being demolished, James Lain was provided false information?

It is called nothing but hypocrisy. Come out of it. U want special treatment to Brahmanic Icons. Why? Is this not the Castism?

I didn't ask ur cast. why r u telling me that I am not Brahmin? U r only trynig to show that +See i am not Brahmin and still talking in the support of brahmins. Brahmins r being Suppressed badly!+ This is again a hypocrisy.

Pls understand u people r now unveiled and exposed. U can't cheat anymore. No body come into ur tricks.

at the end i would like u to speak on the subject of my article. pls don't get off the Line.

Anita Patil, Aurangabad.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
तीच तीच बकवास............
अनिता ताई तुम्हाला कांटाळा येत नाही का हो ??
तेच तेच बकवास मुद्दे परत परत ऐकवायला ????????
तुमची बोलती मी बंद करू शकतो एवढं लक्षात ठेवा..
बाकी २२ डिसेंबर पर्यंत जे काही अकलेचे तारे तोडायचे आहेत ते तोड़ा...
२२ डिसेंबर नंतर मी येणार.... तुमचे हे फूटपाडू उद्योग हाणून पाडायला..
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
@ Anita madam
.
काळानुरूप ते ते लिखाण बघावे.
सरसकट आजचे निकष लावून त्याचे विश्लेषण/पोस्टमॉर्टेम करू नये.
शामची आई एक सर्वसामान्य स्त्री आहे जिने तिच्या आकलनाप्रमाणे तिच्या मुलांवर संस्कार केले.तत्कालिन परिस्थितीत तीला जमेल तसा तीने त्या घटनांवर मार्ग काढलेला आहे.ज्या काळातले ते पुस्तक आहे त्याकाळानुरूप-तत्कालिन परिस्थिती बघुन त्यावर टिप्पण्या कराव्यात.
आता समाज बराच सुधारलेला आहे, आजच्या निकषावर जर त्या ब्लॉगकर्त्या बाईना वाटते त्याप्रमाणे त्या धड्यातुन काही चुकिचा संदेश जात असेल तर धडा वगळला जाण्यासाठी शासनाकडे आपला मुद्दा पटवून द्यावा पण त्या लेखकाला किंवा त्या कलाकृतीतील पात्राला दोष देणे व त्यावर अशाप्रकारे लेख लिहिणे हे चुकिचे आहे.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
Anita ji...
U really need help of psychiatric..
I have shown how your thoughts are wrong & disgusting..
You kept mum at that moment..
I am going to spread that links of your keeping mum on various articles below which i asked you certain questions...
So you will get better publicity...
Jay Jijau..
Jay Sambhaji..
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
your point:-I am not writing against any cast or community. I am writing against falshood wich is dominating the truth.
____________________________________
My answer:- Then why you are always mentioning "brahmani, brahmani, brahmanvaad" n these types of words...
जसा दहशतवादाला धर्मं नसतो तसंच गद्दारिला जात कशी असू शकते ???
घोरपडे, गणोजी शिर्के, खंडोजी खोपड़े हेही गद्दार होते... मग काय करायचं ??
त्यांची जात बघितलित का ?
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
your point:-when anybody writing or talking about past of brahmins u people Cries Loudly, +Dont talk about past. see towards future!+ Oh what a wonder! At the same time u people want to evict Muslims from this country b,coz of there past.
_____________________
.
Ans:-कोण रडतं ???
आम्ही अजिबात रडत नाही.. गैरसमज नसावा.
फक्त "पास्ट" मध्ये बघताना हेही बघा की ब्राह्मणेतर लोकांनी सुधा जे जे काही अत्याचार केलेले आहेत ते काही कमी दाहक नव्हते..
मुग़ल साम्राज्य विस्तारक लोकांनी केलेल्या अत्याचारंचे पाढे वाचलेत का आजवर एकदा तरी ??
की ते "ब्राह्मण" नव्हते म्हणून तिथे बोलायला तुमचं तोंड उघडत नाही ??
.
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलं याचं दू:ख तुम्हाला आहे असं तोंड वर करून सांगता.... मग त्या औरंगजेबाचा शेलक्या शब्दांत उद्धार केलेला एकतरी लेख दाखवा असं बोललो की बोलती बंद का होते तुमची ??
.
कुकर्मे आणि कुकृत्ये यांची जातपात आणि धर्म न मानता समीक्षा करत असाल तर वाईट गोष्टींमध्ये फक्त "ब्राह्मण" लोकंच कशी दिसतात तुम्हाला ??
ही बाकीची सुद्धा का दिसत नाहित ?? स्वत:ला दिसत नाहीत ते नाहीच.. आम्ही दाखवून सुधा दिसत नाहित...
काय बोलावे तुमच्या अकलेला ??
.
लव्ह जिहाद सारख्या भीषण समस्येवर किती हास्यास्पद भाष्य केलंत हो परवा ???
का ??
तिथे लव्ह जिहाद मध्ये फसल्या जाणार्या बहुजन मुली तुमच्या कोणीही लागत नाहित का ???
की लव्ह जिहाद मागे "ब्राह्मणेतर" शक्ति कार्यान्वित आहे म्हणून तुम्ही इतक्या उदासीन आहात ??

