Thursday, 22 September 2011

२१ सप्टेंबर माझ्या जीवनातील सोनेरी दिवस!

खूप दिवस माझ्या मनात एक स्वप्न होते. एक नाटक मला खूप वर्स्यापासून खुणावत होता. खूप संधी आल्या पण नशीब साथ देत नवते दोन दिवसापूर्वी मी बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्य गृहाकडून चाललो होतो. अचानक माझे लक्ष नाटकाच्या जाहिरातीकडे गेले.आणि माझ्या मनाचा  हर्ष गगनात मावेनसे झाले. माझ्या मनातील नाटक तिथे लागला होता. त्या नाटकाचे नाव होते ' मी नथुराम गोडसे बोलतो आहे.'
  हे नाटक शरद पोन्ग्शे नी त्यात जीव ओतून नथुराम रंग भूमीवर साकारले आहे.शरद पोन्ग्शे ना पहिले कि खरोखर नथुराम आपल्या समोर तर उभे आहेत असेच भास होतो. आणि सर्वात प्रथम मी लेखक प्रदीप दळवी ना तसेच माऊली प्रोडकशन ला धन्यवाद देतो ज्यांनी नथुराम गोडसेंना रंगभूमी वर साकारून खरा इतिहास लोकांना सांगितला.
आता हे नाटक खऱ्या इतिहासावर असले तरी राजकारण करणाऱ्या लोकांचीही आपल्या देशात कमी नाही हे सांगायला नकोच.मी मध्यंतरी स्टार माझा वर बातमी पहिली ठाण्यातील गणोजी शिर्के उर्फ जितेंद्र आव्हाड याने या नाटकाचा प्रयोग ठाण्यात चालू असताना आपले काही हिरवे साथीदार घेवून बंद पडायचा प्रयत् केला.आणि नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी या गणोजी शिर्क्याला आणि त्याच्या हिरव्या साथीदारांना चांगलाच प्रसाद दिला.
काहीही असो पण ठाण्याला गणोजी शिर्क्याला(जितेंद्र आव्हाड) मिळालेल्या प्रसादाची आठवण मला वाटते बोरीवालीतल्या हिरव्या राष्ट्र वादी कोंग्रेस ला आठवली असेल म्हणून इथे त्यांनी असा कोणताही प्रयत्न नाही केला.
हा नाटक पाहून मला मात्र धान्य झाले असे वाटले.आणि साक्षात नथुराम गोडसेंचे दर्शन झाले असे वाटले.
नथुराम जी आपण हिंदुत्व्हासाठी दिलेले बलिदान फुकट जाणार नाही हे नक्की कधी ना कधी तुमच्या स्वप्नातली शिंधू नदी नक्की भारतात येईल.
मी नथुराम गोडसे बोलतो आहे या नाटकातील मला आवडलेला डायलॉग-
"गांधी मारताना राम म्हणालेच नाहीत,ते राम कसे म्हणतील राम त्याच्या ह्रिदयात होता ,पण मुखात रहीम होता मग रहीम मुखात असताना ते राम कश्याला म्हणतील ते राहिमच म्हणतील नाही ?"

No comments:

Post a Comment