tag:blogger.com,1999:blog-59687141057893162392024-03-05T17:13:13.347-08:00अंजन ( हिंदुत्व्हाचे)भगव्या झेंड्याखाली अखंड हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी मला भगवे कफन नशिबी आले तरी हरकत नाही. एक हिंदू म्हणून ते मी आनंदाने स्वीकारेन.- प्रशांत शिगवणanjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.comBlogger84125tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-35165168640207058652018-01-28T02:10:00.001-08:002018-01-28T02:10:47.468-08:00युद्धनीती- कृष्णनीती <p dir="ltr"><br>
इतिहास हा फक्त जेत्याला लक्षात ठेवतो त्यामुळे युद्ध कसा लढला यापेक्षा तो कसा जिंकला याला महत्व आहे.. मुघल आक्रमकांनी या देशावर राज्य केले त्याला कारणीभूत होते त्यांनी जिंकण्यासाठी युद्धनियम मानले नाही किंवा ते धाब्यावर बसवून फक्त धर्मासाठी लढले आणि जिंकले.. पूर्वीच्या काळात राजपूत राजे हे महाभारतातील धर्मशास्त्राच्या नियमानुसार लढाई करत.. उदारणार्थ सुर्यस्थानंतर शस्त्र उचलायचे नाही, निहत्यावर वार करायचा नाही.. शरण आलेल्याला माफ करायचे..पाठीवरती वार करायचे नाहीत इत्यादी.. मोघलांनी याच धार्मिक पद्धतीचा फायदा घेऊन हिंदू राजांना फसवून हरवले मग ते पृथ्वीराज सिंह असो, महाराणा प्रताप असो किंवा राजा रतनसिंह सगळे युद्धाच्या मैदानात फक्त आपले मुंडके कापून घेण्यासाठी जात असत.. वरील राजे शूर होते निसंदेह पण त्यांनी केलेल्या चुका मोघल आक्रमकांना राज्य करण्यासाठी आणि इथल्या प्रजेवर अत्याचार करण्यासाठी पुरेश्या होत्या. युद्ध संपल्यावर त्याचे परिणाम हा युद्ध हरलेल्या राज्याला भोगावे लागतात. आणि आपल्या राज्यपासून हजारो किलोमीटर लांब आलेले मुघल लुटारू, लिंगपिसाट आणि धर्मवेडे होते हे सांगायला नकोच.. त्यांनी भारतातील अमूल्य हिरे, जवारात, रत्ने,सोने, चांदी लुटली, त्यांनी आया बहिणींवर बलात्कार केले.. धर्मपसारसाठी प्रचंड नरसंहार केला.. याला कारण फक्त आणि फक्त हिंदू राजांचे ' मोडेन पण वाकणार नाही' हा आडमुठेपणा... युद्ध फक्त शहीद होण्यासाठी लढायचे तसेच प्रचंड धार्मिक आस्था ' माझा देव मला तारेल.. मला मृत्यू नंतर स्वर्ग प्राप्त होईल ही खोटी आस्था.. देवाला प्रचंड घाबरणारे राजे .. मग जसा राजा तशी प्रजा .. मोघलांनी याचाच फायदा उचलला... युद्ध लढण्यासाठी आपल्या हिंदू राजांनी फक्त पारंपारिक युद्धाचा आणि धर्माचा आधार घेतला जो युद्ध हरण्यासाठी पुरेसा होता..मोघलांनी याचाच फायदा उचलला त्यांनी सर्वात प्रथम हिंदू मंदिरे तोडली मूर्त्यांवर घणाचे घाव घातले.. त्यांनी हे दाखवले ज्या देवाला तुम्ही घाबरता त्या देवावर आम्ही घणाचे घाव घातले.. त्याची मूर्ती आम्ही आमच्या। मशिदीच्या पायरीला दगड म्हणून लावली .. त्या शक्तिशाली देवाने आमचे काहीही वाकडे केले नाही तर तुम्ही काय करणार?? याचा परिणाम असा झाला की लोकांचे त्या हिंदू राजांचे मानसिक हार होऊ लागली.. ज्यांचा देव काही वाकडे करू शकत नाही त्यांचे आपण काय वाकडे करणार ही भावना वाढू लागली.. पण एक हिंदू राजा यापेक्षा वेगळा होता.. त्यानेही लहानपणी रामायण आणि महाभारताचे धडे घेतले होते ..पण त्याने त्यातील युद्धाचे धर्मशास्त्र किती घेतले ते माहीत नाही पण त्यातली कृष्णनीती नक्कीच आत्मसात केली होती.. त्या हिंदू राजाचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज . अफजलखान आपली फौज घेऊन वाईला आला वाटेत त्याने पंढरपूरचा विठोबा आणि तुळजा भवानी चे चिनी आणि हातोडीने तुकडे केले . अपेक्षा होती शिवाजी महाराज देव वाचवायला बाहेर येऊन युद्ध करतील.. पण महाराज किल्ला सोडून बाहेर आलेच नाही.. मराठा सरदार मात्र घाबरले.. मूर्तीभंजकांना पाहून त्यांचे हौसले फस्त झाले.. धर्माचा आणि देवभोळे पणाचा जबरदस्त पगडा असलेल्या मराठा सरदार मनातून खचले होते..पण महाराजांकडे यावर जालीम उपाय होता ... त्यांनी या मराठा सरदारांचा देवभोळेपणा त्यांच्याच विरोधात वापरला.. त्यांनी दरबार भरवून सांगितले काल साक्षात भवानी मातेचे मला दर्शन दिले आणि विजय तुझाच आहे असे सांगितले तसेच तलवार ही भेट दिली.. सर्वाना खरे वाटले... आता साक्षात भवानी माता महाराजांच्यासोबत असताना आपण हरुच शकत नाही ही भावना त्यांच्या मनात घट्ट झाली त्यानंतर अफजलखानाचे काय झाले हे तुम्हाला सर्वानाच माहीत आहे.. महाराजांनी युद्धात धर्मशास्त्राचे नियम कधीच वापरले नाहीत.. महाराजानी महाभारत अभ्यासाला होता पण त्यातून काय घ्यायचे काय टाकायचे आहे हे महाराजांना परफेक्त माहीत होते. महाराजांनी महाभारतातून काही घेतले असेल तर ते आहे श्री कृष्णनीती..आणि इतिहास साक्षीला आहे ज्यांनी ज्यांनी श्रीकृष्णनीती वापरली तो जिंकला आहे... दुर्दैवाने कोणत्याही हिंदू राजाने श्रीकृष्णनीती फॉलो केलीच नाही.. पारंपरिक कालबाह्य शस्त्राने पारंपरिक पद्धतीने लढले गेलेले युद्ध जिंकणे कठीण च नाही अशक्यच होते.. देशाचा हिंदू इतिहास हा शौर्याचा नक्कीच असेल पण एक शिवाजी महाराज सोडले तर जेत्यांचा नक्कीच नाही आहे हे आपले दुर्दैव आहे. ज्या भगवत गीतेचा दाखला दिला जातो की हिंदू धर्म सहिष्णू आणि सर्व धर्मांचा आदर करणारा आहे त्या भागवतगीतेत धर्माच्या रक्षणाची जबाबदारीही उचलावी हे सांगितले आहे हे दुर्दैवाने आपण विसरलो म्हणूनच धर्मविस्तारासाठी जेव्हा परकीय आक्रमण झाले तेव्हा तेव्हा धर्मरक्षणासाठी हिंदू राजे एक होऊन लढले नाहीत.. धर्मातून नको ते कर्मकांड घेतले पण हवे ते घेतलेच नाही..<br>
©प्रशांत शिगवण.<br>
8329899545</p>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-36234607446974141822016-09-09T04:17:00.001-07:002016-09-09T04:17:09.511-07:00जिद्द <p dir="ltr"><br>
"माला वाटत पोरी तू अजुन विचार करवा"<br>
"माझा विचार झाला आहे बाबा"<br>
"मुंबईत स्वत्तच घर ही नाही आहे त्याच" रमेश तिची समजूत काढत म्हणाला.<br>
"बाबा माझ बोलन झाल आहे त्याच्याशी, घर नसल तरी स्वतःच्या हिमतिवर जग जिंकायाची जिद्द आहे त्याची धडपड पाहिली आहे मी स्वतःच्या डोळ्याने." रिया.<br>
"स्वप्न पैश्याशिवाय पूर्ण होत नसतात." रमेश.<br>
"तो गरीब जन्मला यात त्याच काय दोष? लहानपणी वडिलांचा छत्र हरवले, होटेलमधे काम करुन त्याने आपले शिक्षण पूर्ण केले." रिया.<br>
"त्याला गरीबी मधे जगायची सवय आहे, पण तुझ काय?"रमेश.<br>
"बाबा तुम्हीच म्हणता ना देवाने हात दिले आहेत, पाय दिले आहेत, आणि व्यवस्तित पाहण्यासाठी डोळे दिले आहेत, त्याच्या जग जिंकन्याच्या स्वप्नांना हातभार लावयला खुप आहेत. बाबा तो निर्व्यसनी आहे कोणताही वाइट गुण नाही आहे त्याच्याकडे, मला माहित आहे लाहानापासून लाडात वाढवलेल्या परीची तुम्हाला काळजी वाटतेय. मला एकदम तळहाताच्या फोड़ाप्रमाने जपलित. मला काश्यचिच कमी होउ दिली नाहीत. पण आता वेळ आली आहे की मला स्वतःला शिद्ध करायची. बाबा जस आईने स्वताला सिद्ध केल आणि माझ्या बाबानी जग जिंकल. तो मला गाडी बंगला यातल काही देईल की नाही माहित नाही पण उपाशी कधीच ठेवनार नाही. बाबा मला माझ्या जगण्याच्या संघर्ष करू दे." रिया अस म्हणाली आणि पटकन रमेशच्या पाया पडली. रमेश काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात फ़क्त अश्रु होते. मुलीच्या भविष्या साठी पाहिलेली स्वप्न पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यासमोरुन झर झर पुढे सरकत होती. बाहेर रवि रियाची पहात होता. त्याच्याही डोळ्यात स्वप्न होती दोघांच्या संसराची आणि आपल्या करिअरची. रिया एका ठाम निर्णय आणि एक शून्यातुन जग निर्माण करण्याच्या निश्चयाने बाहेर पडली. सर्व भविष्य एका जिद्दिवर अवलंबून होते. अजुन एक कपल स्वप्नांचा खेळ खेळण्यास तयार होते. जिद्द आणि मेहनतीची शिदोरी जोडिला होती. <br>
©प्रशांत शिगवण.<br>
#जिद्द<br>
#स्वप्न</p>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-59012943010884634632016-09-02T19:58:00.001-07:002016-09-02T19:58:52.795-07:00फिजिकल रिलेशन<p dir="ltr">फिजिकल रिलेशन.<br>
माझा एक मित्र आहे त्याच खर नाव सांगत नाही पण दोन वर्ष्यापूर्वी मला तो भेटायला आला होता. खुप गंभीर आणि अस्वस्थ दिसत होता. चांगल्या कंपनित 50 हजार एवढं मासिक वेतन असताना आर्थिक प्रॉब्लम मधे असेल ही पहिली शंका कधीच दूर झाली होती. नेहमी हसत खेलत असणारा आणि सर्वांची चेष्ठा मस्करी करणारा माझा तो मित्र शांत पाहून मलाच रहावल नाही. खुप वेळ हॉटेलमधे बसल्या नंतर शेवटी मीच विषय काढला "आता सांगणार आहेस काय झाल?" माझ्या या प्रश्नाने त्याच्या डोळ्यात पाणी आल म्हणाला "खुप मोठ्या प्रॉब्लम मधे फसलो आहे, त्या आरतीने लग्नाच अमिश दाखवून बलात्कार केला अशी केस करेन म्हणून धमकी दिली आहे" <br>
सार प्रकरण लक्षात आल. काही वर्ष्यापूर्वी याच्याच कंपनित याच्या हाताखाली काम करणाऱ्या मुलीशी याच प्रेमप्रकरण झाल होत. कोणत्याही मुलिकडे डोळे वर न करू पहाणारा है महाशय चक्क प्रेमात पडला होता. पहिला पहिला खुप खुश होता. एखादी मुलगी बाजूने जात असली आणि आम्ही तिच्याकड़े पाहिले तरी म्हणायचा "गर्लफ्रेंड असताना दुसऱ्या मुलिकडे पहायाची इच्छा कशी होते रे तुमची?" एवढं याच त्या आरतीवर प्रेम. याची यापेक्षा सुद्धा तीच्याकडून हीच होती की निदान तिनेही प्रामाणिक राहावे. वर्षभर प्रेमात राहिल्यावर तिचे याला रंगढंग समजू लागले. तिचे फोन दिवसभर चालू असायचे आणि एक दिवस तर हद्द झाली याने तिला बैंडस्टैंड ला दुसऱ्या मुलासोबत फिरताना पाहिले. याने जाब विचारला असता तुहि दुसऱ्या मुलीला घेवून फिर हा तिचा निर्लज उत्तर! मग यानेच ब्रेक अप केल पण तिने ब्रेक अप करायला नकार दिला आणि एक दिवस तिचा मानलेला भाउ(अशी तिने करुन दिलेली ओळख) पोलिस हवालदार होता त्याला घेवून आली. लग्न कर नाहीतर लग्नाचा अमिश दाखवून वर्षभर बलात्कार केलास अशी केस करेन म्हणून धमकी दिली. ती याच्या ऑफिसला डेटा इंट्री करायची. तिला पगार कमी आणि हा त्या कंपनित मैनेजर महिन्याला याला पगार 50000 घराची परिस्थिति सधन.तिने याच्या पैश्यावर डोळा ठेवून प्रेम केल. याच्या वडिलांची समाजात चांगली ओळख शेवटी तिला 5लाख रुपये देवुन मामला कसाबसा संपवाला.<br>
सांगायचा उद्देश्य हाच की दोघांच्या सम्मतिने फिजिकल रिलेशन आले असतील तर तो बलात्कार कसा होउ शकतो? मी हा उदहारण दिला पण समाजात यापेक्षा खुप वाइट उदाहरणे आहेत. एखाद्या मुलिसमोर आपल्या तोंडातुन शिवी आली की आपण असभ्य पण तिचा मुलगी जेव्हा इतराना शिव्या देते हे चालत. लग्नाअगोदर येणारे फिजिकल रिलेशनला समाज टॅबू मानत. पण वयात आल्यावर विभिन्नलिंगी आकर्षण आणि नंतर फिजिकल रिलेशन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्गाने निर्माण केलेली. फिजिकल रिलेशनशिप ला चूक मि अजिबात म्हणणार नाही. निसर्गाने नर आणि मादी हे दोन जिव निर्माण केले आहेत. नराला आपले जीन्स जास्तीत जास्त माद्यांच्या मार्फ़त पुढे पाठवायचे असतात तर मादिला फ़क्त स्ट्रॉन्ग जीन्स असलेला नर निवडून प्रजनन करायचा असा निसर्गाचा साधा नियम आहे. मादिकड़े चॉइस आहे कारण निसर्गाच्या नियमाप्रमाने फ़क्त स्ट्रॉन्ग जीन्स पुढे न्यायचे आहेत. निसर्गाचा नियम हा सर्वानाच लागू आहे मग तुम्ही कितीही कायदे बनवा नाहीतर समाज बनवून बहिष्कार करा. जर फिजिकल रिलेशन चुकीच असेल तर मग लग्न नावाची विधि करुन त्या चुकीच्या पद्धतिला तुम्ही मान्यता का दिली आहे. मला माहित आहे माझी ही पोस्ट खुप संवेदनशील मुद्दा आहे. अजुनपर्यंत अशी कोणतीही पोस्ट मी लिहली नव्हती त्यामुळे कदाचित माझेच मित्र याला विरोध करतील. पण खर सांगू मित्रानो स्वताला सभ्य समाजनार्या माणसांच्या मोबाईल मधे हिडन अप मधे मी ब्लू फिल्म पहिल्या आहेत.<br>