.
बाबरचा एवढा आदरार्थी उल्लेख करायला बिलकुल वैषम्य वाटत नाही का तुम्हाला ??
त्याने भारतासाठी काय दिवे लावले हो ?? परवासुद्धा त्या बाबर ची श्यामच्या आईशी तुलना करून स्वत:ची बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिलीत तुम्ही... बाबर आणि अन्य मुग़ल साम्राज्य विस्तारक यांचा एवढा आदराने उल्लेख करताहात ना मग त्यांचं भारताच्या विकासतिल योगदान दाखवून द्या.. आणि त्यांनी केलेले अत्याचारांचे पाढे सुद्धा पाठ करून या... जमणार आहे का हे ?? या जन्मी ?
आणि इतिहासात अनेक चांगल्या ब्राह्मण लोकांची सुद्धा उदाहरणे सापडतील...
त्यांचं कौतुक का केलं नाही ??
.
घ्या.. आणखी किती उदाहरणे देऊ तुमच्या पार्सलिटी आणि जातीयवादी बुद्धीची ???
.
इथेच तुमची पार्सलिटी सिद्ध होत आहे हो....
तुम्हाला फक्त जातीयवाद फैलावुन स्वत:ची राजकीय पोली भाजून घ्यायची आहे.. तुम्ही कितीही ओरड कलित की तुम्ही कोणत्याही पक्षाशी संघटनेशी निगडित नाही तरी तुचा बोलविता धनि कोण आहे हे सर्वांना माहित आहे....
तुम्हाला कॉपी पेस्ट सोडून बाकी काहीही करता येत नाही..
कोणीतरी केलेली बकवास उचलून आणायची आणि स्वत:च्या नावावर छापायची आणि मिरवत बसायचं... तुमचे हे फालतू धंदे तुमच्या ब्लॉग पुरतेच चालतील.. समाजात आम्ही ते चालू देणार नाही..
आणि आणखी काही दिवसांनी मी एक्झाम मधून फ्री झालो की मग हे तुमच्या ब्लॉग वर सुद्धा मी चालु देणार नाही..
प्रत्येक लेखामध्ये तुमची बोलती मी बंद करणार..
हा शब्द आहे माझा..
.
जय जिजाऊ.. जय संभाजी...
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
Your point:-लेखाचे निमित्त करून एका ब्राह्मणवाद्याने अनिता पाटील यांना पत्र लिहून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. या ब्राह्मणवाद्यास अनिता पाटील यांनी खरमरीत पत्र लिहिले. श्यामची आई वर काहीही न लिहिता हा ब्राह्मणवादी विषयांतर करून नुसताच वाद घालत होता. दोन वेळा उत्तरे दिल्या नंतरही त्याचे हे उद्योग सुरूच होते. शेवटी या ब्राह्मनिस्टास अनिता पाटील यांनी खडसावून त्याचे ढोंग उघड केले. अनिता पाटील यांचे हे पत्र वाचकांसाठी देत आहे.
____________________________________________
.
My Answer:- अहो केवढा हां विरोधाभास ??? त्या कोण त्या तथाकथित ब्राह्मण वाद्याने तुमचा काय बुद्धिभेद केला हो ??
आणि कसा केला ??
बुद्धिभेद व्हायला आधी बुद्धी असली पाहिजे ना !!!!!!!!!!!
आणि तुमच्या पत्रातून त्याचं कोणतंही ढोंग उघड होत नाहिये.. काहीही खड़सावलं वगैरे नाही आहात तुम्ही...
तेच तेच जुने मुद्दे जे मला मराठीतून ऐकवले ते त्याला इंग्लिश मधून ऐकवत आहात...
म्हणून उलट तुम्हीच तुमची दिवाळखोरी दिसून येत आहे..
बाकी काहीही असो..
स्वत:ची स्तुति स्वत:च करायला छान जमते तुम्हाला ...
पण गीतेमध्ये असं म्हटलं आहे की
.
"|| आपलीच स्तुति आपण करे तोचि एक मुर्ख. ||
.
असं गीतेत म्हटलं आहे असं मी ऐकतो बुवा...
आता राग आला असेल तर गीतेला शिव्या घाला... मला नको....
हे हे हे हे हे.. हा हा हा हा हा हा हा...
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
@ Anita Madam
आणि ही तुमची जुनीच स्टाइल आहे..
तो कोण तो MW नविन आहे म्हणून त्याच्या नावाने सेपरेट लेख लिहिला आहात..
माझ्याही नावाने सेपरेट लेख लिहिला होता.. "ब्राह्मणवादी शिंद्यास उत्तर" या शिर्षकाखाली.. पण नंतर नंतर मी तुम्हाला भारी पडलो तस तसं तुमची बोलती बंद होत गेली..... अगदी त्याच प्रकारे तो MW तुमच्याशी मुद्देसुद वाद घालायला लागला की तुम्ही दुर्लक्ष कराल त्याच्याकडे सुद्धा.. कारण तुमची बोलतीच बंद होईल.. मुद्देच नसतील तुमच्याकडे बकवास कराला सुद्धा.. आणि तुमचं दुर्लक्ष करणं चालु होईल..
हां तुमचा पळपुटेपणा आम्हाला नविन नाही हो...
anita patil said...
To Vinayak shinde,

असल्या चंद्ररावांना आम्ही भीक घालित नाही!

अज्ञानात आनंद असतो. अशा प्रकारचा आनंद सध्या काही लोक घेत आहेत. त्यापैकी एक नाव आहे. विनायक shinde यांचे. या सदगृहस्थाला वाटतेय की, आपण या ब्लॉगची चिरफाड करीत आहोत. वाटू दे बाप्या. पण यांना हे कळत नाही, की आपले हसू होते आहे. माझा लेख आहे, श्यामच्या आईवर आणि हा कॉमेंट्स टाकतो संभाजी महाराजांबद्दल. ब्राह्मणी ग्रंथांतील संभाजी राजांचा अख्खा इतिहासच याने श्यामच्या आईच्या लेखावर टाकला. आता बोला.

या पुढची गंमत पाहा, एवढे सगळे असंबद्ध लिहिल्यानंतर हा गृहस्थ मला म्हणतोय की, तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे. आता मानसोपचाराची गरज कोणाला आहे, हे वचकांनीच ठरवावे.
खèया ब्राह्मणांपेक्षा qशद्यांसारखे बाटगे ब्राह्मण फार धोकादायक असतात. +कु-हाडीचा दांडा गोतास काळ+ अशी म्हण शेतक-यांमध्ये रूढ आहे. लाकडाचा दांडा असल्याशिवाय कु-हाड लाकडाची एक काडीही तोडू शकत नाही. म्हणूनच शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापण्याच्या आधी चंद्रराव मोèयांचा बंदोबस्त करावा लागला होता. शिवाजी महराजांना एकाच चंद्ररावाशी लढावे लागले. आम्हाला qशद्यांसारखा रोज एक चंद्रराव मोरा भेटत असतो. पण अशा चंद्ररावांना आम्ही भीत नाही. आमचे लिखाण चालूच राहणार.

विनायक नावाचा हा गद्दार चंद्रराव विद्वत्तेचा फार आव आणतोय. पण मी वेदांवर लिहिलेल्या एकाही पोस्टबद्दल तो एक ओळही लिहू शकला नाही. श्यामच्या आईला चिकटून बसलाय. बरे चिकटू द्या चिकटला तर. पण श्यामच्या आईच्या लुगड्याला संभाजी राजांची पैरण जोडण्याचा उपद्व्याप त्याने चालवलाय.

ता. क.
विनायक चंद्रराव मो-याला ब्लॉक करून मी त्याची बडबड कायमची बंद करू शकते. पण पुन्हा विचार केला. राहू द्या. चांगली एंटरटेनमेंट आहे. काही विनोदी कॉमेंट्स वाचकांना वाचायला मिळायला हव्यात ना.

Anita Patil, Aurangabad.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
Your point:-असल्या चंद्ररावांना आम्ही भीक घालित नाही!

