शरद
पवार ज्याच्या नावावर मोजता नाही येणार एवढे भ्रष्टाचार आहेत जो दाउद चा
हस्तक आहे याच माणसाच्या कानाखाली जाल काढायची हिम्मत आमच्या महाराष्ट्रीय
मानसाच्यात झाली नाही पण भगत शिंग च्या पुण्य भूमीत जन्मलेल्या हरविंदर ने
काढली सलाम त्या वीराला शरद पवार हा अत्यंत खालच्या जातीचा नालायक
राजकारणी आहे.याने संभाजी ब्रिगेडला पैसा पुरवून शिवाजी महाराजांचा अपमान
केला आहे कारण संभाजी ब्रिगेड हा किती हिंदू विरोधी आहे हे आपणास माहित
आहेच. जनतेचा पैसा आणि मत खाण्यासाठी हा नालायक पवार महाराष्ट्राच्या मातीत
जन्मला. माझे मत तर असे आहे शंभर नालायक मेले तेव्हा हा एक नालायक जन्मला
आला.हा महाराष्ट्रीयन आहे म्हणून हा महाराष्ट्राचा अपमान नसून हा
महाराष्ट्रीयन आहे हा महाराष्ट्राचा अपमान आहे या देशात गरिबाला अन्न नाही
आणि हा पवार म्हणतो गव्हापासून दारू बनवावी काय म्हणावे या नालायाकाला मग
याच्या श्रीमुखात हरविंदर ने भडकावली हा भ्याड हल्ला कसा होवू शकतो.
सर्वांसमोर भडकावली या मर्दाने मिडिया आणि राजकारणी म्हणतात हरविंदर शिंग
या माथेफिरू ने केलेल्या या भ्याड हल्ल्याचे आम्ही निषेध करतो.
राजकारण्यांचे समजू शकतो तो त्यांना आता भीती वाटू लागली आहे उदया आमच्याही
कुणीतरी अशीच कानाखाली भडकावेल पण मिडीयाने यांना माथेफिरू म्हटले आहे हो
हे खरे आहे 'माथेफिरू ' या शब्दाची व्याख्या माहित आहे मी सांगतो.एकट्या
हरविंदर सिंग कडे माथा होता आणि त्याचा माथा भडकला म्हणून त्याने शरद
पवारवर हल्ला केला यावर शरद पवारांची प्रतिक्रिया पहा यात त्यांना अण्णा
हजारे यांचा हात दिसला म्हणून यांच्या पिलावालीने महाराष्ट्रात चक्क
अन्नाचा पुतळा जाळला एके काळी दाउद चा हस्तक असलेल्या शरद पवारला
हरविंदरसिंग ने हादरवलं एवडे मात्र नक्की आता शरद पवार म्हणत असतील
''थप्पड से डर नाही लगता साहब सरदार से लगता है| "
''थप्पड से डर नाही लगता साहब सरदार से लगता है| "
Chhan Lekh Ahe Awadala.....Zakkas.........
ReplyDelete