#सभ्य_समाज<br>
©प्रशांत शिगवण</p>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-70848483584618993182014-12-02T06:06:00.001-08:002014-12-02T06:06:16.734-08:00शिक्षा <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14.4444446563721px; line-height: 20px;">
मित्रानो परवा हरियानातील बस मधील दोन मुलींची बहादुरी साऱ्या देशाने पाहिली त्यावरून एक गोष्ट आठवली.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14.4444446563721px; line-height: 20px;">
<br /></div>
<span style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14.4444446563721px; line-height: 20px;"> एका घनदाट जंगलातून माणसांनी भरलेले लग्नाचे वराड निघालेले होते. अचानक त्यांची बस अडवण्यात येते. तीन डाकू बस मध्ये चढतात. बस मधील लोकांच्यात दहशत बसावी म्हणून चढल्या-चढल्या बसच्या ड्रायव्हरचा लोखंडी सळी डोक्यात मरून खून करण्यात येतो. सारा लग्नाचा वराड लुटून ते निघून जावू लागतात. एवढ्यात त्यांच्या मधील एका म्होरक्याचे लक्ष खिडकीच्या बाजूला बसलेल्या सुंदर तरुणीवर जातो.</span><br />
<div style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14.4444446563721px; line-height: 20px;">
<br /></div>
<span style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14.4444446563721px; line-height: 20px;"> तिघंही पुंन्हा बस मध्ये चढतात. तिला ओढत-खेचत बसच्या खाली उतरवता. ती मुलगी बसमधील लोकांना विनवण्या करते पण माणसांनी खचा-खच भरलेल्या लोकांमधील कोणीही तिच्या मदतीला येत नाही. </span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTeEa69pdVd-oAYyi3aMAJnD3JRGCWaUTilt4pVIg09jrR5s7WEddgJNGsC4HMD-6JZ4ZfPnqQrFCS2lRImalJYkAYHGOJ3qo1yxrowSswDCnYcS5c93yh5r0Rw5o2-M297HigMW9hZ2Lg/s1600/10689544_507299779409675_2144372506334213512_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTeEa69pdVd-oAYyi3aMAJnD3JRGCWaUTilt4pVIg09jrR5s7WEddgJNGsC4HMD-6JZ4ZfPnqQrFCS2lRImalJYkAYHGOJ3qo1yxrowSswDCnYcS5c93yh5r0Rw5o2-M297HigMW9hZ2Lg/s1600/10689544_507299779409675_2144372506334213512_n.jpg" height="216" width="320" /></a></div>
बस मधील एक तरुण बस मधील लोकांना विनवतो त्यांना सांगतो "ते फक्त तिघे आहेत आणि आपण ४०लोक आपण त्यांना सहज हरवू शकतो" पण तरीही कोणी त्याच्यासोबत मदतीला येत नाही. शेवटी नाईलाजाने तो तरुण त्या तिघांशी एकटाच लढायचे ठरवतो. आणि बसबाहेर पडतो पण त्या तिघांच्या पुढे त्याचा निभाव लागत नाही त्याच्या डोक्यावरच्या एका गंभीर आघाताने तोही तिथेच बेशुद्ध पडतो.<br />
<div style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14.4444446563721px; line-height: 20px;">
<br /></div>
<span style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14.4444446563721px; line-height: 20px;">रस्त्याच्या त्या बाजूच्या झाडामागेच त्या मुलीचा बलात्कार होत असतो आणि बसमधील लोक लाचार होऊन तमाशा बघत असतात. काही वेळेतच त्या तीन नराधमांची भूक मिटते. ते निघून जातात. आपले फाटलेले कपडे आणि अर्ध नग्न अवस्थेत ती तरुणी पुंन्हा बसकडे वळते. एवढ्यात बेशुद्ध झालेला तो तरुणही शुद्धीवर येतो. बसमध्ये सारे तिच्याकडे सहानभूतीने पाहत असतात तर काही निर्लज्ज तिच्या शरीराकडे पाहून नयनसुख घेत असतात. </span><br />
<div style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14.4444446563721px; line-height: 20px;">
<br /></div>
<span style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14.4444446563721px; line-height: 20px;">बसचा ड्रायव्हर मेल्याने बस पुढे कशी न्यावी हा साऱ्या लोकांपुढे पेच पडतो. कारण त्यातील एकालाही बस चालवता येत नसते. ती मुलगी उठते. बसच्या ड्रायव्हर सीटवर बसते. एव्हाना तो मुलगाही बसमध्ये चढू लागतो ती पुन्हा बसमधून दरवाज्या जवळ येते. त्याला बसच्या बाहेर ढकलते. बसचा दरवाजा आतून लॉक करते. सारे वराडी हैराण होतात. ती काय करत आहे हे कोणालाच समजत नाही. ती बसचा स्टार्टर लावून बस चालू करते पुढे उतार असतो बस भरधाव वेगाने पळवते आणि अचानक नुटल करून दरवाजा उघडते आणि बसच्या बाहेर उडी मारते. बस खोल दरीत कोसळते. </span><br />
<div style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14.4444446563721px; line-height: 20px;">
<br /></div>
<span style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14.4444446563721px; line-height: 20px;">मित्रानो हि गोष्ट आहे. अचानक रात्री सुचली. देशात एका त्रीच्या अब्रू वाचवू न शकलेले नामर्द नसलेलेच परवडले असे माझे स्पष्ट मत आहे.तुम्हाला काय वाटते जरूर कळवा</span></div>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-4518063428544052642014-09-11T10:09:00.001-07:002014-09-11T10:09:19.169-07:00मला नरेंद्र मोदी का आवडतात.?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="clearfix" style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 12px; line-height: 15.3599996566772px; zoom: 1;">
<h2 class="_5clb" style="font-size: 24px; line-height: 28px; margin: 0px; padding: 0px;">
<br /></h2>
</div>
<div class="_5k3v _5k3w clearfix" style="background-color: white; color: #141823; font-family: 'Helvetica Neue', Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px; margin-top: 16px; word-wrap: break-word; zoom: 1;">
एक गोष्ट सांगतो. <br />
<br />
<br />
एका हाय-फाय हॉटेल समोर एक भिखारी बसत असे. हॉटेल मध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्तेकाकडून तो भिक मागत असे. पण त्याला शक्यतो कोणी भिक देत नसे. एक चांगल्या कंपनीत काम करणारा एक व्यक्ती रोज त्या हॉटेल मध्ये जेवायला येत असे. नेहमी तो व्यक्ती जेवून झाला कि एक जेवणाची थाली पार्सल घेत असे आणि बाहेर जावून त्या भिखाऱ्याला देत असे. असे कित्तेक दिवस निघून जातात. हॉटेल चा मालक हे दृश नेहमी काचेच्या खिडकीतून पाहत असे. एक दिवस तो व्यक्ती त्या हॉटेल मध्ये जेवायला येतो. आपले जेवण झाल्या नंतर नेहमी प्रमाणे जेवणाची थाली पार्सल घेतो. आणि बाहेर त्या भिखाऱ्याला द्यायला जातो पण आश्यर्य तो भिखारी तिथे नसतो. तो त्याला सगळीकडे शोधतो पण तो भिखारी कुठेच दिसत नाही एवढ्यात त्याचा लक्ष त्या हॉटेलच्या दरवाज्यावर उभ्या असलेल्या वॉचमन कडे जातो. तो त्या वॉचमनला पाहून आश्चर्यचकित होतो कारण तो वॉचमन दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष तो भिखारी असतो. भिखारी त्याला पाहून सलाम ठोकतो. <br />
<br />
<br />
गोष्ट का सांगितली समजली का? नाही समजली? तुम्ही म्हणाल यात नरेंद्र मोदींचा काय संबंध? संबंध आहे. तो माणूस रोज त्या भिकाऱ्याला फुकटचे जेवण देत होता.त्याला फुकट खायची सवय लागली होती. त्याचा आत्मसम्मान मेला होता. पण हॉटेल च्या मालकाने त्याला नोकरी दिली. म्हणजे आता तो रोज सम्मानाने जेवणार होता. <br /> <br /><br /> <br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-ezZsGJmX9mM/VBHXLFMMW8I/AAAAAAAACOM/JOCQOeTfNhQ/s1600/modiraj.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-ezZsGJmX9mM/VBHXLFMMW8I/AAAAAAAACOM/JOCQOeTfNhQ/s1600/modiraj.jpg" height="213" width="320" /></a></div>
आपल्या लोकांना कोन्ग्रेस सरकारने अनेक स्वस्तातल्या योजना देवून भिकारी बनवले होते. मोदी म्हणतात मी काहीहि फुकट देणार नाही पण तुम्हला आत्म सन्मान लाभेल येवढा रोजगार जरूर उपलब्ध करेन. आता विधान सभेच्या निवडणुकांची वेळ झाली आहे. कोन्ग्रेस राष्ट्रवादीची अनेक फुकट योजनांचे जाहीरनामे निघतील पण तुम्हाला ठरवायचे आहे भिकारी बनून ते मिळवायचे कि आत्मसन्मानाने आपल्याला आवडलेली वस्तू मिळवायची. <br />
<br />
<br />
बाकी तुम्ही हुशार आहातच <strong> </strong></div>
</div>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-363277176385466272014-08-12T01:08:00.001-07:002014-08-12T01:12:30.314-07:00award wining short film RANI<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<iframe allowfullscreen="" frameborder="0" height="270" src="//www.youtube.com/embed/hmiWif-rG4w" width="480"></iframe><br />मी दिग्दर्शित केलेली short film<br />
<br /></div>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-24081810910880337802013-12-15T04:01:00.001-08:002013-12-15T04:01:46.357-08:00anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-57030583539392504702013-12-12T23:56:00.002-08:002013-12-15T04:01:11.882-08:00<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<h2 class="_5clb">
तयारी अखंड हिंदूराष्ट्राची- भाग३</h2>
</div>
<div class="mts _50f8">
<br><span class="timelineUnitContainer"></span></div>
<div class="_5k3v _5k3w clearfix">
<div>
हिंदू
धर्म हा सहिष्णू आहे. सर्व धर्मांचा आदर करणारा आहे मग हिंदू राष्ट्राचा
अट्टाहास का असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला ? तुम्हाला आठवतो आहे तो
'वीर सावरकर' चित्रपट ? नाही ना? कसा आठवेल असे चित्रपट पहायची सवयच नाही
आम्हाला ठीक आहे मी त्यातला शेवट सांगतो <br><br>सावरकर म्हणतात "देश स्वतंत्र झाला
देशाच्या नरड्यावर पाय ठेवून कोन्ग्रेस ने फाळणी मंजूर केली. कारण कोणाला
आमदार बनायचे होते तर कुणाला खासदार! देशाची कुणाला काय पडली आहे. धर्म
निरपेक्ष विचारधारा अशी काही रुजवण्यात आली कि सामान्य माणूस आपला धर्मच
विसरून गेला.<br><br> धर्म म्हणजे अस्तित्व, धर्म म्हणजे संस्कार, धर्म म्हणजे
समाजात जगण्याची एक सुंदर पद्धत! ज्या माणसाला धर्म नसतो त्याच्यात आणि
पशुत काय अंतर? स्वत्ताचे अस्तित्व विकून आपण धर्म निरपेक्ष विचार धारणेत
वाहून गेलेलो निर्जीव प्राणी आहोत याच्या उलट मुसलमान हे धार्मिक दृष्ट्या
एकत्र राहिले. त्यामुळे त्यांच्या एकत्र मतदानावर लालची नेत्यांची नजर
राहिली त्यांच्यासाठी लुभावाने वादे केले जावू लागले. सत्तेत आल्यावर
त्यावर अंमल हि केला जावू लागला <br><br>देशात २०करोड मुसलमान ८० करोड हिंदुंवर
भारी पडू लागले याला कारण काय? याला कारण एकच मुसलमान धार्मिक आणि राजकीय
दृष्ट्या एक राहिले. आम्ही धार्मिक दृष्ट्या एकत्र येतो पण राजकीय दृष्ट्या
विभागले जातो. त्यात आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकीय दृष्ट्या
विभागने सोयीस्कर आहे हे मतलबी राजकारण्यांनी कधीच ओळखले आहे. आपल्या
देशाचा बराचसा पैसा यांच्या विकासासाठी वापरला जातो.<br><br> जरा विचार करा आपला
देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जर धार्मिक तत्वावर जसा पाकिस्तान बनला
तसा हिंदुस्तान झाला असता आणि सार्या मुसलमानांना पाकिस्तानात पाठवले गेले
असते आणि सार्या पाकिस्तानी हिंदुना हिंदुस्तानात घेतले असते तर? देशाचा
वर्तमान आणि भविष्य कसा असता? अल्पसंख्यांक लोकांसाठी वापराला जाणारा करोडो
रुपये हे गरीब मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठी वापरले गेले असते.