अज्ञानात आनंद असतो. अशा प्रकारचा आनंद सध्या काही लोक घेत आहेत. त्यापैकी एक नाव आहे. विनायक shinde यांचे. या सदगृहस्थाला वाटतेय की, आपण या ब्लॉगची चिरफाड करीत आहोत. वाटू दे बाप्या. पण यांना हे कळत नाही, की आपले हसू होते आहे. माझा लेख आहे, श्यामच्या आईवर आणि हा कॉमेंट्स टाकतो संभाजी महाराजांबद्दल. ब्राह्मणी ग्रंथांतील संभाजी राजांचा अख्खा इतिहासच याने श्यामच्या आईच्या लेखावर टाकला. आता बोला.
__________________________________________
.
my answer:-
अजिबात आमचे काहीही हसू वगैरे होत नाहीये...
हसू तुमचेच होत आहे. ऑरकुट वर काय काय चर्चा चालु आहे तुमच्या ब्लॉग बद्दल ती वाचायला या.. म्हणजे समजेल..
आता अर्थात तुमच्या विरोधात बोलणार्या सर्वच लोकांना तुम्ही मुर्ख अगर चंद्रराव असं बोलणार असाल तर तुम्हाला विहिरीतील बेडकाची उपमा द्यावी लागेल..
कारण त्या बेडकाला विहीर म्हणजे जग वाटत असतं.. पण विहिरीच्या बाहेर सुद्धा काय चालू आहे हे जाणून घ्यायची तो तस्दिच घेत नाही..
तसंच काहीसं तुमचं झालं आहे.. तुमचा हा ब्लॉग, आणि तुमच्या दळभद्री विचारांच्या शेळपट लोकांचा कंपू हेच तुम्हाला जग वाटू लागलं आहे..
म्हणून असं होत आहे.. हे आहे तुमचं अज्ञान...
आता तुम्ही त्यामध्ये सुखी रहा एवढीच मी मागणी करू शकतो.. आणखी काय करू ???
आणि तुम्ही मला भिक घालुच नका.. मी ती मागतच नाहीये.. भिका मागायची सवय आपल्याला असेल.. आम्हाला नाही..
स्वत:च्या नजरेने दुनियेला बघणं बंद करा.. थोडीशी तरी प्रगती होईल..
.
आणि खास माहितीसाठी....
तुम्ही किती खोटं बोलता हे इथल्या इथे सिद्ध झालेलं आहे.. संभाजी महाराजांचा इतिहास मी या धाग्यावर नाही तर "हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही" नमक जो बकवास धागा तुम्ही लिहिला आहे त्यावर टाकला आहे..
हे एक तुम्ही खोटं बोललात..
आणि आणखी दुसरं खोटं म्हणजे त्यामध्ये केवळ एक आणि एकच ब्राह्मण इतिहास कार आहे.. आणि तो चांगला आहे.. ब्राह्मण असला तरी "ब्राह्मणी उदात्ति कारण वादी" असा नाहिये..
बाकी त्या लिखाणाचे सगळे संदर्भ वाचा..
जयसिंगराव पवार, विजय देशमुख, भाउसाहेब पवार , विश्वास पाटिल, या इतिहासकारांना ब्राह्मणी म्हणत असाल तर या जगात पुरुषोत्तम खेडेकर आणि श्रीमंत कोकाटे हे दोनच बहुजन वादी "स्वयंघोषित इतिहास संशोधक" आहेत असं म्हणावं लागेल....
आणि खरंच मानसोपचार तज्ञ असतील संभाजी नगर मध्ये तर जाउन भेटा त्यांना.. गरज आहे तुम्हाला...
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
या पुढची गंमत पाहा, एवढे सगळे असंबद्ध लिहिल्यानंतर हा गृहस्थ मला म्हणतोय की, तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे. आता मानसोपचाराची गरज कोणाला आहे, हे वचकांनीच ठरवावे.
खèया ब्राह्मणांपेक्षा qशद्यांसारखे बाटगे ब्राह्मण फार धोकादायक असतात. +कु-हाडीचा दांडा गोतास काळ+ अशी म्हण शेतक-यांमध्ये रूढ आहे. लाकडाचा दांडा असल्याशिवाय कु-हाड लाकडाची एक काडीही तोडू शकत नाही. म्हणूनच शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापण्याच्या आधी चंद्रराव मोèयांचा बंदोबस्त करावा लागला होता. शिवाजी महराजांना एकाच चंद्ररावाशी लढावे लागले. आम्हाला qशद्यांसारखा रोज एक चंद्रराव मोरा भेटत असतो. पण अशा चंद्ररावांना आम्ही भीत नाही. आमचे लिखाण चालूच राहणार.
_______________________________________________
काय तुलना आहे....
आमची चंद्रराव शी..
आणि स्वत:ची शिवाजी महाराजांशी ....
सकाळी च म्हटलं तसं....
.
||आपली आपणच स्तुति करे तोचि एक मुर्ख||
.
आणि माझे मुद्दे खोडून काढता येत नसल्याने तुम्हाला ते बकवास वाटत आहेत..
मला तुम्ही गद्दार म्हणत आहात...
म्हणा.. माझं काहीही बिघडत नाही...
तुम्ही मला चंद्रराव म्हतल्याने मी गद्दार होत नाही आणि स्वत:ला कोण मोठं विद्वान म्हतल्याने स्वत: विद्वान होत नाही..
.
बाकी एकीकडे तर आम्हाला भिक घालत नाही असं म्हणत आहात..
आणि दुसरीकडे तर अस्वस्थ झाल्यागत उतारेच्या उतारे छापत आहात.. आमच्या नावाने...
तोंडात एक आणि मनाल भलतेच हाच तुमचा स्थायीभाव..
नाही का ??
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
Your point:-विनायक नावाचा हा गद्दार चंद्रराव विद्वत्तेचा फार आव आणतोय. पण मी वेदांवर लिहिलेल्या एकाही पोस्टबद्दल तो एक ओळही लिहू शकला नाही. श्यामच्या आईला चिकटून बसलाय. बरे चिकटू द्या चिकटला तर. पण श्यामच्या आईच्या लुगड्याला संभाजी राजांची पैरण जोडण्याचा उपद्व्याप त्याने चालवलाय.
______________________________________
.
my answer:-वेद पुराणे वगैरे मी वाचलेले नाहीयेत..
वाचलं की सांगेन... तुम्ही त्यावर जी बकवास छापली आहे ती सत्य आहे की असत्य ते..
आजही आत्ता या क्षणी मला खात्री आहे की तुम्ही ही बकवास अर्ध सत्य आणि काहीही समजुन न घेता छापलेली असणार..
अगदी श्यामच्या आईच्या लेखाप्रमाणेच...
कारण तुम्ही म्हणता तसं असेल तर दस्तुरखुद्द आमच्या संभाजी राजेंना वेदांचा इतका गर्व कसा काय असता हो ??
नक्कीच काहीतरी झोल आहे.. गोलमाल आहे.....
.
आणि मी मगाशीच बोललो..
संभाजी महाराजांचा इतिहास मी श्यामची आई या धाग्यावर नाही तर "हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही" या धाग्यावर लिहिलेला आहे..
तुम्ही खोटं बोलता हो.. अस्खलित खोटं बोलता...
You are LIAR...
.
आणि त्या इतिहासाचे जे जे काही संदर्भ दिलेले आहेत त्यातील नावं वाचा..
१)जयसिंगराव पवार
२)भाउसाहेब पवार
३)विश्वास पाटिल
४)डॉक्टर विजय देशमुख..
.
यांसारख्या इतिहास संशोधकांना आणि त्यांनी लिहिलेल्या इतिहासाला जर तुम्ही "ब्राह्मणी" म्हणत असाल तर मानसोपचार तज्ञाची गरज कुणाला आहे हे सुज्ञ माणसाला सांगायची गरज नाही..
हो की नाही ??
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
ता. क.
विनायक चंद्रराव मो-याला ब्लॉक करून मी त्याची बडबड कायमची बंद करू शकते. पण पुन्हा विचार केला. राहू द्या. चांगली एंटरटेनमेंट आहे. काही विनोदी कॉमेंट्स वाचकांना वाचायला मिळायला हव्यात ना.
________________________________________
हा तुमचा नाटकीपणा आहे..
तुम्ही माझ्यावर उपकार करायला म्हणून मला block न करता तुमच्या ब्लॉग वर लिहू देत आहात हे तुमचं ढोंग आहे..
उलट तुम्ही मला block केलं तर मी तुमचा पळपुटेपणा अख्ख्या सोशल नेट्वर्किंग वर लिंक टाकुन उघड करेन.. याची तुम्ही नोंद घ्या..
आणि आणखी मला प्रोफाइल बनवून इथे लिहायला येता येऊ शकतं हेही ध्यानात घ्या..
तुम्ही block आणि ban करायला कंटाळाल..
पण मी इथे येउन तुमची बोलती बंद करायला वैतागायचो नाही....
हिम्मत असेल तर मला block कराच....
पण त्या आधी मी मांड लेले मुद्दे खोड़ा... हिम्मत असेल तर..
.
बाकी मागे एकदा आक्षेप घेतला होता...
की हिंदुत्ववादी लोकं भाषा चांगली वापरत नाहित.. वगैरे वगैरे..
मी अजुनही आत्ता या क्षणापर्यंत तुमच्याशी सभ्य भाषेतच बोलतो आहे..
पण तुमची आजची ही भाषा बघून कृतकृत्य झालो....
काय ही भाषिक सभ्यता आहे हो तुमची..!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मानलं तुम्हाला..
डायरेक्ट श्यामच्या आई च्या लुगड्याला हात घातला तुम्ही.... तुम्ही स्वत: एक "स्त्री" आहात.. (आय होप तुम्ही स्त्रीच असाल.. स्त्रीचा मुखवटा वापरून असले नाकाम उद्योग करणारे बरेच भामते पुरुष आहेत असं ऐकिवात आहे माझ्या.. स्वयंघोषित "बालगंधर्व..." तुम्ही त्यातल्या नसाल असं मला वाटत होतं..
पण एक स्त्रीच एका स्त्रीच्या लुगड्याला असा हात घालायला लागली तर वर दिलेली शंका खरी तर नसावी ना असा संशय यायला वाव मिळतो...)
बाकी तुमचे संस्कार आणि भाषा बघून धन्य झालो...
काय ही सभ्य भाषा आमच्या बहिणीची... लाज वाटली आम्हा भावांना आज.
.
जय जिजाऊ.. जय संभाजी.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
