Monday, 12 September 2011

भूकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देवू नका.

आज काही हिंदू विरोधी लोक (जे हिंदू नाहीच आहेत.कारण खरा हिंदू असे विकृत काम करणारच नाही.)हिंदू धर्मा विरोधात गरळ ओकत आहेत. त्यांचे म्हणणे आहे हिंदू हा धर्मच अस्तित्वात नवता.अश्या गाढवांना मी सांगेन एके काळी जेव्हा तुमचा धर्म बनवणारा तुमचा धर्म संस्थापक जाल्म्हलाही नाही आला तेव्हा आमचा हिंदू धर्म अस्थित्वात होता पण त्या वेळी इतर धर्म स्पर्धेत नसल्याने त्याला विशिष्ट असे नाव नवते.अगदी रामायण महाभारतात हि दुसऱ्या कोणत्या धर्माचा उल्लेख नाही आहे.म्हणजे त्या काळी तुमच्या धर्माचा जन्मही नव्हता झाला.
         आमचा हिंदू धर्म कोणीही स्थापन केले नसल्याने त्याला नाव दिले गेले नव्हते.त्या वेळी धर्म हा एक शब्द वापरला गेला किवा नंतर वैदिक धर्म हा शब्द वापरला गेला.क्रिस्त पूर्व काळापासून आमचा हिंदू धर्म चालत आला आहे.आमच्या धर्मावर पूर्वीच्या काळी ब्राम्हणांचे वर्चस्व आले आणि जातीव्यवस्था निर्माण झाली ब्राम्हणांनी कर्म कांड सारखे घाणेरडे प्रकार चालू केले त्यात परकीय आक्रमणाला घाबरून सप्त बेडी त्यांनी हिंदू धर्मावर घातली आणि हिंदू धर्माच्या  रसातळाला जाण्यास सप्त बेडी फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे.पहिला बाजीराव सोडला तर पेशव्यांनी कर्म कांडाची हद्द केली दलितांना खूप खालच्या पातळीवर लेकले जाई.याविरोधात आंबेडकरांनी आवाज वूठवला पण आंबेडकर जर हिंदू धर्मात राहून दलितांना न्याय देवू शकले असते तर आम्ही त्यांचे पाय धुवून पाणी प्यायलो असतो पण आंबेडकरांच्या मानात हिंदू द्येश कणा-कणात भरला होता."हिंदू हा गुलामच आहे आणि गुलामच राहील .हिंदू कधीही राज्य करू शकत नाही."हे आंबेडकरांचे उत्गार !
          दलितांसाठी खरे कार्य केले ते सावरकरांनी.रत्नागिरीत स्थान बद्ध असताना त्यांनी कर्मठ ब्राम्हण विरोध मोडून काढून विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश दिला. पण साऱ्या मंदिरात जावून असे करणे शक्य नवते.म्हणून सावरकरांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिर बांधले.खूप  हिंदू विरोधी लोक सावरकरांनी दलितांसाठी वेगळे मंदिर का बांधले त्याला उत्तर हे आहे.
         कर्मठ ब्राम्हनांमुळे बहुजन लोकांवर अन्याय झाले मान्य करतो मी पण आत्ताचे बहुतांशी ब्राम्हण तसे नाही आहेत.त्यामुळे ब्राम्हणांनी आम्हाला त्रास दिला त्यामुळे आम्ही आता त्यांना आमच्या सामाज्यापासून वेगळे करू असे म्हणणे कितपत योग्य आहे. आपले खरे शत्रू ब्राम्हण नाही मुसलमान आहेत कारण बाबासाहेब आंबेड करानी स्वत्त म्हटले आहे "मुसलमान हे हिंदूना काफर समजतात.आणि मूर्ती पूजा करण्या प्रत्तेक काफाराला मुसलमान करावे किवा त्यांना मारून टाकावी असे कुराणात लिहिले आहे."
         मग तुम्ही ठरवा ब्राम्हण जे आपल्या हिंदू समाजाचे घटक आहेत ते आपले शत्रू कि मुसलमान जे काफरांना  मारून टाकावे असे उघड उघड जाहीर करतात ते आपले शत्रू .
        आणि हिंदू विरोधी भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देवू नका भून्कणारा कुत्रा चावत नसतो दगड उचलल्यावर शेपूट खाली करून पाळतो.

माझा  फेस बुक वर च्याacc-http://www.facebook.com/hindu.astitva

No comments:

Post a Comment