राष्ट्रपती हा पद देशाच्या सर्वोच्च पदी असतो. राष्ट्रपतीला कोणतीच भावना नसते त्याला आपले निर्णय निपक्ष पने घ्यायचे असतात. पण आज आमच्या देशाच्या राष्ट्रपती वरील साऱ्या गोष्टीला अपवाद आहेत. मुळातच दागदार छबी असणाऱ्या आमच्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भ्रस्ताचारी कोंग्रेस च्या हस्तक आहेत. त्यांचे कित्तेक वेळी कॉंग्रेस शि असणारे संबंध वेळो वेळी उघड झाले आहेत. आणि अश्यातच या बाई महाराष्ट्रीयन आहेत म्हणजे मराठी माणसाच्या नावावर कलंक लावण्याचा शरद पवार नंतर हिचा नंबर लागतो. तुम्ही म्हणत असाल सारे राजकारणी मेले कि काय आज तुमचा रोख डायरेक्ट राष्ट्रपती च्या नावावर आहे. आणि या राष्ट्रपती बाईनि केले आहे तरी काय ?
राजकारणी आहेतच नालायक पण जेव्हा राष्ट्रपती विकला जातो तेव्हा काय ?अहो काय नाही केले या बाई ने अफजल गुरु, कसाब यांच्या फाशीवर सही करून शिक्कामोर्तब करायला हिला वेळ नाही आहे पण कोंग्रेस ने आणलेल्या कमजोर बिलावर या बाई ने एका क्षणात सही करून त्याला सहमती दिली. अहो राष्ट्रपती बाई तुम्हाला त्या क्रिश्चन बाईने (सोनिया गांधी ) फोन करून धमकी तर दिली नाही ना "मुकाटपणे मी पाठवलेल्या लोकपाल बिल वर सही कर नाहीतर तुझा भांडा-फोड करेन". किवा एका सहीसाठी तुम्हाला किती करोड रुपये पोचले आपल्या घरी?
राजकारणी आहेतच नालायक पण जेव्हा राष्ट्रपती विकला जातो तेव्हा काय ?अहो काय नाही केले या बाई ने अफजल गुरु, कसाब यांच्या फाशीवर सही करून शिक्कामोर्तब करायला हिला वेळ नाही आहे पण कोंग्रेस ने आणलेल्या कमजोर बिलावर या बाई ने एका क्षणात सही करून त्याला सहमती दिली. अहो राष्ट्रपती बाई तुम्हाला त्या क्रिश्चन बाईने (सोनिया गांधी ) फोन करून धमकी तर दिली नाही ना "मुकाटपणे मी पाठवलेल्या लोकपाल बिल वर सही कर नाहीतर तुझा भांडा-फोड करेन". किवा एका सहीसाठी तुम्हाला किती करोड रुपये पोचले आपल्या घरी?
No comments:
Post a Comment