बाकी हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नसेल तर साडे तीनशे वर्षांपूर्वी संभाजी राजेंच्या मनात हिंदू हां शब्द कोठून शिरला याचं उत्तर आजतागायत मिळालं नाही...
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
बाकी तुमच्या ह्या "सभ्य" भाषेला कोणत्या सेंसोर बोर्डाकडून प्रमाण पत्र विकत आणलं हो तुम्ही ??
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
@ Anita Patil
.
बाकी तुम्हाला खरंच इतिहास शिकवायची गरज आहे कोणीतरी...
फारच कच्चा आहे तुमचा इतिहास आणि अभ्यास....
बाबर ची तुलना श्यामच्या आईशी करून स्वत:ची बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध केली आहात..
तर हां बाबर ज्याचा तुम्हाला फार पूळका आहे आणि म्हणून त्याचा सतत आदरार्थी उल्लेख करत आहात तुम्ही.... त्या बाबर विषयी थोडीशी माहिती आपण बघुया...
.
हे तुमचे नाटक म्हणजे इतिहासातील विकृतीला सुसंस्कृतपणाचा साज लेवून आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. जे खरे आहे, ते खोटे म्हणण्याचा आणि जे निखालस खोटे आहे, ते खरे मानायला लावण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. बबरचा एवढा पूळका येत आहे तर मूळ बाबर खिस्ताब्द १९४७ पूर्वीच्या अखंड हिंदुस्थानच्या कोणत्या भागात जन्मला होता, ते सांगा ? बाबर अफगाणी होता. आक्रमक म्हणूनच तो येथे आला. त्याचे थडगेही अफगाणिस्तानात आहे. याच बाबराने अयोध्येतील श्रीराम मंदिर तोडले. अनेक वर्षे संघर्ष आणि रक्तपात झाला. बाबराच्या मृत्यूनंतर तेथे मशीद उभारली गेली. मंदिर उद्ध्वस्त करणार्‍या बाबराचे नाव देऊन ती बाबरी मशीद झाली. हे मी म्हणत नाही, तर अलाहाबाद उच्च न्यायालयानेच मंदिर तोडून मशीद बांधली, असा निकाल दिला आहे. त्या बाबराला परमसहिष्णु आणि परोपकारी बनवण्याचा घाट तुमच्यासारखे तथाकथित "बहुजन प्रेमी" सतत घालत असतात..
पण बहुजन समाजाने याला बळी पडू नये याची तजवीज एक हिंदू या नात्याने मी जरुर करेन एवढं ध्यानात ठेवा... अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर तमाम हिंदु धर्मियांत आनंदाची लाट आली. ‘मंदिरतोड्या’ असे न्यायालयीन शिक्कामोर्तब झालेल्या बाबराला तुम्ही निर्लज्जपणे स्वदेशी आणि परोपकारी ठरवीत आहात..
बहुजनांचे कैवारी म्हणवून घेणार्या तुमच्या सारख्या लोकांना देवाने दिलेली विचारशक्ती नीट प्रकारे वापरता येत नसेल तर बहुजन समाजाचं त्यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय ?
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
ही मुघल सत्ता विस्तारक म्हणजे बाबरची मुलेच सगळी...बाबराची मुले म्हटले तरी एकेकाने काय दिवे लावले! हे इतिहासात नमूद आहे. ५०० वर्षांपूर्वी राजपूत बायकांना ‘जोहार’ का करावा लागला ? तेव्हापासून आतापर्यंत ७० वर्षांपूर्वी मराठवाड्यात रझाकार येताच हिंदु बायकांनी विहिरीत उड्या टाकून जीव का दिला ? हे सर्व लिंगपिसाट प्रवृत्तीचेच परिणाम ना ? त्यांचे उदात्तीकरण होऊच कसे शकते ? मथुरेतील कृष्णजन्मस्थान आणि काशीचे विश्वनाथाचे मंदिर ज्यांनी पाहिले नाही, त्यांनी जाऊन पाहावे. मूळ स्थानावर मशीद आहे. आपली समजूत काढायची म्हणून शेजारील जागेत आपण पूजा, दर्शन करतो. या मशिदी, ज्या हिंदूंच्या परमोच्च श्रद्धेय अशा जागेवर आहेत, त्या इंग्रज राजवटीत बांधल्या गेल्या कि बाबराच्या मुलांनी हे नतद्रष्ट कृत्य केले ? सोरटी सोमनाथाचा इतिहास काय बाबराच्या मुलांच्या चांगुलपणाची साक्ष देतो ? ही झाली अत्यंत महत्त्वाची प्रसिद्ध मंदिरे. देशभरात अशी शेकडो मंदिरे आहेत, ज्यांचे बळजबरीने मशिदीत रूपांतर झाले. उदाहरणच द्यायचे झाले तर अक्कलकोट तालुक्यातील बुर्‍हाणपूरला जाऊन बघा.
.
अशा लोकांचं उदात्तीकरण करता ????
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
धर्मवेडाप्रमाणेच बाबराच्या मुलांतही क्रौर्य नसानसात भिनले होते. तुघलकाला ‘वेडा तुघलक’ म्हणतात. औरंगाबाद देशाच्या मध्यात आहे म्हणून त्याने राजधानी दिल्लीहून तेथे हालवली. तमाम दिल्लीकरांना औरंगाबादला (पायी) जाण्याचा हुकूम सोडला. स्वतः पालखीत, अंबारीत बसून गेला. शेकडो मैल पायपीट करतांना सहस्त्रो लोक वाटेतच मेले. हे कळल्यावर पुन्हा सर्वांना दिल्लीस जाण्याचा हुकूम सोडला. पुन्हा सहस्त्रो लोक मेले. हा तुघलक प्रत्यक्षात किती कुशल प्रशासक होता, हे सांगणारे एक नाटक (बहुतेक धर्मद्रोही गिरीश कर्नाडचे) येऊन गेले. ते साफ आपटले. सहस्त्रो लोक मेल्यावर पुन्हा तोच निर्णय घेणार्‍याला ‘कुशल प्रशासक’ म्हणणार्‍यांच्या अकलेने नक्कीच शेण खाल्ले असावे !
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
त्यानंतर शहाजहान. त्याने ‘तेजोमहालय’ या शिवमंदिरावर इस्लामी पद्धतीने डागडुजी केली. त्याने ताजमहाल बांधला, असे म्हटले जाऊ लागले. त्याने बांधला म्हणतांना बांधकाम खर्चासाठी शहाजहान कोठे हमाली करायला गेला होता ? शासकीय खाजिन्यातून पैसे उचलले आणि शिवमंदिरालाच बायकोचे स्मारक करून टाकले. हा तर शासकीय पैशाचा अपहार झाला. धर्मांधतेचा कळस झाला. आता ते सूत्र गौण झाले; कारण ९९ टक्के शासकीय कर्मचारी बायकोचे लाड पुरवण्यासाठी शासकीय पैशाचा अपहार करीत असतात. मूळ मुद्दा, प्रेमाचे हे तथाकथित स्मारक सिद्ध झाल्यावर बांधकाम मजुरांचे हात तोडणारा शहाजहान प्रेमळ कसा म्हणता येईल ? ताजमहाल (?) बघायला गेल्यावर त्या रक्तलांछित इमारतीकडे पाठ करून मजुरांचे हात कोठे तोडले असतील, ते पहा.. त्यांचा आक्रोश माझ्या कानांत घुमत होता. शिवमंदिराची चिन्हं पहात होतो. खजिन्याचा अपवापर आणि असूयेपोटी मजुरांना जगणे असह्य करून सोडणारा शहाजहान राजा नव्हे तर नरपशू होता !
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आता तुमचे लाडके औरंगजेब साहेब..
ज्यांचं नाव स्वत:च्या शहराला अगदी अभिमानाने एका तोंडाने लावता तुम्ही...
आणि त्याच तोंडाने संभाजी महाराजांच्या प्रेमाचे सुद्धा पोवाडे गाता..
असली दुटप्पी निति तुमची..
घ्या..
या महान औरंगजेबाची माहिती घ्या.... आणि डोक्यात काही प्रकाश पडतो का बघा...
.
संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं औरंगजेबाने हे तुम्हाला माहीत असेलच..
.
आता त्याचे आणखी काही पराक्रम...
घ्या.. वाचा..
.
परवरदिगार औरंगजेबाविषयी तर बोलायलाच नको! भरमसाठ रकमेचा ‘जिझिया कर’ त्यानेच लावला. कर भरता येत नसेल तर इस्लाम कबूल करा, असे त्याचे फर्मान होते. त्याने संभाजीराजांना धर्म बदलत नाही म्हणून कसे मारले, ते आपल्याला माहिती आहेच. शिखांचे गुरु तेगबहाद्दूर यांचा दिल्लीच्या चांदणी चौकात गर्दी जमवून शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या प्रेताला हात लावाल तर त्यालाही मारू, अशी चेतावणी त्याने दिली होती. शिखांच्या धर्मगुरूंचे प्रेत कुत्र्यांनी खावे, अशी शहेनशहा औरंगजेबाची इच्छा होती. एका व्यापार्‍याने ते प्रेत उचलून घरात आणले आणि घराला आग लावली. दोघांचा अग्निसंस्कार आपोआपच झाला. खिस्ताब्द १८५७ साली इंग्रजांनी लढवय्या शिखांना याची आठवण करून दिली. तुमच्या धर्मगुरूस अशा पद्धतीने मारणार्‍यांच्या वारसाला (बहादूरशहा जफरला) तुम्ही मदत करणार का, असे विचारले. खिस्ताब्द १८५७ च्या युद्धात शीख इंग्रजांच्या बाजूने लढले, ते यासाठीच.
.
वाचलं ???
.
काय बोलायचं आहे यावर ?
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
ही सगळी मुग़ल पिलावळ....
जिचा इतका पुळका असल्यागत तुम्ही बोलत असता...
आज तरी डोळे उघडले का तुमचे ??
आता बोला... इथल्या "ब्राह्मण" लोकांनी केलेले अत्याचार या मुघल साम्राज्य विस्ताराकांनी केलेल्या अत्याचारांइतके दाहक होते काय ?
नक्कीच नाही.. या मुघल साम्राज्यविस्ताराकांनी केलेल्या अत्याचारांना एकदाही तुमच्या ब्लॉग वर स्थान नाही दिलं गेलं... हे एकदाही तुम्ही बहुजन समाजाला सांगू शकला नाहित..
ते नाही सांगितलंत ते नाहीच.. उलट अशांचं उदात्तीकरण करता निर्लज्जपणे..
काहीच वाटत नाही काय तुम्हाला ?