आत्ताच्या वेळी मुसलमान भारतात नसतेच मग राजकारणी गरीब मागासवर्गीय
लोकांच्या मतांच्या लालसेने त्यांच्याकडे धावले असते. परिणामी दलित
मागासवर्गीय लोकांचा विकास जोमाने झाला असता आणि देशात सार्या पार्ट्या आज
जश्या आपण किती धर्मनिरपेक्ष आहोत त्यापेक्षा आपण किती हिंदुत्वादी आहोत हे
दाखवण्यासाठी धड-पडल्या असत्या. आज- काळ चे नेते जसे अल्प संख्यांक
मतांसाठी लालुचन करतात तसे ते हिंदू राष्ट्रात विकासासाठी केले असते
परिणामी देश एक मजबूत महासत्ता असता.<br><br>धर्मनिरपेक्षपाणा म्हणजे दोन नावेत पाय
ठेवणे आणि असा देश कधीच महासत्ता होऊ शकत नाहीच पण एक मजबूत विदेश नीतीहि
वापरू शकत नाही आपल्या देशाची स्तिती हि एका अबले पेक्षा जास्त काही
नाही.आता <br><br>मी वर दिलेली दोन्ही विधाने १) हिंदू धर्म हा सहिष्णू आहे.२) सर्व
धर्मांचा आदर करणारा आहे. हि खोडून काढतो हिंदू धर्माचा धर्मग्रंथ हि भगवत
गीता आहे त्यात भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे . धर्माशी धर्माने लढा
आणि अधर्माशी अधर्माने लढावे. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा हा
जास्त अपराधी असतो. मला सांगा यात कुठे सांगितले आहे तुम्ही सहिष्णू राहा
२) हिंदू धर्म हा सर्व धर्मांचा आदर करणारा आहे. राजकारणी सत्तेसाठी आपली
आई हि विकायला कमी करणार नाहीत अहो जेव्हा महाभारत घडले तेव्हा इतर
धर्मांचे अस्तित्वच नव्हते मग आपला धर्म इतर जे अस्तित्वात नसलेल्या
धर्माचा आदरकर्ता होता हि शुद्ध थाप आहे.आपल्या एकतेची ताकत ओळखलीत तरच
हिंदू राष्ट्र निर्मिती शक्य आहे.</div>
</div>
</div>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-8796564451592748982013-06-08T21:40:00.000-07:002013-06-08T21:40:03.782-07:00औरंग्याला धडकी भरलेला गनिमी कावा !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<h2 class="uiHeaderTitle">
<div>
<br /></div>
</h2>
</div>
<span><div>
संभाजी
महाराज्यांच्या मृत्यू नंतर राज्य मोडले , सरदार फुटले, फितुरीला चेव आले.
हातात सेना नाही राज्याला सेनापती हि तर दूरची गोष्ट त्यात शाही खाजाण्यात
खळ-खळाट . आता करायचे काय औरंगजेब तर एखाद्या अजगरासारखा महाराष्ट्राला
वेढा देवून होता. दिवसान दिवस त्याच्या वेढ्याचा फास महाराष्ट्राच्या
गळ्यात आवळत जात होता. आया बहिणी नागवल्या जात होत्या. मंदिर पडून मशिदी
बांधल्या जात होत्या. आता शेवटचे काय ते सोक्ष मोक्ष लावावे म्हणून राजाराम
महाराज्यांनी आपल्या विश्वासू सर्दारांसोबत सभा भरवली.<br />
<br />
सभेत
कुणीच काही बोलत नव्हते. इतक्यात संताजी उठले . " महाराज माझ्या मनाशी एक
निर्धार केलाय कदाचित तुम्हास्नी तो वेडेपणा वाटल पण त्यावाचून गत्यंतर
नाही." संताजी." काय आहे तुमच्या मनात?" राजाराम महाराज शांतपणे म्हणाले. "
इथल्या संकटाचे कारण आहे तो आलमगीर , आणि मी त्या संकटालाच संपवायचे ठरवले
आहे.अकस्मात छापा घालून त्याला मारायचे म्हणतो आहे." संताजी निश्चयाने
म्हणाले आणि सारे सरदार त्यांच्याकडे पाहू लागले. " छापा घालणार कोण?
तुम्ही आणि तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर ?" राजाराम महाराज ."हो .
मी निश्चय आणि मनाची तयारी केली आहे राजे " संताजी ." संताजी राव हा
वेडेपणा करण्यापेक्षा त्या शेख निजामाचा बंदोबस्त केले तरी पुरेसे आहे ."
धनाजी जाधव त्यांची समजूत काढत म्हणाले. "झाडाच्या फांद्या तोडून उपयोग
नाही सारा झाड तोडणे आवशक आहे . आठवा तो छत्रपतींचा शाहिस्ते खानावरचा छापा
. तीन वर्ष लागलेला वनवास एका दिवसात महाराजांनी संपवले होते . काबुल आहे
हा वेडेपणा आहे पण उरात सुडाची आग असल्यावर हा वेडेपणा करावासा वाटतो. त्या
माता भगिनींच्या लुटलेल्या अब्रूची आग, शेकडो मंदिरांच्या विध्वंसाची आग.
पराजयाची आग मला स्वस्त बसू देत नाही राजे. धनसिंग वीराचे जीवन म्हणजे
अळवावरचे पाणी आज आहे आणि उद्या नाही. जिंकण्यासाठी जीव उधळणे हेच त्याचे
आयुष्य अस समजा आम्ही मरणाच्या शोधत आहोत हि नामर्द पानाची जिंदगी आम्हास
नकोशी झाली आहे. एक संताजी मेला तर फारसे फरक पडत नाही पण हा संताजी यशस्वी
झाला तर या महाराष्टाला लागलेला हा शाप कायमचा संपून जाईल.<br />
<br />
<br />
धनाजी
जाधव आणि राजाराम महाराज आवक होऊन धीरगंभीर संताजीकडे पाहू लागले.
महाराज्याना परवानगी देण्यावाचून गत्यंतर नव्हते. धनाजी जाधवांना शाबदि
खान आणि रणमस्त खान हे बादशहा ला पाठवत असलेली रसद तोडायची कामगिरी देण्यात
आली १२००० ची फौज घेवून धनाजी जाधव फलटण ला गेले . सोबत फक्त २००० निवडक
साथीदार ठेवून संताजीनी आपला मुक्काम शंभू महादेवाच्या डोंगरात हलवला.<br />
<br />
तुळापुर
च्या छावणीत संताजी घोरपडे यांचे विश्वासू गुप्तहेर कोकानोबा आणि हरबा
केव्हाच निघून गेले होते. काही दिवसातच ते बातम्यांचा खजाना घेवून आले. "
दाजी बादशहाचा दलाम्बा लय मोठा हाय सहा -सात कोसाचा घेर करून छावणी पसरली
हाय. छावणीच्या मध्यभागी गुलालबार तंबू ठोकला हाय .त्याभोवती दोन परस
उंचीचे बांबू ठोकून लाकडी फळ्यांचे कुंपण हाय. यावर गुलाबी कापडाची कानात
पंघारालीया. तंबूच्या चारी अंगाला लाल निशाण ......"<br />
<br />
जावू दे
रे मला पहार्याची काय व्यावास्ता हाय ती सांग. "संताजी. " छावणीत पहारा
चोख हाय .गुलालबार तंबूच्या मुख्य प्रवेश द्वारावर पहारा करणाऱ्या मुख्य
अधिकाऱ्यांची निवास स्थाने आहेत. त्यांचे पहारे रोज बदलतात. खासे आणि जनाना
यांची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. इथेच बाजाराची जागा आहे. प्रवेश
द्वाराच्या दुतर्फा व्यापार्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. इथेही चोख पहारा
आहे. बाजार ओलांडून पुढे आलो कि दिवाने आम चा दरबार लागतो. मग पुढे दिवाने
खास चा दरबार त्याला लागुनच जनान खाना हाय. त्याला लागून बादशहाची
ख्वाबगहा आहे. तंबूच्या आत बाहेर शेकडो अहादी, शेखजादे यांचा कडक पहारा
आहे. झोपण्याच्या जागी पाळलेले गुलाम चेले यांचा खडा पहारा असतो जनान
खाण्यात शेकडो शशास्त्र स्त्रियांचा खडा पहारा हाय .संताजी घोर्पद्यानी
घनश्याम राम कडून छावणीचा नकाशा तयार करून घेतला. कधी निघायचे, कोणत्या
वाटेने जायचे , कुठे मुक्काम करायचे , शेवटच्या मुक्कामापासून तुलापुराचे
नेमके अंतर किती तिथे पोहचायला नेमका किती वेळ लागेल या सार्याचा अंदाज
बांधला .<br />
<br />
<br />
<strong>प्लान-</strong>संताजीनी फलटण च्या
बाजूने नीरा नदी ओलांडली. जाजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. सासवडच्या
दिवा घाटाच्या झाडीत ठरल्याप्रमाणे पहिला मुक्काम झाला . ओल्या रानात
सैन्याने पहिली विश्रांती घेतली. संध्याकाळी संताजीनी छावणीचा नकाशा पसरला.
" गड्यानो नकाशा नीट पाहून घ्या. हा तंबूचा प्रवेशद्वार इथून आंत घुसायचे
पाऊस खूप पडत आहे सारे सरदार दारू पियुन गाढ झोपले असतील याच संधीचा
आपल्याला फायदा उचलायचा आहे. " सारे सरदार एक-मेकांकडे भीतीयुक्त नजरेने
पाहू लागले संताजींच्या डोक्यात असा आत्महत्या करायचा विचार असेल असे
त्यांना मुळीच वाटले नाही. संताजींचा त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. ते
आपला प्लान पुढे सांगू लागले. " आपण सैन्याचे ५ तुकडीत विभाग करू दोन
तुकड्या बाहेर थांबतील तीन तुकड्या छावणीत घुसतील. त्यातले एक एक पाथक
बहिर्जी ,मालोजी , विठोजी आणि त्यांच्यासोबत आम्ही स्वत्ता जावू . काम झाले
कि चारही तुकड्या वेग वेगळ्या मार्गाने बाहेर एक मेकाला इशारा देत बाहेर
पडतील . यात जराशीही चूक जीवावर बेतेल. आम्ही दिलेले हुकुम तुंम्ही आणि
तुमची मनसे तंतोतंत पळतील तरच आपण यशस्वी होऊ लक्षात ठेवा.या मोहिमेबद्दल
सारे नाखूष असले तरी संताजीना नाही बोलायची कुणाच्यात हि हिम्मत नव्हती.<strong>वाघाच्या गुहेत - </strong>ठरल्याप्रमाणे
दोन तुकड्या बाहेर थांबल्या तीन तुकड्या घेवून संताजी स्वत्त तंबूत जाऊ
लागले एवढ्यात छबिन्याच्या पहारेकर्यांनी त्यांना हटकले. " ठहरो, कोण हो
तुम लोग?""आम्ही व्हय आपल्याच लष्करातील शिर्के आणि मोहित्यांचे स्वार
रातच्या छाबिण्यासाठी बाहेर गेलो होतो. मुबादाल्यासाठी मानसे आली म्हणून
परत आलो आहोत. " संताजीनी ठोकलेली थाप वर्मावर लागली. त्यांना आत जावू दिल
गेले मोक्याच्या ठिकाणी आल्यावर दोन तुकड्या तिथेच आडोश्याला थांबल्या. ६००
मावळ्यांची निवडक तुकडी घेवून संताजी गुलालबारच्या दिशेने निघाले. जोरदार
पावसाने मशाली विझल्या होत्या थंडीने कडाडलेले पहारेकरी आपल्या तंबूत दारू
डोसून पडले होते. नगारखाना पार करायला संताजीना कोणतीही अडचण आली नाही ते
बाजारातून पुढे जात असताना कुणीतरी त्यांना हटकले "रुक जाव " दुसर्या
क्षणाला विठोजीच्या हातातल्या तलवारीने त्याचे मुंडके धडा-वेगळे केले.
तंबूच्या मुख्य प्रवेश द्वाराशी असलेल्या पहारेकर्यांना संशय आला ३००-४००
लोक थेट तंबूत घुसत आहेत हे त्यांना जाणवले. त्यांनी गोंधळ सुरु केला.
मराठे तयार होतेच गलका वाढायच्या आताच त्यांनी त्यांचे काम तमाम केला.
दिसेल त्याला मारत मराठे दिवाने इ आम मध्ये घुसले.<br />
<br />
<br />
गनीम
आया , भागो भागो एकाच गलका झाला. पण याच वेळी निसर्गानेही रौद्र रूप धारण
केला विजा आणि ढगांची गडगडाट जोरात सुरु झाली. पाऊस होळी खेळू लागला. गुलाम
,चेले खासे मारून मराठे पत्शाहाच्या शयनगृहा कडे वळले. संताजी संतप्त
नजरेने औरंगजेबाला शोधू लागले पण बादशहा कुठे दिसत नव्हता. लपून बसला असेल
म्हणून त्यांनी सारा शयनगृह उलटा -पालट केला. पण सारे प्रयत्न व्यर्थ गेले.
