'हे आई जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर संकट आले तेव्हा तेव्हा या मराठी मातीने एक नवा वीर पुरुष दिला. शिवाजी महाराजांना तू भवानी तलवार दिलीस तर तात्यारावांना (स्वातंत्र्यवीर सावरकरांना ) सरस्वतीची लेखणी. आज मी कोणी महान पुरुष नाही पण आज मी काही मागणार आहे माझे मागणे माझ्या एकट्यासाठी नाही तर साऱ्या हिंदूंसाठी आहे त्या अतृप्त नथुराम गोडसे यांच्या आत्म्याच्या शांती साठी आहे मला आणि माझ्या हिंदू बांधवाना हिंदू राष्ट्र दे आम्हाला आमच्या स्वप्नातील स्वराज्य दे आणि तुला नसेल द्यायचे तर आम्हाला ते हिसकावून घेण्याची शक्ती दे.हे आहे माझ्या गावदेवी कडे माझे गाराने तसेच माझ्या हिंदू मित्र आणि मैत्रिणीकडे काही मागणे आहे 'मी प्रतिज्ञा केली आहे शेवटच्या स्वसापार्यात हिंदू हिदू राष्ट्र साकार करण्यासाठी प्रयत्न करायचे यात मी यशस्वी होईन कि नाही हे मला माहित नाही पण जर या कामात मला मरण आले तर माझ्या अंत्य यात्रेवर भगवा ध्वज जरूर टाका. कारण एक सैनिक जसा देशासाठी वीर मरण आल्यावर तिरंगा अंगावर घेवून अभिमानाने त्रिलोकी यात्रा करतो तसे मलाही त्रिलोकी जाताना भगवा घेवून अभिमानाने मिरवू दे एवढीच अपेक्षा !जय हिंद.
भगव्या झेंड्याखाली अखंड हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी मला भगवे कफन नशिबी आले तरी हरकत नाही. एक हिंदू म्हणून ते मी आनंदाने स्वीकारेन.- प्रशांत शिगवण
Tuesday, 8 November 2011
मेल्यावर मला भगव्यात लपेटा.
'हे आई जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर संकट आले तेव्हा तेव्हा या मराठी मातीने एक नवा वीर पुरुष दिला. शिवाजी महाराजांना तू भवानी तलवार दिलीस तर तात्यारावांना (स्वातंत्र्यवीर सावरकरांना ) सरस्वतीची लेखणी. आज मी कोणी महान पुरुष नाही पण आज मी काही मागणार आहे माझे मागणे माझ्या एकट्यासाठी नाही तर साऱ्या हिंदूंसाठी आहे त्या अतृप्त नथुराम गोडसे यांच्या आत्म्याच्या शांती साठी आहे मला आणि माझ्या हिंदू बांधवाना हिंदू राष्ट्र दे आम्हाला आमच्या स्वप्नातील स्वराज्य दे आणि तुला नसेल द्यायचे तर आम्हाला ते हिसकावून घेण्याची शक्ती दे.हे आहे माझ्या गावदेवी कडे माझे गाराने तसेच माझ्या हिंदू मित्र आणि मैत्रिणीकडे काही मागणे आहे 'मी प्रतिज्ञा केली आहे शेवटच्या स्वसापार्यात हिंदू हिदू राष्ट्र साकार करण्यासाठी प्रयत्न करायचे यात मी यशस्वी होईन कि नाही हे मला माहित नाही पण जर या कामात मला मरण आले तर माझ्या अंत्य यात्रेवर भगवा ध्वज जरूर टाका. कारण एक सैनिक जसा देशासाठी वीर मरण आल्यावर तिरंगा अंगावर घेवून अभिमानाने त्रिलोकी यात्रा करतो तसे मलाही त्रिलोकी जाताना भगवा घेवून अभिमानाने मिरवू दे एवढीच अपेक्षा !जय हिंद.
Subscribe to:
Post Comments (Atom)
भगवान करें और आपको इतने आसानी से कही नही भेजें।
ReplyDelete