.
ही आहे तुमची पार्सलिटीने बरबटलेली बुद्धी ...
जातियतेचा गंज चढलेला आहे तिला.. तो आधी काढा.. मग आम्हाला खुशाल शहाणपणा शिकवा..
.
जय जिजाऊ.. जय संभाजी...
Jidnyasu said...
तुम्ही या लेखात पुरावा म्हणून "श्यामची आई" या पुस्तकातील ज्या पानांची फोटोकॉपी टाकलेली आहे त्यातील सर्वात शेवटच्या पानावरील (पृष्ठ क्रमांक ११४) सर्वात शेवटचे वाक्य असे आहे, "मित्रांनो ! आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया". हे वाक्य मूळ पुस्तकात स्पष्टपणे लिहिले असताना आपण या पुस्तकाला जातीयवादी का ठरवावे हे समजले नाही.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
@ Jidnyasu Ji.
.
Your point:-तुम्ही या लेखात पुरावा म्हणून "श्यामची आई" या पुस्तकातील ज्या पानांची फोटोकॉपी टाकलेली आहे त्यातील सर्वात शेवटच्या पानावरील (पृष्ठ क्रमांक ११४) सर्वात शेवटचे वाक्य असे आहे, "मित्रांनो ! आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया". हे वाक्य मूळ पुस्तकात स्पष्टपणे लिहिले असताना आपण या पुस्तकाला जातीयवादी का ठरवावे हे समजले नाही.
------------------------------------
My answer:-अहो ती त्यांची "बी ग्रेडी" स्टाइल आहे..
कोण कुठे काय कोणत्या परिस्थितीत बोललं याचं भान न ठेवता जेवढं स्वत:च्या पथ्यावर पडतं आहे तेवढं उचलायचं आणि पचपच सुरु करायची....
ही जुनी स्टाइल आहे यांची.... पूर्ण लेखाजोगा न घेता अर्धवट भांडवल करून गैरसमज आणि अज्ञानाचे ढग जास्त गडद करणं यांना छान जमतं...
अर्थात सर्वच जण यांना मुर्ख बनत नाहित...
मग जे यांना मुर्ख बनत नाहित आणि यांनाच उलट प्रश्न विचारून जेरीस आणतात त्यांना हे "चंद्रराव आणि तत्सम गद्दार लोकांची नावं घेउन हाका मारतात.."
ही यांची जनरल पॉलिसी.. बाकी काही नाही....
तुम्ही माझ्या पोस्ट्स वाचल्या ना ??
या मैडमनी माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही..
आणि वर उत्तर न देता माझ्या मुद्द्यांना "बालिश" असे बोल लावत आहेत.. हे म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर "नाचता येइना आंगण वाकडे" असला प्रकार आहे..
एवढे लेख या मैडम लिहितात.. आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारले की यांची बोलती बंद होते..
याचाच अर्थ हा लेख त्यांना स्वत:ला कितपत समजलेला आहे अशी शंका येणं स्वाभाविक आहे हो..
एवढे लेख च्या लेख लिहितात खर्या... पण नंतर हे असं होतं..
म्हणजे ह्या मैडम लेख स्वत:चं डोकं वापरून लिहितात की दुसरीकडून उचलून आणून छापतात हे काय समजत नाही बुवा...
असो.. पण तुम्ही सुद्धा पाहिलंत ना ??
यांचे आरोप आणि मुद्दे किती बालिश आणि खोडसाळ असतात ते..
आणि हे आम्ही सिद्धं केलं की वर आम्हालाच "बालिश" असं म्हणतात या मैडम...
सहाजिक आहे म्हणा..
.
"कावीळ झालेल्याला जग पिवळच दिसणार.."
anita patil said...
प्रिय विनायक,