सर्वांनी आता लवकर निघाले पाहिजे नाहीतर सार्यांच्या प्राणावर बेतेल
म्हणून निघू लागले तेवढ्यात कोपर्यात काहीतरी हलले बहिर्जीने हललेल्या जागी
हात घालून खसकन ओढून काढले पण तो एक साधा चेला होता. मृत्यूचे थोडे भय
दाखवल्यावर त्याने बादशहा जनान खाण्यात पाळला असल्याचे सांगितले " चला
जनानखान्यात ' विठोजी पुढे जाऊ लागला संताजीनी त्याला अडवले . " जावू दे
वूठू , बादशहा वाचला खरा पण सारा इतिहास बायकांच्या आसर्याला लपला म्हणून
त्याची छी थू करेल.<br />
<br />
<br />
सारे पटकन बाहेर पडले . बाहेर
सारे गोंधलेले होते. मराठे त्यात बेमालूम मिसळले. बहिर्जीने तंबूच्या
सार्या रस्या कापल्या आणि तो अवाढव्य तंबू एक जोरदार ढगफुटी आवाज करत
जमीन-दोस्त झाला. बहिर्जीने त्यावर लावलेले सोन्याचे कळस कापून घेतले. तंबू
कोसळतच भगदड माजली सार्यांना वाटले बादशहा तम्बुखाली मेला असावा. पावसाचा
जोर अचानक वाढला. मराठे मोघल सैन्यात घुसून एक मेकांना इशारा देत कधीच
निसटले होते.</div>
</span></div>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-78215952096347228012013-02-16T05:56:00.000-08:002013-02-16T05:56:09.887-08:00माझी भटकंती भाग २ ( किल्ले जंजिरा ) <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="clearfix noteHeaderContent">
<div class="rfloat">
<a class="_42ft _42fu" href="http://www.facebook.com/editnote.php?draft&note_id=509771665747037&id=100001426259100" role="button">Edit</a></div>
<div class="_6a">
<div class="_6a _6b">
<div class="uiHeader mbm">
<div class="clearfix uiHeaderTop">
<div>
<h2 class="uiHeaderTitle">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg3r4JZnNt-hN_fmXU88e_HmfLYBCQOfi3KBqq6CFYAVUfCDI1kIWDrnSTWkD6S5yF-YFOZJG2y9WoYLsIhU5HZCDFQHfqP07pU6aye5XL66WNWIt6rbF3uEAttpV95zN7MeRH_00S-zwhw/s1600/20130210_102526.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg3r4JZnNt-hN_fmXU88e_HmfLYBCQOfi3KBqq6CFYAVUfCDI1kIWDrnSTWkD6S5yF-YFOZJG2y9WoYLsIhU5HZCDFQHfqP07pU6aye5XL66WNWIt6rbF3uEAttpV95zN7MeRH_00S-zwhw/s320/20130210_102526.jpg" width="320" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_r0QvpTnCXS-QjJS3WTZ4UOC_uL9EpAsLNshrkmQfRcJ-I9_HcfMxfDMx6Jtb2LUzJRnkc6zm-TPcnfyqSzjGYg9TtaZr1OyQpRU3uS7EixBM6UL4Q1WV6QbAp6in0UtUqSRNT1RMjHTj/s1600/20130210_100032.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_r0QvpTnCXS-QjJS3WTZ4UOC_uL9EpAsLNshrkmQfRcJ-I9_HcfMxfDMx6Jtb2LUzJRnkc6zm-TPcnfyqSzjGYg9TtaZr1OyQpRU3uS7EixBM6UL4Q1WV6QbAp6in0UtUqSRNT1RMjHTj/s320/20130210_100032.jpg" width="320" /></a></div>
<div class="mbs uiHeaderSubTitle lfloat fsm fwn fcg">
<br /><span class="timelineUnitContainer"></span></div>
</h2>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
<span><div>
माझा
मित्र राहुल च्या घराच्या लोनचे काम करण्यासाठी मी आणि राहुल सकाळी माझ्या
होंडा स्टनर बाईक ने १० वाजता विरारहून निघालो. तसे जंजिर्याला जाण्याचा
आमचा बेत नव्हता. आमचे काम साधारण २ वाजता संपले. दोघे हॉटेल ला बसून जेवत
होतो मी राहुल म्हणालो " राहुल कल छुट्टी है क्यो ना हम काही घुमने जाये? "
तो म्हणाला "पर किधर?" मी म्हणालो "इधरसे अलिबाग जायेंगे और उधर से जंजिरा
किला " त्याने समत्ती दिली आणि आम्ही निघालो.<br />
<br />
<br />
अलिबाग
ला आम्ही साधारण ५ वाजता पोहचलो. तेथून मुरुड ५५ km आम्ही कोणत्याही
तयारीने आलो नव्हतो. आज आंम्हाला इथेच मुक्काम करावा लागणार होता. मला
जंजिरा पहायची खूप उत्सुकता होती राहुल उत्तर प्रदेशातील रहिवाशी पण त्याला
शिवाजी महाराज्यांविषयी खूप उत्सुकता जेव्हा मी त्याला सांगितले जंजिरा
शिवाजी महाराज्याना कधीच जिंकता आले नव्हते तेव्हा तो म्हणाला " जो किला
शिवाजी महाराज नही जीत पाये उसे हम क्यो देखे?" मी त्याला समजावले " शिवाजी
महाराज ये किला क्यो नाही जीत पाये यहि तो हमे देखना है|"<br />
<br />
<br />
आम्ही
अलिबाग हून मुरुड साठी निघालो. काही ठिकाणी रस्ता खूप खराब होता. तर काही
ठिकाणी मुंबई लाही लाजवेल असा सिमेंटचा रोड होता. वाटेत काशीद बीच लागले
आणि आम्हाला बीच वर जाण्याचा मोह आवरता आला नाही. बीचवर काही काळ घालवला
आणि अंधार पडला. आता आम्ही परत मुरुडकडे निघालो.<br />
<br />
<br />
मजल
दर मजल करत साधारण ७ वाजता मुरुडला पोहचलो. एका लॉजवर मुक्काम केला रात्री
घरगुती पद्धतीने बनवलेले चिकन खाताना गावची आठवण आली रात्री परत थोडावेळ
मुरुड बीचवर फिरलो. सकाळी ९ वाजता आम्ही जन्जीर्यावर जायला निघालो.<br />
<br />
मुरुद्पासून
साधारण ५ km वर एका गावातून शिडाच्या बोटीतून आम्ही जंजिरा किल्ल्यावर
निघालो. समुद्रात छोटासा दिसणारा हा किल्ला आम्ही जस जसे जवळ जावू लागलो
तसे भव्य वाटू लागला किल्ल्याचा दरवाजा जोपर्यंत आम्ही जवळ गेलो नाही
तोपर्यंत आम्हाला दिसलाच नाही .लांबहून रोखल्या गेलेल्या तोफा आमच्याकडे
संशयाने पाहत आहेत कि काय असे वाटत होते<br />
<br />
आम्ही ज्या शिडाच्या
बोटीने जात होतो त्या बोटीत शाळेची मुलेही सहलीला आली होती त्यांचे शिक्षक
त्यांना जेव्हा सांगत होते कि हा किल्ला शिवाजी महाराज्यांनी बांधला
तेव्हा मी त्यावर आक्षेप घेतला मी म्हणालो " सर तुम्ही मुलांना चुकीची
माहिती देत आहात. हा किल्ला शिवाजी महाराज्यांनी बांधला नसून या किल्ल्यावर
शिवाजी महाराज्यांचे पाय हि लागले नाहीत इतर कोणी बोलला असता तर ठीक आहे
पण तुम्ही शिक्षक असून तुमचे इतिहास एवढे कच्चे असेल असे वाटले नव्हते "
त्यावर ते शिक्षक महाशय म्हणाले " मी इतिहासाचा शिक्षक नसून गणिताचा शिक्षक
आहे" त्याच्या या वाक्यावर बोटीतील सारी मुले हसू लागली.<br />
<br />
आम्ही
किल्ल्यात प्रवेश केला. अजस्र प्रवेशद्वार आणि त्यावर सिद्धीची कोरलेली
राजमुद्रा आत प्रवेश करताच एक दर्गा लागला इथेच आंम्हाला एक मुस्लीम गाईड
मिळाला. सर्वात प्रथम त्याने आंम्हाला ज्या तोफेच्या जोरावर सिद्दी जोहर
निर्धास्त किल्ल्यात राहत होता ती तोफ ' कलाल बांगडी ' दाखवली. पंच
धातूपासून बनलेली हि तोफ ६ किलोमीटर पर्यंत मारा करू शकत होतीतिच्या जोडीला
असणारी सुंदर गायमुख तोफ. किल्ल्याचे बुरुज सुंदर दिसत होते त्यानंतर
किल्ल्यातील भुयारी मार्ग, किल्ल्याच्या मध्यभागी असणारे सुंदर तलाव,
राजदरबार आणि किल्ल्यावरच्या बालेकिल्ल्यातून दिसणारे सुंदर दृश्य पाहून
आम्ही परतीच्या वाटेला लागलो वाटेत मी गाईड ला जंजिरा जिंकण्यासाठी संभाजी
महाराज्यांनी ज्या खाडीत भाराव टाकून बुजवण्याचा प्रयत्न केला होता ती खाडी
दाखवण्यास सांगितली तर तो म्हणाला " हि अफवा आहे , संभाजी राज्यांनी अशी
कोणताच पूल बांधला नव्हता "साधारण दुपारी २ वाजता आम्ही एका हॉटेलात जेवून
पुंन्हा मुंबईच्या वाटेला लागलो.</div>
</span></div>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-25246086703516301262012-11-20T02:47:00.001-08:002012-11-20T02:47:41.264-08:00तयारी हिंदुराष्ट्राची भाग -१ <br />
<div class="uiHeader uiHeaderBottomBorder mbm" style="background-color: white; border-bottom-color: rgb(170, 170, 170); border-bottom-style: solid; border-bottom-width: 1px; color: #333333; font-family: 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 11px; line-height: 14px; margin-bottom: 10px; padding-bottom: 0.5em;">
<div class="clearfix uiHeaderTop" style="zoom: 1;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEio8dHrkKbepbTkbXFLhAt1-7MNeDSl_d2wOvtHSLKifvqu12qO797XjFoMi6x8WpHL4uWBl1-EBvDO4Zdq2Qyn0PrzhBD5xWWc8NCGVKiau38bd6ZtcVfCCaZbtYssJH7jZ_7nuT_xgZla/s1600/66115_4202149583462_1071059485_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEio8dHrkKbepbTkbXFLhAt1-7MNeDSl_d2wOvtHSLKifvqu12qO797XjFoMi6x8WpHL4uWBl1-EBvDO4Zdq2Qyn0PrzhBD5xWWc8NCGVKiau38bd6ZtcVfCCaZbtYssJH7jZ_7nuT_xgZla/s1600/66115_4202149583462_1071059485_n.jpg" height="320" width="316" /></a></div>
<h2 class="uiHeaderTitle" style="color: #1c2a47; font-size: 16px; margin: 0px; outline: none; padding: 0px;">
तयारी हिंदुराष्ट्राची भाग -१</h2>
</div>
<div class="clearfix" style="zoom: 1;">
<br /><div class="uiHeaderSubActions rfloat" style="float: right;">
</div>
</div>
</div>
<div class="mbl notesBlogText clearfix" style="background-color: white; color: #333333; font-family: 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 11px; line-height: 1.5em; margin-bottom: 20px; word-wrap: break-word; zoom: 1;">
<div style="line-height: 1.5em;">
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेली हिंदुराष्ट्र हि संकल्पना अनेक विचारवंतानी उचलून धरली. अनेकांनी त्याला विरोधही केला. "आम्ही जर आमच्या भूमीचा तुकडा मुसलमानांसाठी दिला आहे. तर उरलेल्या तुकड्यावर आम्हा हिंदूंचाच हक्क असला पाहिजे" या मागणीत गैर असे काही असावे असे मला वाटत नाही.</div>
<div style="line-height: 1.5em;">
<br /></div>
<div style="line-height: 1.5em;">
एक मोठा भाऊ म्हणून नेहमीच आपल्याला लहान भावाने अन्याय केले तरी आपण मोठा असल्याने ते निमुटपणे सहन करावे असा आग्रह आपले आई वडील आपल्याला नेहमीच करत असतात. छोटा चुकला तरी त्याचे गुन्हे माफ आणि आम्ही त्याच्या चुकीवर बोट जरी ठेवले तरी चार गोष्ठी आम्हालाच ऐकाव्या लागतात. आम्ही मोठ्या मनाने लहान भावाचे सारे गुन्हे माफ करतो. पण त्यामुळे लहान भावाची हिम्मत वाढते. तो गुंन्ह्यावर गुन्हे करत जातो मग मात्र मोठ्या भावाचा सय्यम तुटतो. तो आपल्याच आई -वडिलांविरुद्ध बंड करून उठतो. आज हिंदूंची स्तिथी या मोठ्या भावाप्रमाणे झाली आहे.</div>
<div style="line-height: 1.5em;">
<br /></div>
<div style="line-height: 1.5em;">
हिंदू राष्ट्र हि संकल्पना त्या काळी किती योग्य होती हे आज आपल्याला समाजात असले तरी थोडा उशीर झाला आहे पण अशक्य आहे असे मी अजिबात म्हणणार नाही. आम्ही छोट्या भावाच्या हट्टापाई आम्ही वडिलांच्या पारंपारिक अखंड मालमत्तेची वाटणी तर झालीच आहे पण छोट्या भावाचे महत्वाकांक्षा आमच्या vatanichihi मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न आहे. लहान भावाचा हा छोटा विद्रोह आहे याला खात पाणी आपल्याच आई- वडिलांनी घातला आहे. नेहमीप्रमाणे आपण याला विरोध केला तर आपल्या आई वडिलांना ते आवडणार नाही असे म्हणून बाजूला झालात तर लहान असलेला तुमचा भाऊ मोठा होऊन तुमचा घास कधी हिसकावून घेईल ते समजणार हि नाही मग त्याच्याकडे आपल्या हक्काचे रडगाणे गात मला माझे हक्क दे म्हणाल तर ते शक्य नाही. तुमचा भाऊ हा तुमच्यासारखा नसेल हे लक्षात घ्या.</div>
<div style="line-height: 1.5em;">
<br /></div>
<div style="line-height: 1.5em;">