अरे मी तुला ब्लॉक करणार नाही, हे मी आधीच सांगितले ना. तुझ्या विश्लेणाबद्दल मला काहीही समस्या नाही. तुला शुभेच्छा. "लगे रहो मुन्नाभाई"!

तुझी ताई
अनिता पाटील, औरंगाबाद.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
एवढं स्वत:ला माझी ताई म्हणवतेस , मग मी जे बोलतो आहे त्यात तुला बिलकुल तळमळ दिसत नाही ?
मी तुला विरोधासाठी विरोध करायला आलो आहे असं वाटतं तुला ??
आणि हो..
चेष्टेचा भाग सोड.. मी तुझ्या ब्लॉग ची लिंक ऑरकुट च्या कोणत्याही समुहावर शेयर केलेली नाही... माझी तशी सड्की नियत नाही....
.
आज पहिल्यांदा तुला "तू" म्हणालो आहे...
असो...
तुझ्याकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे....
बाकी २२ डिसेंबर नंतर येइन सविस्तर बोलायला...
.
जय जिजाऊ.. जय संभाजी...
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना said...
आणि एक..
तू मला block केलंस तरीही मी तुझ्या ब्लॉगची कोणत्याही प्रकारची बदनामी करणार नाही...
रागाच्या भरात आणि तावातावाने लिहिताना थोडं वेडं वाकडं बोललो तरी माझी मनोवृत्ति अशी सडलेली नाही...
बोलूच सविस्तर....
.
निघतो...
जय जिजाऊ.. जय संभाजी....
योगिराज said...
विनायक शिंदे..
लगे रहो..
You are doing really nice efferts...
I cant say anything... Just Claps.............
Kip it up.. But before that 1st of all please pay attention to your study..
Go ahead.. Make your academics strong.. Give your best performance there..
एकदा हे सर्व करून स्वत:च्या पायावर उभा राहिलास की मग धर्म आणि संस्कृती यांचा भार तू सहज पेलू शकशील आणि धर्मद्रोह्यांशी आरामात दोन हात करू शकशील..
पण त्यासाठी आधी तू सक्षम हो.. एवढीच प्रार्थना..
जय भवानी जय शिवाजी. वंदे मातरम.
vikas godse said...
ब्लॉग वर कृपया विषयाला अनुसरून प्रतिक्रिया मांडाव्यात. आमच्या सारखे वाचक संभ्रमात पडतात. अशा प्रतिक्रिया फेस बुक किंवा ऑर्कुट वर बघायला मिळतात. येथे विषय श्यामच्या आईचा आहे. मी तो वाचला. अनिता पाटील ह्यांच्या विचारांशी मी १०० % सहमत आहे. श्यामची आई ही फक्त ब्राम्हण असल्यामुळे तिचा उदो उदो केला जातोय. जे शिळे अन्न आपण खात नाही ते कोणत्याही मनुष्य प्राण्यास देऊ नये. शिळे अन्न देणे काय किंवा मोळी मोळी घेणे काय शुद्ध व्यवहारीपणा दिसतो. सध्या आपल्या top 10 लेख वाचतोय. पहिला लेखातच अनिता पाटील ह्यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण पूर्वग्रह दुषित नसल्याचे जाणवले. त्यांच्या निर्भीडपणाला आणि आत्मविश्वासाला सलाम.
anita patil said...
विकास भैय्या थँक्स. तुमच्या मनाच्या मोठेपणाला सलाम. pls read my new post. I write it on you.
Milind said...
very good............
Dipti Kane said...
Dear all,

I do not have marathi font, else, I could have written in marathi and could have communicated better. This is purely my point of view and no harm against anybody.

I have been reading through the entire thread. Vinayak shindeji I really appreciate your effort of being neutral and analysing. Something which is very rare.

Its indeed disheartening to see when people write something with a pre-conceived notion. Since years, I have this one question in mind. Why are people biased? We find different versions on Sambhaji Raje, Sadashivrao bhau, Raavan, Karna and sadly none of them are neutral. They try to portray a character in white / black shade. He / She is either Godly / Demonish. There is a grey shade which is human.

With reference to 'shyamchi aai', the character is a housewife who is not influential enough to go against the soceity and she is concerned with her child's well being as well. In today's term I can say that she was an excellent manager!

She knew her limitations and so did Sane Guruji. It was impossible for her to go ahead and help the mahar lady. But she wanted to help her. Infact, she has thought out of the box. When most of the ppl would have left the old lady to die, the character has sent her child to help her.She has also considered all the social norms that existed then when she advised shyam that he can have a bath once he comes home. People would not have listened to the character if she herself had gone to help. She is practical enough to give the mahar lady left over food and take the wood from her! But her practicality has given the old lady food to eat and also taken off the burden.