खूप लोक म्हणतात अखंड हिंदुराष्ट्र झालेच पाहिजे. पण अखंड हिंदुराष्ट्र बनवण्यासाठी अगोदर तुमची तयारी काय आहे ? काही लोक म्हणतील ' आम्ही तयार आहोत.' पण तयार आहोत म्हणजे काय? अमानुष हाल सोसायला तयार आहात का? असाल तर आत्तापासून मनाशी निश्चय करा. लोखान्दानी वेढलेल्या काळ कोठरीत आपली जागा पक्की करा. असंख्य यातानांसाठी तयार व्हा. फाशीच्या दोराला तुम्ही नाही फाशीचा दोर तुम्हाला घाबरला पाहिजे एवढे आपले मन घट्ट करा. नाहीतर कठीण प्रसंगी अमक्या माणसाच्या नादाला लागलो नसतो तर हे दिवस आले नसते असे म्हणणार असाल तर हिंदू राष्ट्र हे तुमच्या आवाक्यातील नाही असे समजा आणि दूर व्हा. हिंदुराष्ट्र हा पोपटपंची लोकांच्या अहिंसक आंदोलनाने शक्य होईल असे म्हणणे म्हणजे गोगलगाईच्या जीवावर शेती करण्यासारखे आहे.</div>
<div style="line-height: 1.5em;">
<br /></div>
<div style="line-height: 1.5em;">
हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी साम, दाम , दंड , भेद, तसेच सार्या हिंदुनी आपल्या जातीतील भेद विसरून खांद्याला खांदा लावून उभे राहिले पाहिजे. तसेच ते कर्नल पुरोहित यांच्यासारखे वेडाच्या भरात उचललेले पाऊल नसावे. योग्य वेळेची वाट पहावी. रक्त तर सांडावे लागणारच आहे पण सांडलेले रक्त फुकट गेले तर त्याचा काय फायदा? </div>
<div style="line-height: 1.5em;">
<br /></div>
<div style="line-height: 1.5em;">
योग्य वेळ येईल तोपर्यंत हिंदू एकता कशी करता येईल ? त्यासाठी महान राष्ट्रपुरुष यांच्या जयंत्या तसेच छोट्या छोट्या संगथानामधून प्रत्तेक हिंदूला अखंड हिंदुराष्ट्र घडवण्यासाठी शपथ देण्याचे कार्यक्रम करावेत. आपले संख्याबळ वाढले कि या कार्यास प्रत्तेक्षा कृतीत उतरावे. तोपर्यंत वाट पहावी धीर धरावा. एकदा न एकदा आपल्याला संधी मिळेल पण मिळालेल्या संधीचा सोने करण्याची आपली कुवत किती आहे हे आपल्यावर आहे.</div>
<div style="line-height: 1.5em;">
<br /></div>
<div style="line-height: 1.5em;">
माझ्या छोट्याश्या बुद्धीला जे उपजले ते मी लिहिले तुम्हाला काय वाटते ते मला कोमेंट करून सांगा आपले सल्ले माझ्यासाठी आवशक आहेत. मी चुकलो असेल तरीही ती चूक माझ्या निदर्शनात आणून द्यावी मला जराही वाईट वाटणार नाही. जयास्तु हिंदुराष्ट्र</div>
<div style="line-height: 1.5em;">
<br /></div>
<div style="line-height: 1.5em;">
प्रशांत शिगवण.</div>
</div>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-69430511962903459352012-09-27T08:20:00.003-07:002012-09-27T08:20:56.607-07:00अजितदादा यांना एक पत्र<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<h2 class="uiHeaderTitle" tabindex="0">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3wiUf-rgOlwP1Oo2oJ3D4bwcM7Yhv4X0QWCY2y9FUJIN2k9YZRtqC99Niy9Mrdt7sU4yq_MCkG_iSeT3zSt38pgbxrtPUQTEfzY7qVxaOwHlw8Sed69aVI2PyBvYCZSaKX_44Lxr1eBeI/s1600/229273_156311341175916_811600729_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="270" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3wiUf-rgOlwP1Oo2oJ3D4bwcM7Yhv4X0QWCY2y9FUJIN2k9YZRtqC99Niy9Mrdt7sU4yq_MCkG_iSeT3zSt38pgbxrtPUQTEfzY7qVxaOwHlw8Sed69aVI2PyBvYCZSaKX_44Lxr1eBeI/s320/229273_156311341175916_811600729_n.jpg" width="320" /></a></div>
<div>
<br /></div>
</h2>
</div>
<span><div>
माननीय उप मुख्यमंत्री ,<br />
<br />
अजितदादा पवार यांस<br />
<br />
आपल्या राजीनाम्याची बातमी आम्ही काल पहिली. आणि मला धक्का बसला हो. तसा
सामान्य माणसाला रोज धक्के खायची सवय असतेच. बस चा धक्का , ट्रेन चा दक्का
इतकेच काय रोज महागाईचा धक्का हि आम्ही सहन करत आहोत निमुटपणे. मी शेतकरी
आहे त्यामुळे दर वर्षी माझ्याच बांधवांच्या आत्महत्तेचा हि धक्का पचवतो
आहे. एवढेच नव्हे पुण्यात झालेल्या माझ्या निशस्त्र शेतकरी बांधवांवर
तुमच्याच पोलिसांनी केलेला गोळीबार हि मी पचवला इतक्यावर तुमचे समाधान झाले
नाही म्हणून तुमच्याच एका मुस्लीम धर्मानंद नेता नसीम खान आणि रझाकार
संगथानेने मुंबईत घातलेल्या हैदोसात आमच्या पोलीस भगिनीवर झालेले
अत्याचाराच्या बातम्या हि या कानांनी पचवल्या. त्यावर तुमच्या काकांचे (शरद
पवार ) यांचे राजकीय घड्याळी आसू असलेले भाषण हि पाहतो. तुम्ही चालवलेली
महाराष्ट्राची लुट हि मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे. पण मी काहीच बोलत
नाही. कारण तो hakk मी हिरावून बसलो आहे १३ वर्षापूर्वी !<br />
<br />
१३ वर्षापूर्वीची राहुल द्रविड ची एक जाहिरात निवडणूक आयोगातर्फे दाखवली
जात होती. घरात बसू नका उठा निवडणुकीला मतदान करा नाहीतर उद्या चुकीचा
माणूस सत्तेवर आला तर त्याला दोष देण्याचा अधिकार तुम्हाला नसेल. योग्य
माणसाला सत्तेवर आणण्यासाठी आपले वोट योग्य माणसाला द्या. तुमचे वोट
महत्वाचे आहे. मी त्या वेळी १८ वर्षाचा नव्हतो पण माझ्या घराच्या लोकांनी
चुकीच्या माणसाला वोट देवून सत्तेवर बसवले त्यामुळे मी तुम्हाला दोष
देण्याचा अधिकार केव्हाच गमावून बसलो आहे.<br />
<br />
मी आता दर्शक बनून सारे पाहणार आहे २०१४ पर्यंत तोपर्यंत तुम्ही
राजीनामा देवू नये असे मला वाटते. तुम्हाला अजून जेवढी लुट करायची आहे
तेवढी करून घ्या. त्यानंतर मात्र मी वोट द्यायला जाणार आहे तुमच्यासारख्या
माणसाना घरात बसवायला. तरी आता राजीनामा मागे घ्या हि विनंती. <br />
कळावे, <br />
मराठी मावळा </div>
</span></div>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-74159753979167175642012-09-27T08:12:00.000-07:002012-09-27T08:12:09.512-07:00वाद शिवरायांच्या स्मारकाचा !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<h2 class="uiHeaderTitle" tabindex="0">
<div class="mbs uiHeaderSubTitle lfloat fsm fwn fcg">
<br /><span class="timelineUnitContainer"></span></div>
</h2>
</div>
<div class="mbl notesBlogText clearfix">
<span><div>
एका
परदेशी व्यक्तीने शिवाजी म्हराज्यांचा भव्य स्मारक समुद्रात उभे करायचे
ठरवले. त्यासाठी त्याने निधी उभा करायला सुरवात केली. सारी तयारी झाली
त्याची प्रतिकृतीही बनवली गेली आणि अचानक त्याला विरोध होऊ लागला. हा विरोध
इतर प्रदेशातून नाही तर ज्या प्रदेशात शिवाजी महाराज्याना देव मानले जाते.
जिथे माझ्यासारखे शिव भक्त देवाच्या नावाअगोदर शिवरायांचे नाव घेतात त्याच
माझ्या महाराष्ट्रातून शिवाजी महाराज्यांच्या स्मारकाला विरोध होत आहे.
यात आता राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे कारण काय तर म्हणे हा पैसा फुकट
जाणार.<br />
<br />
मला अश्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही म्हणता स्मारके उभी
करून पुतळे बांधून त्या थोर व्यक्तींची कार्ये संपादन होत नाहीत. असे
म्हणता मग असे काय कर करावे म्हणजे त्या व्यक्तींची कार्ये संपादन होतील?
अहो भविष्यातील तुमच्या पिढीतील लोक शिवाजी महाराज यांना विसरतील आणि उत्तर
प्रदेशात जाऊन मायावती च्या पुतळ्यांना हार घालतील तीतच पुतळ्याच्या
बाजूला असणाऱ्या हत्तीच्या पुतळ्याला कलियुगातील नंदी समजून पुजतील.
बोफार्स घोटाळ्यातील राजीव गांधीला महापुरुष समजतील. कारण इतिहास सांगायला
शिवरायांचे गड तर नष्ठ होतच आहेत आता त्यांचा इतिहास एकाद्या शालेय पाठ्य
पुस्तकातील कुठल्यातरी शेवटच्या पानावर चार ओळी लिहिलेला असेल.<br />
<br />
मला वाटते शिवरायांचे पुतळे स्मारके प्रत्तेक चौकात प्रत्तेक सार्वजनिक
ठिकाणी असावेत म्हणजे पुढच्या पिढ्या त्यांना पाहून आपली मान आदराने
झुकवतील. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे शिवाजी महाराज्यांचा सर्वात
मोठा पुतळा गुजरात मध्ये नरेंद्र मोदी यांनी बसवला आहे. काळ पर्यंत शिवाजी
महाराज्याना सुरतेचा लुटारू म्हणणारे गुजराती आता त्यांचे आदराने नाव घेवू
लागले आहेत.<br />
<br />
मला नक्की साल आठवत नाही त्या वेळी मी कांदिवलीत एका गुजराती customar<span>
च्या घरी गेलो होतो. त्या वेळी तो 'राजा शिवछत्रपती' हि मालिका पाहत होता
lcd tv होती ज्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यात अर्धा पिक्चर
भुरकट दिसत होता. मी उत्सुकता म्हणून त्यांना याविषयी विचारले त्यावेळी तो
माणूस म्हणाला "काही वर्षापूर्वी मीही इतर गुजराती माणसाप्रमाणे शिवाजी
महाराजांना सुरात लुटणारा लुटारू समाजात होतो पण एकदा मी नरेंद्र मोदी
यांच्या भाषणाला अहमदाबाद ला गेलो होतो त्यावेळी नरेंद्र मोदी नि म्हटले कि
राजा असावा तर शिवाजी जैसा, पहले पहले मुझे बहुत <span>गुस्सा</span> आया.
पण मला मराठी येत होते मी उत्सुकता म्हणून शिवाजी महाराज्यांवर पुस्तके
वाचली. आणि मला शिवाजी महाराज्यांचे असे काही वेड लागले कि मी वेडाच्या
भरात जी पुस्तके मिळाली ती वाचली. आज रस्त्यात कुठेही शिवाजी महाराज्यांचा
पुतळा आढळला तर माझी मान आदराने झुकते.</span><br />
<br />
सांगायचे तात्पर्य एवढेच देशात महापुरुषांचे पुतळे नाही बनवायचे तर काय नालायक नेत्यांचे बनवायचे ?</div>
</span></div>
</div>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-42355849405131684372012-09-07T21:01:00.003-07:002012-09-07T21:01:47.615-07:00याला जीवन ऐसे नाव !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<h2 class="uiHeaderTitle" tabindex="0">
<div>
<br /></div>
</h2>
</div>
<div class="clearfix">
<div class="mbs uiHeaderSubTitle lfloat fsm fwn fcg">
<br /><span class="timelineUnitContainer"></span></div>
</div>
<span><div>
नेहमीच्या
दिवसाप्रमाणे आज माझा दिवस सुरु झाला. सकाळी ऑफिस मध्ये रिपोर्ट देवून मी
lcd led रिपेअर करायला कस्टमर च्या घरी निघालो. आज मला माझ्या आवडीचा
एरिया मिळाला होता कांदिवली वेस्ट. नेहमीप्रमाणे सत्य नगर येथील चप्पल
शिवणाऱ्या काकांकडे मी थांबलो. कारण बाजूलाच चहा वाला आहे. मला कांदिवली
एरिया मिळाला कि मी तिथे हमखास तिथे चहा पिण्यासाठी थांबलो. मीच नाही त्या
एरियात असणारे सारे samsung<span> , LG चे सारे engineer थांबतात. त्याला कारण तिथे बनणारी चहा खूप मस्त असते. </span><br />
<br />
<span>मी
दोन कटिंग ची ऑर्डर माझ्या बाईक वर बसूनच दिली एक माझ्यासाठी आणि दुसरी
त्या चप्पल शिवणाऱ्या काकांसाठी. गरमा गरम चहा आला. मी चहाचा एक घोट घेतलाच
असेल इतक्या एक शाळेत जाणारा मुलगा आपली थोडी फाटलेली शाळेची ब्याग त्या
चप्पल शिवणाऱ्या काकांकडे घेवून आला. थोडा वेळ तो तिथेच घुटमळला. मी चहा चा
दुसरा घोट घेत त्याला निरखून पाहत होतो.</span><br />
<br />
साधारण १२
वर्षाचा तो मुलगा होता. पायात चप्पल नव्हते. अंगावर गणवेश होता पण खूप जुना
आणि थोडासा फाटलेला होता. मराठी नव्हता हे मी त्याला पाहताच ओळखले. थोडी
हिम्मत करून त्याने चप्पल शिवणाऱ्या काकांकडे ब्याग शिवून देण्याची विनंती
केली ब्याग खूप ठिकाणी फाटली होती. काकांनी आपल्या व्यवसायाच्या हिशोबाने
त्याला २० रुपये सांगितले. पण तो मुलगा म्हणाला माझ्याकडे फक्त ५ रुपयेच
आहेत. काकांनी ब्याग शिवण्यास नकार दिला. तरीही तो मुलगा तिथेच घुटमळला.<br />
<br />
मला
माझे दिवस आठवले. लहानापासून आजी आजोबांकडे लहानाचा मोठा झालो. माझे आजी
आजोबा कोणी श्रीमंत नव्हते. तेही शेती करायचे. हातावर कमावून पोटाला खायचे.