While I agree that there has been injustice due to inequality and untouchability in the past, we all should understand that these two things could not have been eradicated within a day. Nor by one satyagraha / dangaa. It has to be a joint effort which can come only through a change in the thought process. We all will agree on the fact that those times, caste differences were at its peak. Thanks to outsiders and rulers! they were very smart! They made us all fight within oursleves and looted us.

This book has targeted the brahmin class and initiated a different thought in their minds. There was a movie that was made on this and that too made a huge impact. Had this been Shyam's father, the story had to be different and may not have influenced many. Sane guruji has created a lot of impact by portraying a middle class brahmin housewife who has no other tool but sanskars which she is giving to her child.

From my point of view, Sane Guruji through 'Shyamchi Aai' has given a diversion to the regular thought process and initiated one little step towards removal of untouchability.

Today, we can see people who are brahmin by birth living in hell, doing jobs nobody would like to do and 'Bahujans' as we call them now holding influential position in the society.
विनायक शिंदे.. said...
@ Dipti Kane Ji.
ओ दिप्ती मैडम.
अहो मेहेरबानी करा. पण मराठीत लिहा. मराठी फॉण्ट नसेल तर "गूगल ट्रान्सलेट" वर जा आणि तिथे "हिंदी" ऑप्शन निवडा आणि लिहायला सुरवात करा.
अहो मी स्वत: इंजीनियरिंग स्टुडंट आहे पण मला आपल्या दैनंदिन कामकाजात इंग्लिशचं अतिक्रमण बिलकुल आवडत नाही.... आज आम्हाला शिक्षण सुद्धा इंग्लिश मधून घ्यावं लागतंय हे आमचं दुर्दैव आहे.
जपान, चीन यांनी आपली कडवट अस्मिता कशी जोपासली आहे बघा की.. नाहीतर आपण.. किती काळ त्या परकियांचे पांढुरके तळवे चाटत बसायचं ?
नका लिहू इंग्लिश मध्ये.. मी तुमच्या वरील पोस्ट मधली एकच ओळ नीट वाचली.. ज्यात तुम्ही माझे "आभार" मानले आहात... आणि माझ्या "न्यूट्रल आणि अभ्यासू वृत्तीला" दाद दिली आहात..
त्याबद्दल मनापासून धन्यवाद..
आता एक काम करा.. गूगल वर जा.. आणि "गूगल ट्रान्सलेट" असं सर्च करा.. जे रिझल्ट्स येतील त्यातल्या पहिल्या लिंक वर क्लिक करा.. आणि भाषा सिलेक्ट ऑप्शन असेल तिथे "हिंदी" निवडा..
आणि टाईप करायला चालु करा... इंग्लिश स्पेलिंग टाईप करून स्पेस बार मारलात की मराठी देवनागरी लिपि मध्ये शब्द उमटेल...
एवढं सुद्धा करायला नको... आपल्या जीमेल अकाउंट ला जा.. आणि "compose mail " वर क्लिक करा.. की तिथे एक मोठी जागा येइल जिथे आपण मेल टाईप करतो. तिथे वरच्या ओळीमध्ये सर्वात सुरवातीला डाव्या बाजुला "अ" असं अक्षर दिसेल. त्यावर क्लिक मरा आणि लिहायला सुरु करा. बघा मराठी लिहिता येतं की नाही ते..
तुम्ही मराठी लिहिल्याशिवाय मी तुमच्या प्रतिक्रया वाचणार नाही.. तुम्हाला माझे परिश्रम आणि माझ्या या सर्वांमागिल भावना यांचा आदर असेल तर इथून पुढे तुम्ही मराठीत लिहाल..
कारण मी मराठा आहे.. आणि "मराठीचा सन्मान हाच मराठ्याचा सन्मान..!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!"
.
रागाऊ नका.

मला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या पुढील पोस्टची (मराठीतून) मी वाट बघत आहे.

जय जिजाऊ.. जय संभाजी.
विनायक शिंदे.. said...
ओ दिप्ती मैडम...
अहो मेहेरबानी करा... पण मराठीत लिहा... मराठी फॉण्ट नसेल तर "गूगल ट्रान्सलेट" वर जा आणि तिथे "हिंदी" ऑप्शन निवडा आणि लिहायला सुरवात करा..
अहो मी स्वत: इंजीनियरिंग स्टुडंट आहे पण मला आपल्या दैनंदिन कामकाजात इंग्लिशचं अतिक्रमण बिलकुल आवडत नाही.... आज आम्हाला शिक्षण सुद्धा इंग्लिश मधून घ्यावं लागतंय हे आमचं दुर्दैव आहे..
जपान, चीन यांनी आपली कडवट अस्मिता कशी जोपासली आहे बघा की.. नाहीतर आपण.. किती काळ त्या परकियांचे पांढुरके तळवे चाटत बसायचं ?
नका लिहू इंग्लिश मध्ये.. मी तुमच्या वरील पोस्ट मधली एकच ओळ नीट वाचली.. ज्यात तुम्ही माझे "आभार" मानले आहात... आणि माझ्या "न्यूट्रल आणि अभ्यासू वृत्तीला" दाद दिली आहात..
त्याबद्दल मनापासून धन्यवाद..
आता एक काम करा.. गूगल वर जा.. आणि "गूगल ट्रान्सलेट" असं सर्च करा.. जे रिझल्ट्स येतील त्यातल्या पहिल्या लिंक वर क्लिक करा.. आणि भाषा सिलेक्ट ऑप्शन असेल तिथे "हिंदी" निवडा..
आणि टाईप करायला चालु करा... इंग्लिश स्पेलिंग टाईप करून स्पेस बार मारलात की मराठी देवनागरी लिपि मध्ये शब्द उमटेल...
एवढं सुद्धा करायला नको... आपल्या जीमेल अकाउंट ला जा.. आणि "compose mail " वर क्लिक करा... की तिथे एक मोठी जागा येइल जिथे आपण मेल टाईप करतो.. तिथे वरच्या ओळीमध्ये सर्वात सुरवातीला डाव्या बाजुला "अ" असं अक्षर दिसेल.. त्यावर क्लिक मरा आणि लिहायला सुरु करा... बघा मराठी लिहिता येतं की नाही ते...
तुम्ही मराठी लिहिल्याशिवाय मी तुमच्या प्रतिक्रया वाचणार नाही.. तुम्हाला माझे परिश्रम आणि माझ्या या सर्वांमागिल भावना यांचा आदर असेल तर इथून पुढे तुम्ही मराठीत लिहाल..
कारण मी मराठा आहे.. आणि "मराठीचा सन्मान हाच मराठ्याचा सन्मान..!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!"
.
रागाऊ नका.
.
मला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद.. तुमच्या पुढील पोस्टची (मराठीतून) मी वाट बघत आहे.