मग मुलीच्या एक नव्हे तीन मुलांना सांभाळणे किती अवघड असेल हे मी सांगायला
नकोच. मीही मित्रांचे जुने कपडे घालून शाळेत जात असे आणि शनिवार आणि
रविवारी हॉटेल मध्ये जाऊन काम करत असे ९वि च्या वर्गात जी पर्यंत माझ्या
पायात चप्पल नव्हती हे मला आज हि आठवते. त्या मुलाला पाहून मला माझे दिवस
आठवले.<br />
<br />
मी हळूच बाईक वरून खाली उतरलो किश्यातील २० रुपये काढून मी काकांकडे दिले म्हणालो " काका द्या त्याला ब्याग शिवून " <span>kakana
हि थोडी लाज वाटली असावी त्यांनी माझ्याकडून पैसे घेण्यास नकार दिला. पण
मी जबरदस्तीने दिले म्हणालो " तुम्हीही हातावर कमावून पोटाला खाता , २०
रुपये माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे पण तुमच्यासाठी खूप मोठे आहेत नाही
म्हणू नका. </span><br />
<br />
<span>काकांनी त्या मुलाची ब्याग शिवून
दिली. तसे तो मुलगा म्हणाला " thanku साहब आज अगर आप ब्याग सिलने के पैसे
नहीं देते तो आज कचरा जमा करके मिलनेवाले सरे पैसे मुझे ब्याग सिलने के लिए
देने पड़ते. और आज भी स्कूल नहीं जा पाता था क्योकि माँ कहती है अगर तू ५०
रूपया कामके लायेगा तोही स्कूल जानेका नहीं तो दिन भर कचरा जमा कर मुझे
स्कूल जाना आच्छा लगता है , "</span><br />
<br />
माझ्या डोळ्यात चटकन
पाणी आले. मी त्याला म्हणालो " तू जब बड़ा बनेगा तो मेरा एक काम करना." तो
म्हणाला " बोलो क्या करना है ?" मी म्हणालो " किसी गरीब को मदत करना "<br />
त्या
मुलाने मला आश्वासन देवून हसत हसत अनवाणी पायाने धावत शाळेकडे निघून गेला.
हि गोष्ट आज सकाळी घडली. हे सांगून मला माझे मोठेपण सांगायचा अजिबात आवड
नाही आहे फक्त एवढेच सांगायचे आहे आपल्या परीने जर एखाद्याचे भले होत असेल
तर जरूर करा कारण सार्या सजीव प्राण्यांना मेंदू असतो पण त्यात देवाने
अक्कल फक्त माणसालाच दिली आहे. नाहीतर जनावर आणि माणसाच्यात फरक काय ?</div>
</span></div>
anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-15291021225179556572012-08-04T08:42:00.002-07:002012-08-04T08:42:30.532-07:00एक आदर्श देशभक्त खेळाडू - पुलेला गोपीचंद<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKZCh-ctUd6WPjPiupz6p-FNeV9xDZPSBB8t_s9dC0AUyIMfMmcZfusN7pUK0bhhsUAX3hrjowhr43hoz9-uvXZ05_MYTLvTZn_qN5h5LOTne1B-CGjqLWLKe_Nb4jcUTsfSD_KOScCCai/s1600/ClickHandler.ashx.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKZCh-ctUd6WPjPiupz6p-FNeV9xDZPSBB8t_s9dC0AUyIMfMmcZfusN7pUK0bhhsUAX3hrjowhr43hoz9-uvXZ05_MYTLvTZn_qN5h5LOTne1B-CGjqLWLKe_Nb4jcUTsfSD_KOScCCai/s320/ClickHandler.ashx.jpg" width="320" /></a></div>
<h2 class="uiHeaderTitle" tabindex="0">
<br /></h2>
</div>
<strong style="color: orange;">पुलेला गोपीचंद </strong>आपल्यापैकी खूप लोक या महान खेळाडूला ओळखत असतील. आज सायना नेहवाल ज्या उंचीवर आहे त्याचे श्रेय या महान देशभक्त खेळाडूला जाते.<strong><em>
प्रत्तेक खेळाडू हा देशभक्त असतोच मग मी देशभक्त हा शब्द का वापरला
याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल ना तर त्याचे उत्तर मी खाली सविस्तर देतो </em></strong><br />
<br />
अन्द्रप्रदेशात जन्म झालेल्या <span>गोपीचंद
यांना क्रिकेट खेळायचे खूप वेड !पण नंतर त्यांचा मोठा भाऊ राजशेखर यांनी
त्यांना ब्याडमेंटल खेळासाठी प्रेरित केले. वयाच्या तेराव्याच वर्षी ते या
खेळत एवढे निपुण झाले कि त्यांना हरवणे कोणत्याही मुलाला अशक्यच वाटे.</span><br />
<br />
राष्ट्रीय
आणि अंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी खूप नाव कमावले. २००१ साली त्यांना
भारतातील सर्वोच्च संम्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने संम्मानीत केले
गेले.<br />
<br />
या महान देशभक्त खेळाडूची वरील माहिती आपल्यापैकी
काही लोकांना असेलच पण आज मी अशी एक गोस्त सांगणार आहे जी कदाचित आपल्याला
माहित नाही. २००७ कि २००८ नक्की कोणते साल ते मला माहित नाही. मी सकाळी
शाळेत आलो पहिला तास इंग्लिश चा होता. इंगलिशचे शिकवणारे आमचे शिक्षक
वर्गात आले. आम्हाला म्हणाले तुमच्यापैकी पुलेला गोपीचंद यांना किती लोक
ओळखतात ? वर्गात कोणीही आपला हात वर नाही केला. सर थोडे निराश झाले मग
म्हणाले सचिन तेंडूलकर यांना किती मुले ओळखतात वर्गात सार्या मुलांनी हात
वर केले. त्यावर ते थोडे गालात हसले. परत म्हणाले सचिन ने केलेली पेप्सी ची
जाहिरात कशी वाटली तुम्हाला ? सारी मुले आप आपल्या परीने सांगू लागले.
कोणी म्हणाले खूप जबरदस्त ,कोणी म्हणाले सचिन पेप्सी पिताना खूप जबरदस्त
दिसतो.<br />
<br />
काही <span>vel सर काही बोलले नाहीत मग म्हणाले हि
जाहिरात सचिन ला का मिळाली माहित आहे ? कारण हि जाहिरात पहिली पुलेला
गोपीचंद यांना मिळाली होती त्यांनी ती नाकारली . आणि ती जाहिरात
गोपिचान्दानी का नाकारली माहित आहे कारण पेप्सी हि एक विदेशी कंपनी आहे.
माझ्यामुळे आपल्या देशाचा पैसा बाहेरच्या देशात जावू नये म्हणून
गोपिचान्दानी हि लाखो रुपयाची जाहिरात नाकारली.</span><br />
<br />
<div style="color: red;">
<span style="font-size: large;">त्या
काळातील एक सामान्य खेळाडूला पैश्या पेक्षा देश मोठा वाटत असेल तर हेच
विचार जर करोडपती सचिन ने केला असता तर आपले अरबो रुपये परकियांच्या घश्यात
जाताना वाचले असते.</span></div>
</div>anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-42960415160789083062012-08-03T20:38:00.004-07:002012-08-03T20:42:52.275-07:00अन्ना हरले कि त्यांच्यातले गांधी हरले?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiQ4wHuJvHA9p9ufVZurW4JZxqT62gx2uk_ylTbKcDoG6JZD4FTSrwxoORPTgl9DplV7EUp1uBT0Fu4etRghhGHgz9gmYFK87gAHoFcgtPsM098Ky3Bk4AKaPTZxLoC26-7X2KfQXB5va85/s1600/524438_380831875315819_721415723_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="185" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiQ4wHuJvHA9p9ufVZurW4JZxqT62gx2uk_ylTbKcDoG6JZD4FTSrwxoORPTgl9DplV7EUp1uBT0Fu4etRghhGHgz9gmYFK87gAHoFcgtPsM098Ky3Bk4AKaPTZxLoC26-7X2KfQXB5va85/s320/524438_380831875315819_721415723_n.jpg" width="320" /></a></div>
<h2 class="uiHeaderTitle" tabindex="0">
</h2>
</div>
<div class="clearfix">
<div class="mbs uiHeaderSubTitle lfloat fsm fwn fcg">
<br />
<span class="timelineUnitContainer"></span></div>
</div>
काल
अचानक अण्णांनी आपला उपोषण सोडून मला फार मोठा धक्का दिला. आंदोलनाला
चांगला प्रतिसाद नुकताच मिळू लागला होता पण अचानक अण्णांनी आपले पाय मागे
घेतले . यावरून मला १ वर्षापूर्वी घडलेला किस्सा आठवला. आंबेडकरवादी लेखक
संजय सोनवणी यांच्याशी माझा त्यांनी लिहिलेल्या एका कवितेत सावरकरांना खल
नायक आणि गांधीना हिरो केले होते. त्यांच्या या कवितेला मी विरोध केला . मी
म्हणालो " गांधींची विचारसरणी त्या काळातही योग्य नव्हती आणि आज हि योग्य
नाही आहे. तर संजय सोनवणी यांनी मला अन्ना हजारे यांच्या आंदोलनाला मिळणारा
पाठींबा किती आहे यावरून गांधींची विचारसरणी योग्य आहे असे उत्तर दिले. मी
त्यांना म्हणालोही जरी आज अण्णांना पाठींबा मिळत असेल तरी त्यांचे आंदोलन
यशस्वी होणे शक्य नाही. कारण आंदोलन करून न्याय द्यायला कोन्ग्रेस म्हणजे
काही धर्मराजा (युधिष्ठीर ) नाही. तर ती दुर्योधन आहे. आणि अहिंसक मार्गाने
जर कौरवांना जिंकता आले असते तर श्री कृष्णाने महाभारत कशाला घडवला असता.<br />
<br />
जशी
हिंसा सार्या ठिकाणी योग्य नाही तसी अहिन्साही सार्या ठिकाणी योग्य नाही.
कुणी आपल्या गालावर एक मारली म्हणून आपण आपला दुसरा गळ पुढे न करता गालावर
मारणार्याच्या गालावर आपल्या पायातील बूट काढून मारलं तर तो पुंन्हा
तुमच्या वाटेत जाताना १०० वेळा विचार करेल.सृष्टीच्या नियमात अहिंसेला
कुठेही थारा नाही. सामान्य जीवनात जो मावळ राहतो त्याचा सारेच फायदा घेतात
आणि आपला कोणी फायदा घेवून तो सुखी होतो यातच मला आनंद आहे असा म्हणणारा
सर्वात मोठा महामूर्ख असावा असे मला वाटते.<br />
<br />
<br />
मग हरले
कोण गांधी कि अन्ना? तर याचे उत्तर आहे गांधी . अन्ना आता हरले असे म्हणणे
घाईचे होईल. गांधी हरणार हि काळ्या दगडावरची रेघ होती. पण आपण गांधींच्या
विचाराने देश बदलू शकत नाही हे जेव्हा अण्णांना समजले तेव्हाच अन्ना हरूनही
जिंकले.<br />
अण्णांना हि गोष्ट उशिरा कळली याचे मला थोडे दुक्ख झाले. पण
देर आये दुरुस्त आये. कोन्ग्रेस ला जर उत्तर द्यायचेच असेल तर राजकारणात
उतरून जश्यास तसे उत्तर देणे आवशक आहे .<br />
<br />
अण्णांना राजकारणात
उतरून खूप काही शिकायचे आहे. खूप लोकांचा म्हणणे आहे जर अन्ना राजकारणात
आले तर कोन्ग्रेस ला खूप मोठा नुसकान होईल पण माझे म्हणणे आहे त्यापेक्षा
दुप्पट नुसकान बी जे पी ला होईल. कारण कोन्ग्रेस ला जास्त वोट हे मुसलमान ,
बौद्ध , आणि क्रीच्चन करतात हि लोक अण्णांना कधीच वोट देणार नाहीत. पण जे
बी जे पी चे वोटर आहेत ते मात्र नक्की फुटतील कारण अन्नांमध्ये त्यांना एक
सच्चा भारतीय हिरो दिसतो.<br />
<br />
<div style="color: red;">
<span style="font-size: large;">काहीही असो पण जर अन्ना राजकारणात उतरले तर राजकारणाची समीकरणे बदलतील एवढे मात्र नक्की !</span></div>
</div>anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-45083054803294456022012-07-18T22:02:00.001-07:002012-07-18T22:02:34.715-07:00अशक्याला शक्य करणारा अजिक्य सेनापती !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: purple;">
<h2 class="uiHeaderTitle" tabindex="0">
<br /></h2>
</div>
<div style="color: purple;">
<strong>वाजल्या कुठे जरी टापा, धुरल्याची दिसली छाया ,</strong></div>
<div style="color: purple;">
<br /></div>
<div style="color: purple;">
<strong>मुघल छावणीत गोंधळ व्हावा ,'संताजी आया संताजी आया' </strong></div>
<div style="color: purple;">
<br /></div>
<div style="color: purple;">
<strong>शस्त्रांची शुद्ध नाही , धडपडती ढाला घ्यायला.</strong></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh23A5IFCWDL8KsnDuHp7HoZOodrd7_Gpl7jgh1fePWmBCUYec52r2Sm22YKo8pMvTTD3IithH0BsKZ3JOmFK4weaQ5CFJH9JfhbYMPcxH9d_MFphrFBJo8IaBbo7EVRPtUnPdQDn-vomYo/s1600/396930_326694244085243_1605269815_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh23A5IFCWDL8KsnDuHp7HoZOodrd7_Gpl7jgh1fePWmBCUYec52r2Sm22YKo8pMvTTD3IithH0BsKZ3JOmFK4weaQ5CFJH9JfhbYMPcxH9d_MFphrFBJo8IaBbo7EVRPtUnPdQDn-vomYo/s320/396930_326694244085243_1605269815_n.jpg" width="219" /></a></div>
<span class="fbUnderline" style="color: #990000;"><em>"
ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा प्रसंग आला त्याच्या
नशिबी खालील तीन पर्याय पैकी एक पर्याय ठरलेलाच असे. १) तो मारला जाई.२) तो
जखमी होऊन संताजीच्या हाती सापडे ३) किवा नशीब बलवत्तर असेल तर पराभव होऊन
पळून जाई. अश्या वेळी मोघल सरदाराना आपला जीव वाचला हाच पुनर्जन्म वाटे.
संताजीचा मुकाबला करण्यासाठी बादशाच्या प्रतिष्ठित सरदारानपैकी कुणीही तयार
होत नसे. सार्या मुघल फौजेला शिवाजीचा आत्मा संताजीच्यात संचारला आहे असे
वाटे. धडकी भरणारी आपली फौज घेवून तो जर का एखाद्या मुलखात उपटला तर
एखाद्या वाघासारखे असणारे मोघल सरदार चाळा चाळा कापत असत</em></span><span style="color: #990000;">. "</span>-<strong> मुहमद हाशीम खाफीखान.</strong><br />
<br />
जगातील अजिंक्य योध्याच्या नावामध्ये संताजीचे नाव घेतले तर वावगे ठरणार
नाही कारण हा असा एकमेव योद्धा ज्याने फक्त तलवारीच्या जोरावर कासीम खानची
६० हजाराची फौज १५ हजार मराठे घेवून कापली होती. आणि विजय हि मिळवले होते.
कासीम खान कोणी साधी सुधी हस्ती नव्हता. खास सास संताजीला संपवायला बादशहा
ने त्याला पाठवली होती. दुसरा अफजल खान म्हणालात तरी वावगे ठरणार नाही.
त्याची ६०००० ची फौज संताजीने गनिमी काव्याने कापली याच काशीम खानाला
त्याने दोद्दरीच्या किल्ल्यात कोंडले. १२ दिवस हल्ला न करता फक्त भीती आणि
भुकेने व्याकूळ केले १२ व्या दिवशी स्वत्त काशीम खानाने आत्महत्या केली.
संताजीने आयुष्यात कधीच तोफा वापरल्या नाहीत हीच युद्ध नीती पुढे थोरल्या
बाजीरावांनी अवलंबली. त्यात सुधारणा करून खुल्या मैदानावर अवलंबली. असे
म्हणतात सारे मराठे हे आपल्या शत्रूला माफ करत असत पण संताजीने असे कधीच
केले नाही.' माझ्या शंभू महाराज्यांच्या सूडाचा बदला घेण्यासाठी सुडाने
पेटलेल्या संताजीने आयुष्यभर एकाच विचार करत आपले आयुष्य घालवले तो विचार
म्हणजे 'ज्या औरंग्याने माझा शंभू राजा मारला त्या औरंग्याला मी स्वत्त या
हाताने मारणार. त्यासाठी त्याने एक धाडशी बेत आखून आपल्या १०००
साथीदारांसह तुळजापूरच्या औरंगजेबाच्या छावणीवर अचानक हल्ला हि केला.
बादशहा जनन खाण्यात पळाला म्हणून वाचला. नाहीतर इतिहास आपल्याला वेगळाच
वाचायला मिळाला असता. या घटनेची आठवण बादशाहाला राहावी म्हणून त्याच्या
तंबू वरील सोन्याचे ३ कळस कापून आणले.<br />
<br />
जगात सारे सेनापती हे
आपल्या सैन्याला लढाईच्या मैदानात सोडून एका उंच टेकडीवर दुर्बीण घेवून
विजय कोणाचा होत आहे हे पाहत बसायचे रक्ताचा एकही थेंब आपल्या अंगावर न
उडता ते विजयी नायक बनायचे. पण संताजी घोरपडे हे स्वत्त अग्रभागी राहून
आपल्या सैन्याचे नेतृत्व्हा करत असत. त्यांना मरणाची भीती कधी वाटलीच नाही
अगदी गुल्बार्ग्यातील छावणीवर अचानक छापा टाकताना आपले मरण हे निच्चीत आहे
पण जर आपण बादशाहाला मारले तर जीव मुठीत धरून जगणारी प्रजा तरी वाचेल असा
विचार फक्त शिवरायांचा मावळाच करू शकतो.<br />
<br />
इतिहासात संताजीची
ओळख हि फक्त तो हट्टी, शीघ्रकोपी, आपलेच म्हणणे खरे करणारा, कोणालाही फटकन
बोलणारा, रागाच्या भरात कुणाचीही भाय भिडा न ठेवणारा असा सेनापती अशीच आहे
पण त्याने त्याग केलेले स्वराज्यासाठी आपले आयुष्य कोणीही नाकारू शकत नाही.<br />
<br />
घोरपडे
घरात एक अमूल्य हिरा जन्म्हला आला होता. पण त्याची खरी किंमत ओळखली ती
हंबीररावांनी त्यांनी वेंगुर्ल्यात नवशिक्या संताजीच्या हातात आपली सारी
फौज दिली पराभव हंबीर रावांना दिसत होता. पण आपल्या कल्पना शक्तीच्या
जोरावर संताजीने पराभवाला विजयात बदलले. त्यावेळी हंबीर रावांनी हि
आशार्याने आपली बोटे तोंडात घातली असतील. त्यांनी त्याला ५ जुमाल्याचा
सरदार बनवला. पण शिवाजी महाराज्याना हे खटकले त्यांनी एवढ्या लवकर पद
उन्नती देण्यास आपण मुघल नाही आहोत असे स्पष्ट शब्दात हंबीर रावांना
सांगितले आणि संताजीला परत एकाच जुमाल्याचा सरदार बनवले. दुसरा कोणी असता
तर तो फौज सोडून कधीच गेला असता खुद्द हंबीर राव या घटनेनंतर संताजीला तोंड
कसे दाखवू म्हणून भेटायचे टाळत होते. पण संताजीची शिवरायांबद्दल असणारे
प्रेम तसूभर हि कमी झाले नाही. आपण शिवरायांचे सैनिक आहोत मनसबी झोडायला
मोघल नाही आहोत असे त्यांनी स्पष्ट शब्दात हंबीर रावांना सांगितले तेव्हा
हंबीर रावांना हि वाटले घोरपडे घरात कोणत्या मातीच्या गोळ्याने आकार घेतला
आहे. मरणाचे भय नाही, कोणत्याही सुखाची अपेक्षा नाही, दिवसरात्र फक्त
लढाईचा विचार करणारा या पोराला भीती नावाची चीज द्यायला विसरला तर नाही ना?<br />
<br />
जर
संताजी आणि धनाजी यांच्यात वाद झाले नसते तर दिल्लीवर भगवा फडकवणाऱ्या
बाजीरावांना भगवा उचलून अफगाणीस्थानात फडकवावा लागला असता कारण दिल्लीवर
भगवा या अगोदरच फडकला असता.</div>anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-15438448468720984982012-06-10T08:06:00.000-07:002012-06-10T08:06:15.132-07:00येल्बुर्ग्यातील गनिमी काव्याची चुणूक !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
महाराज
कर्नाटक स्वारीवर निघाले. का कुणास ठावूक त्यांनी शंभू महाराजांना
मोहिमेपासून दूर ठेवले. पाटगाव ला मोनी बाबाचे दर्शन घेतल्यानंतर ते
हंबीर रवाना म्हणाले "पठाणांचा बंदोबस्त केल्याशिवाय आपले कर्नाटकातले
राजकारण साधते दिसत नाही आम्ही भाग नगरीत जाऊन कुतुबशाह ची <span>भेट घेतो तुम्ही पठाण मारून गर्दीस मिळावा. </span><br />
<br />
राजांची
आज्ञा घेवून हंबीर राव मोहिमेची तयारी करू लागले आपल्याला महाराजनसोबत
राहता येणार नाही म्हणून नुकतेच सैन्यात भरती झालेले संताजी निराश झाले.
पौषातल्या थंडीत कुड कुडत मराठी फौजा घट प्रभा, मलप्रभा या नद्या
ओलांडल्या. हंबीर राव कोप्पिकडे वळले इथेच मियाना बंधूंची पठाणी फौज
झोडायची होती. हंबीररावांनी आपल्या काही फौजा संताजी , बहिर्जी आणि मालोजी
या तीन घोरपडे बंधूंच्या हाताखाली दिल्या. आणि त्यांनी मियाना बंधूंच्या
ताब्यातील बहादूर वाडा गजेंद्र गड हि दोन स्थळे घ्यायला पाठवली आणि या तीन
शूर वीरांनी पठाणांना काही समजायच्या आत ती हस्तगत केली. तिथे थोडी शिव
बंदी ठेवून ते परत हंबीरराव यांना येवून मिळाले.<br />
<br />
आपल्या
जहागीरीतील मोक्याची ठिकाणे गेल्याचे पाहीन मियाना बंधू भडकले त्यांनी
रातो- रात १२ हजाराच्या फौजेसह हंबीर रावांचा येलगुर्ब्याच्या तळावर
चालून आले.अचानक छाबिण्यासाठी गेलेले स्वार रात्री दौडत आले ' पठाण आले
पठाण आले <span>म्हणून सारी छावणी सावध केली. </span><br />
<br />
<span>हंबीर
राव उठले एका उंच टेकडीवर चढून त्यांनी समोर पहिले. समोर अवाढव्य फौज
पाहून त्यांनी आपल्या सरदाराना लढायला चला असे आव्हाहन केले. आता आपण सारे
मारले जाणार या भीतीने सारे सरदार घाबरले. इतक्यात संताजी पुढे आले " मामा
मी पुढे जाऊ फौज अडवतो तुम्ही तोपर्यंत तयार व्हा." संताजी." वेड लागले
आहे का पोर पल्भारात बुका करतील ते तुझा." हंबीर राव म्हणाले. </span><br />
<span>"पण
सारे कुल लष्कर वाचवण्यासाठी कुणा ना कुणाला तरी मारावेच लागेल ना ."
संताजी निच्याने म्हणाले आणि हंबीर राव त्याच्याकडे आ वासून पाहू लागले.
आता वयात आलेल्या या पोराला मरणाचे जराही भय नाही हे पाहून ते त्यांची छाती
भरून आली त्यांनी संताजीला छातीशी पकडले.त्यांच्या मनात विचार आला कसला
काळीज घेवून हा पोर घोर्पाद्यांच्या घरात जन्म्हला आला. काही काळ हा
पठाणांना थोपवून धरेल हि पण असा जावा मर्द वीर मृत्युच्या दारात लोटणे
म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे त्यापेक्षा पराभव परवडला. नाही नको महाराज्याना
जे उत्तर द्यायचे ते देवू पण हा मूर्खपणा नको.</span><br />
<span>"कसला विचार करत मामासाहेब ? मला परवानगी देत आहात ना?" संताजी हंबीर रवाना विचार करताना पाहून म्हणाले.</span><br />
<span>"पोरा माझा मन नाही करत रे तुला मृत्युच्या दाढेत लोटण्याचा ." हंबीर राव निराश होत म्हणाले.</span><br />
<span>"
माझ्या एकट्याच्या जीवासाठी सार्या फौजेला संकटात नका टाकू मामा , लवकर
गनीम अंगावर भिडण्या अगोदर करण्याअगोदर मला चाल करून द्यायची परवानगी
द्या. संताजी.</span><br />
<span>" जा बाळानो , रण देवतेने आज जणू हट्टाच
धरला आहे. पण जपून तुमच्या जीवाला काही झाले तर मी महाराज्याना तोंड
दाखवायच्या हि लायकीचा राहणार नाही. </span><br />
<br />
<span><strong>संताजींची रणनीती- </strong>केवळ
काही मोजक्या लढाईत भाग घेतलेले संताजी घोरपडे तसे नवशिके म्हटले तरी
वावगे ठरणार नाही. पण गनिमी कावा जणू त्यांच्या रक्तातच भरला होता गनीम
इतक्या जवळ आलेला असून त्याच्या सारख्या नवरख्या मावळ्याने डोके शांत ठेवून
रणनीती ठरवली. </span><br />
<br />
<span>संताजीनी आपल्या मुठ भर
सैन्याचे तीन तुकडे केले. २ तुकड्या टेकडीवर ठेवल्या. त्यातली एक तुकडी
गोकुळ आणि अजना यांच्या बंदुकधारी बर्कांदार बहेलिया पायदळाची होती. ती
डोंगराच्या कपारीत दबा धरून बसली. गोफण मारे दगड गोट्याच्या राशी जमवू
लागले. दुसरी तुकडी घोड दलाची होती. तिसरी तुकडी घेवून स्वत्त संताजी
पाठनांवर चालून गेले. </span><br />
<br />
<span><strong>आमना सामना- </strong>संताजीच्या नेतृत्वाखाली येणारी छोटीशी तुकडी पाहून काशीम खान आनंदित झाला. </span><br />
<span>" काट डालो सारे काफारोन्को एक भी जिंदा नाही निकालना चाहिये | "</span><br />
<span>काशीम
खानशी जराशी झटापट करून मराठे पळाले मग सुरु झाला पाठलाग! टेकडीशी येवून
मराठे थांबले आणि अचानक काशीम खानच्या फौजेवर बंदुकीचा मारा होऊ लागला.
डोंगरावरून गोफनिचे दगड अचूक पठाणांना हेरु लागले. वादळी वाऱ्याने
पिकलेली टरफले जशी पडवीत तसे पठाण पडू लागले. काशीम खानच्या सैन्यात बंदूक
धरी नव्हतेच. त्याने बानाईत पुढे आणले पण त्यांचे बाण मराठ्यांच्या पुढे
पोचतच नव्हते. </span><br />
<br />
खानाची पहिली फळी पांगली. त्याच्या
एकसंघ सैन्याची पंगा- पांग झाली. आणि हि माहिती हंबीर राव मोहित्याना
समजली. मग त्यांनी आपले कुल लष्कर परत मागे फिरवले आणि खानाच्या मागून
हल्ला केला. लढाई जोमात आली. संताजी, बहिर्जी, मालोजी हे तिन्ही घोरपडे
सूर्यासारखे तळपत होते. नागोजी जेधे पठाणाच्या काब्ज्यात शिरून अभूमान्यू
सारखे लढू लागले. धनाजी जाधवांनी तर थेट काशीम खानावरच हल्ला केला.<br />
<br />
<strong>नागोजी जेधे रणांगणात पडले- </strong>खानाला
आता त्याचा पराभव दिसू लागला. त्याचा संरक्षण करणारे पठाण कधीच पळून गेले
होते. धनाजी जाधवांच्या मदतीला आता संताजी आले त्यांनी कासीम खानाला जिवंत
धरला. आपला सरदार पकडला गेला हे समजताच उरले सुरलेले पठाण पळू लागले
त्यांना थाबावाण्यासाठी हुसेन खान हत्तीच्या हौदातून आपला बाण खाली ठेवून
शर्तीने प्रयत्न करू लागला. हे नागोजी जेध्याने पहिले आणि नागोजी जेधे तडक
हुसेन खानवर चालून गेले. त्यांनी आपल्या हातात असलेला भाला हुसेन खानाच्या
हत्तीच्या गान्द्स्थालात मारला. हत्ती भयंकर चीत्क्काराला. गोल गोल फिरू
लागला. आता दुसरा भाला घेवून नागोजी हुसेन खानाला टिपायला सज्ज झाला. आता
आपण मारले जाणार या भीतीने खानाने धनुष्य उचलला आणि नागोजीच्या हातातील
भाला तिथेच राहिला. सर सरत आलेले बाण त्यांच्या कपाळात शिरून हनुवातीतून
बाहेर आले.<br />
<br />
नागोजीच्या मृत्यूने मराठे भारी भडकले. त्यांनी
पठाणांची कत्तल चालू केली. हुसेन खानाला हत्तीच्या अंबारीतून खाली खेचले.