जय जिजाऊ.. जय संभाजी.
sarvesh samant said...
vinayak shinde tu orkut var disat nahi re sampurn emailid sakat sang kay search karayach
prashant dandekar said...
शामची आई ज्या वयात तुम्ही वाचायला हवी होती ती न वाचल्याने असे होत आहे किवा ते पुस्तक त्यावयात हात न पडल्याने असे झाले आसवे ,जय वयात समाजातील मुले शिवा शिवी करत आहेत त्या वयात ह्या मुलाला जी आई मदत करण्यासाठी प्रेरणा देते त्या प्रेरणा आपल्या लक्षात आल्या नाहीत हे लक्षात घ्यवे !अंघोळ करण्याने किवा न करण्याने श्मच्या मनात काय भावना येतील हा हि पेक्षा त्यावेळीच समाज त्याला चुकीचे तर नाही न बोलणार !!हि भावना !ज्या वयात त्या बालमनावर संस्कार झाले ते मोठे झाल्यावर अशा गोष्टींची साने गुरुजीना गरज लागली नाही .त्यांनी आपले जीवन पणाला लावले नसते .आणि द्वेषाचे राजकारण करून त्यांनी पैसा नाही कमावला जन्माने उचा नीचता नाहिऊ ठरवली .त्यांनी कर्तुत्वाने आपण माणूस म्हणून अलोकिक काम केले.
SUNIL CHAUDHARI said...
चिकित्सक अभ्यासपूर्ण लेख .......!!
पुराव्यासहित सादर केलेला लेख ........!!
अभिनंदन ....अनिता ताई ...!!
anita patil said...
SUNIL CHAUDHARI, Bhau thanx.
dadahari said...
पुरे आता , किती वेळा तेच ते सांगणार ?
सुनिता बाई साने गुरुजी आणि शामची आई या पुस्तकावर आता अजून किती काळ
आणि किती वेळा चर्चेचे रवंथ करणार आहात आपण ?
तुम्हाला काय म्हणायचेय ते सगळ्यांना कळलेय . तेव्हा आता पुरे . किती वेळा तेच ते सांगणार ?
आणि सानेगुरुजी म्हणजेच शाम च्या आईने ( शाम लहान असताना : त्या काळातील समाज रूढी नुसार काही जातीय भेद केला असेल
तर त्या साठी " शामची आई " या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी कसे काय ब्राम्हण वादी / जातीवादी ठरतात ?
त्यांनी आपल्या लहानपणी घडलेली ऐक घटना पुस्तकात जशी घडली तशी सांगितलीय . तुम्ही ज्या उल्लेखांवर आक्षेप घेताय
ते उल्लेख त्यांना टाळता ही आले असते किंवा बदलताही आले असते . पण तसे न करता त्यांनी घटना जशी घडली तशी सांगण्याचे
धाडस केले . यात त्यांचे काय चुकले ?
सुनिता बाईसाहेब ; शामच्या आईने निदान मोळी विकत तरी घेतली. पोराला आंघोळ करायला लाऊन तिला मोळी उचलून दिली
तिच्या जागी एखादी पाटलीन असती तर ? त्या काळात ही घटना कशी घडली असती ; जरा पहा
पाटलीण ; " काग कुटून आणलय हे सरपण ? आमच्या मळ्यात गेल्ती का ? "
म्हातारी ; न्हाय मालकीण पांदीतून आणलय ; तवा एकदा लहान्या मालकांनी मारल्या पसून म्या मळ्यात पायबी ठुला न्हाई
पाटलीण ; पांदी काय तुझ्या बापाची हे काग xxxडे! उचल ती मोळी आन टाक आणून आमच्या खळ्यात .......
म्हातारी ; मालकीण लेकरा बाळाची शप्पत , तुमच्या मळ्यात नव्हते गेले ; पांदीतूनच आणलय हे सरपण २ /४ आणे मिल्त्याल
नका गरीबाच्या पोटावर पाय देवू
पाटलीण ; ऑ काय म्हणली ? पोटावर पाय ! थांब तू तशी नई ऐकायची ! पोटावर नई तुझ्या मुंडक्यावर पाय द्यायाला
लावते चांगला . त्याच्या शेव नई वठणीवर यायची तू ( आणि पाटलीण बाई तावातावाने तरा तरा वाड्या कडे निघतात
म्हातारी नका वो मालकीण असा नका करू अशी केवील वाणी गया वया करत मोळी वाचवण्या साठी
धडपडत उठून मोळी उचलण्याचा प्रयत्न करू लागते )
( इकडे वाड्यात )
पाटलीण ; भाऊ ...भावड्या .....भावड्या .....
भाऊ ( भावड्या ) ; ( भुईमुगाच्या शेंगाच्या पोत्यावर बसून तोंडात शेंगदाणे आणि गुळाचा तोबरा भरलेला ) काय्हे ?
पाटलीण ; रस्त्याला ती xxx xxxन बसलेलीहे आन आपल्या मळ्याच्या पांदीतून सरपण घेऊन आलेलीहे
जाय बर जरा दोन टोले टाकून तिला ते सरपण आपल्या खळ्यात टाकायला सांग
भावड्या ; बर बर ( निघतो, पण तेवढ्यात म्हातारी स्वतःच दारात येवून उभी राहते )
म्हातारी ; ल्हाने मालक हे आणली मोळी ; कुठ टाकू ?
भावड्या ; तुला खळ्यात टाकायला सांगितली णा; कान फुटले क्काय तोहे ? का फोडू तव्हाच्यावनी चल व्हय तिकडं खळ्यात
टाक ती मोळी तिथं.....
म्हातारी ; टाकते मालक ( घुटमळत ) कई शीळा पाका भाकर तुकडा असन त द्या मालक ....
( वाड्याच्या ओट्यावर आणखी दोन म्हाताऱ्याशी खुसूफुसू च्या पद्धतीने गप्पात रंगलेल्या मोठ्या काकू ( म्हणजे भावड्या आजी ) तोंडातली पानाची पिचकारी मारीत एकदम वसकून )
मोठ्या काकू ; हा ठूते तुला आधण पूरणा वरणाच......रहाती का सवाशीण ? xx गी मेली ....आता व्हती खळ्यात गुमान का
सांगू तोह धोरण पाहायला .......
( म्हातारी गुपचूप निघून जाते )

सुनिता , वरील घटना किती तरी गावात थोड्या फार फरकाने नक्कीच घडली असेल
मराठे लिहित नाहीत .....पण दलितांना छोट्या छोट्या चूका बद्दल चाबकाने झोडपून काढणारे माझे स्वतःचेआजोबा मी पहिले आहेत . शेतातला काशीफळ भोपळा
चोरला म्हणून एका दलिताला वाड्यात बोलावून घेऊन चाबकाने मारलेले मी पहिले आहे . उद्या मी माझे बालपण लिहायला बसलो तर हा प्रसंग लिहावा लागेल ,,,किवा मग शहाजोग पणे लपवावा लागेल

5 comments:

  1. अभ्यास पूर्ण लेखन.

    ReplyDelete
  2. अस्सल मराठे कोणालाही विनाकारण मारत नाहीत. नक्कीच मराठ्यांच्या वेशात ब्राह्मण असतील. बकरीच्या वेशात लोमडी (कोल्हीण)। उदा.विनायक शिंदे

    ReplyDelete