सारे मराठे त्याला मारायला धावले पण हंबीर रावांनी त्यांना अडवले कोप्पार
चा मजबूत कोट घ्यायचा होता. त्यासाठी खान त्यांना जित्ता हवा होता.<br />
<br />
दोन्ही
मियाना बंधू कैद झाले होते. संताजी, मालोजी, बहिर्जी या घोरपडे पराक्रमाची
शर्थ केली त्यांच्या सोबत धनाजी जाधव विठोजी चावण सर्जेराव जेधे या ताज्या
दमाच्या पोरानीही अतुल पराक्रम दाखवलं. पण नागोजी जेध्यान्सारखा वीर या
लढाईत कमी आला.<br />
<br />
गानिमांचे २ हजार घोडे , अनेक हत्ती , कापड चोपड तसेच शस्त्र अशी प्रचंड लुट हाती लागली.<br />
<br />
येल्गुर्ब्यात
संताजी घोर्पद्यानी दाखवलेला गनिमी काव्याने हंबीर राव आश्चर्य चकित
झाले. जिथे जिंकण्याची बिन्कुल शक्यता नव्हती तिथे विजय मिळाला यावर
त्यांचा अजिबात विस्वास बसला नाही. त्यांनी संताजीला सम्मान करून ५
जुमाल्याचा अधिकारी बनवला. संताजींची वयक्तिक हि पहिलीच जीत होती पण हा
गनिमी कावा त्यांनी आयुष्यभर वापरून यशस्वी करून दाखवला.<br />
<br />
गनिमी
काव्याचा शांत डोक्याने यशस्वी वापर कुणी केला असेल तर ते म्हणजे संताजी
पुढे हीच रणनीतीत काही बदल करून ती खुल्या मैदानावर हि वापरू शकतो हे
अजिंक्य योद्धा बाजीरावांनी दाखून दिले.</div>anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-7610185427948653532012-06-05T21:39:00.001-07:002012-06-05T21:39:46.350-07:00बेन्नूर ची लढाई- शांत डोक्याने लढलेली गनिमी काव्याची लढाई<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<h2 class="uiHeaderTitle" tabindex="0">
<br /></h2>
</div>
<div class="clearfix">
<div class="mbs uiHeaderSubTitle lfloat fsm fwn fcg">
<br /><span class="timelineUnitContainer"></span></div>
</div>
राजाराम
महाराज मोघलांच्या वेढ्यातून सुटून सुखरूप निघाले ते कर्नाटक मधून महाराणी
चन्नम्मा च्या राज्यातून पुढे निसटले. औरंगजेब ला याची माहिती लागली
त्याने राणीचे राज्य संपवण्यासाठी आपला सर्वात कबिल शहजादा आपल्या तीन शूर
सरदाराना घेवून निघाला. आणि राणीने संताजीची मदत मागितली. तिने शिवाजी
महाराज्यांनी आपल्याला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.<br />
<br />
<strong>संताजींचे आगमन -</strong>त्या
वेळी संताजी केलदीला होते. ते केलादिहून एक्केरीला आले. हि सुद्धा बिदनूर
चीच राजधानी! तिथे एक भुई कोट होता. ५०० शिव बंदी जीव मुठीत घेवून
लढण्यासाठी तयार होती. मराठे आपल्या मदतीला आले आहेत हे समजल्यावर
त्यांच्या जीवात जीव आला.राणीचा प्रधान व्यंकोजी भीत भीत संताजीच्या भेटीला
आला. संताजीनी त्याला धीर दिला. जोपर्यंत संताजी जिवंत आहे तोपर्यंत काही
झाले तरी जीत आपलीच आहे. हे सांगून त्याची थोडीफार भीती दूर केली.<br />
<br />
<span><strong>गनिमी काव्याला प्रारंभ- </strong>संताजीने
व्यंकोजीला राणीची भेट घेवून युद्ध नीती ठरवू असे सांगितले पण व्यंकोजी
मोघलांच्या सेना रोज राज्याच्या जवळ येत आहेत त्यामुळे भेटी गती करण्यात
वेळ घालवू नये असे सांगितले आणि शांत डोक्याने विचार करणारे संताजी चिडले.
"युद्ध आम्ही आमच्या मर्जीने आणि आमच्या रणनीतीने लढणार आहोत. राणी
साहेबांशी भेटून फक्त आमची रणनीती सांगणार आहोत." असे बोलताच व्यंकोजीला
राणीची भेट घडवण्यावाचून गत्यंतर उरले नाही.</span><br />
<br />
<span>राणी
चन्नम्मा ची भेट - राणी चान्नाम्माने संताजीचे स्वगत केले. " खरे तर आम्ही
इथे कोय्गडावर आलो आहोत ते आमच्या धाडशी बहिणीची भेट घेण्यासाठी.आमचा राजा
तारालास आता तुझे राज्य वाचवणे माझे कर्तव्य " संताजी राणीला मुजरा करत
म्हणाले. राणी गहिवरली <span>तिच्या <span>डोळ्यात अश्रूंची धार लागली. "
माझ्यावर विस्वास ठेवा राणी साहेब हा संताजी तुमच्या राज्याचा एक इंच हि
मोघालाना मिळवू देणार नाही. मला तुमचे सारे राज्य पाहायचे आहे " संताजी असे
म्हणताच व्यंकोजी चवताळला " राज्य पाहण्यात वेळ नका घालवू शत्रू तोंडासमोर
येत चालला आहे दिवसेन दिवस." " व्यंकोजी राव युद्ध आम्ही आमच्या पद्धतीने
लढणार त्यासाठी मला तुमचा मुलुख पहावाच लागेल."संताजी असे म्हणताच राणीने
तुम्ही तुमच्या पद्धतीने युद्ध लढा असा कौल दिला आणि व्यान्कोजीचा नाईलाज
झाला. सारे प्रदेश पाहून संताजीनी आपली रान नीती ठरवली. इकडे शहजाद आलम
राणीकडून कोणी तहाची बोलणी करावयास येतो का याची <span><span>शिमोग्याला
वाट पाहत होता. " त्या अस्वलीचे राज्य बुडवण्याचा हुकुम आहे शहजादे आलम ,
काहीही झाले तरी तह करायचा नाही" सर्जाखान आलम ला म्हणाला. " हो आणि ते
आम्ही बुडवाणारच." जानिसार खानाने आपला निर्धार सांगितला.</span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span><span><strong>तिन्ही खानांची धूळ दान - </strong>संताजीने
सारे पाणवठे विष टाकून दुषित केले. मतलब खान एक्केरी पर्यंत आला. त्याने
एक्केरीच्या किल्ल्याला वेढा दिला. नंतर फिरत फिरत सर्जा खान आला. थोडेसे
पुढे जाऊन त्याने केलादीच्या किल्ल्याला वेढा दिला. पण कुठेच विरोध होत
नाही हे पाहून जानिसार खानाला प्रश्न पडला एवढी हिम्मत या राणीच्या अंगात
मध्ये कुठून आली. इतक्यात एक काळा ब्राम्हण बाहेर आला.त्याने राणी केलदी
सोडून कोयगड ला गेली असल्याचे सांगितले हा ब्राम्हण दुसरा तिसरा कोणी नसून
संताजीचा हेर 'कोकानोबा' होता. मतलब खान आणि सर्ज्या खानकडे वेढा
चालावाण्यापुर्ते सैन्य ठेवून. जोनिसार खान १० हजार घोड दल आणि ५ हजार
पायदळ घेवून कोय गडाकडे निघाला. वाटेत विषारी पाणी पिवून त्याचे सैन्य
जनावरे मारत होती तरी तो पुढे जातच होता. </span></span></span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span>झाडीत,
डोंगर दर्यात दाबा धरू बसलेली बिन्दूर चे सैन्य आणि मराठ्यांचे सैन्य या
सार्या हालचाली टिपत होती. जस जसा शत्रू जवळ येत होता तस तसा प्रधान
व्यंकोजी बैचन होऊ लागला. शत्रूला आपल्या दारात आणण्याची हि कसली रणनीती
तुमची म्हणून तो संताजीला विचारू लागला. संताजीने त्याला धीर धरण्याचा
सल्ला दिला. आता संताजीने आपले पत्ते खोलले. "अगोदर सर्ज्या खान आणि मतलब
खान <span><span>yanana पाणी पाजू मग जोनिसार खानाला अंगावर घेवू " संताजी
असे म्हणताच व्यंकोजी रागावला " नाही नाही , अगोदर राणी वरचे संकट संपवा
जोनिसार खानाला अजून जवळ येवू देवू नका. नाहीतर अनर्थ होईल." "
व्यान्कोजीराव राणी ची काळजी जेवढी तुम्हाला आहे त्यापेक्षा अधिक आम्हाला
आहे कोयगड हा डोंगराळ किल्ला आहे खानास तो दाद लागू देणार नाही पण जर आपण
जोनिसार खानवर हल्ला केला तर ते दोन खान किल्ल्याचा वेढा वूठवून जोनिसार
खानच्या मदतीला येतील. मग आपले काम अवघड होईल व्यंकोजी राव पण जर आपण मतलब
खान आणि सर्ज्या खानवर हल्ला केला तर या किल्ल्याचा वेढा वूठवून जोनिसार
खान त्यांच्या मदतीला जाणार नाही कारण कोणत्याही परस्थितीत राणी हाताची
घालवणे त्याला जमणार नाही आणि गेलाच तर वाटेत त्याचा जीव नकोसा करू आपण .
शांत राहा विजय आपलाच आहे. मला फक्त तुम्ही साथ द्या!" संताजी. व्यंकोजीने
हि मनात विचार केला एक सेनापती असूनही किती शांत डोक्याने विचार करतो याला
आपण याच्या पद्धतीने लढून देवू या. इथे आपली मुस्सादेगिरी व्यर्थ आहे. </span></span></span></span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span><span>इकडे एक्केरी आणि केलदीला संताजीने राणीच्या <span>सैन्याच्या
साथीने एकाच वेळी भर सकाळी झडप टाकली. मराठी सैनिकांपेक्षा राणीचे सैनिक
क्रूर होते ते मिळेल त्याला ठार मारत होते.दिवसाचा गोंडा फुटेपर्यंत दोन्ही
खान पळून गेले होते. सैन्याने शरणागती पत्करली राणीचा सेनापती सुडाने पार
पेटला. त्याने सरसकट कत्तल करायचा हुकुम दिला. पण संताजीने त्याला थांबवले.
या युद्धाची वार्ता लवकरात लवकर जोनिसार खानाला समजेल याची व्यवस्था केली.
</span></span></span></span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span><span><span>खानाने
कोय गडावर जम्बुक्याचा मारा केला. राणी कडे तोफा नव्हत्याच पण बंदुकधारी
बरकंदाज होते बिदनूर चे बानाईत त्याच्या मदतीला होते. खानच्या लक्षात आले
गडावरची शिव बंदी महीन २ महिने किल्ला सहज लढवेल. तसेच हर्कार्यानी खबर
आणली मराठ्यांचा सेनापती संताजी राणीच्या मदतीला आला आहे. " या खुदा ये
खाबीस कब कैसे आया" हि खबर ऐकून खानाचे अर्धे अवसानच गळले.</span></span></span></span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span><span>मराठ्यांच्या
१०००० सैन्याने जोनिसार खान हल्ला केला नाही. जोनिसार खानाचे सैन्य हल्ला
होण्याची वाट पाहत दिवसभर रणांगणात उभे होते पण मराठ्यांकडून हल्ला झाला
नाही. जोनिसार खानाचा सारी फौज रात्रभर जागरण करून काढली. दुसर्या दिवशीही
हाच प्रकार झाला. जोनिसार खान वैतागला. सैन्याची हरवल सांभाळणारा नाजाब खान
संतप्त झाला " आता किती अजून इंतजार करणार ? दोन दिवस आपण मैदानात नुसते
उभे आहोत. <span>ratri <span>nit <span>zop हि <span>lagat नाही आहे.
नाजाब खान. " काय करणार आपण घेरले गेलो आहोत ." खानाचा स्वर हताश होता .
नाजाब खान त्याचा स्वर पाहून भय चकित झाला कारण हाच खान मोहिमेवर निघताना
मोठ मोठ्या बढाया मारत होता. </span></span></span></span></span></span></span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span>इकडे
संताजीचे सरदार हि गोंधळले होते. तीच हालत प्रधान व्यंकोजी आणि सेनापती
कुमार संग्गापा ची झाली होती. संताजी लढाईचे हुकुमाच देत नव्हते.इकडे मोघल
सैन्य गोंधळले होते. शिपायांची समजूत घालणे सरदाराना कठीण झाले होते.
दुपारपर्यंत सारे शांत होते सूर्य माथ्यावर आल्याने उन्हाने अंगावरची
पोलादी चिलखते तापू लागली. डोक्यावरची शिरस्त्राणे तापली. मोघल सैन्याच्या
अंगातून घामाच्या धारा लागल्या . त्यांची हिम्मत जवाब देवू लागली आणि इथूनच
मोघलांच्या आघाडी घोड दलाने चूक केली. 'या आली ..'अशी गर्जना देत ते घुसले
मराठे तयारीतच होते. रखमाजी मोहिते पुढे होते त्यांनी मागे सारून त्यांना
खोलवर आत येवून दिले. बहिर्जी घोर्पद्याच्या सैन्याने लगेचच त्यांना घेरले.
शिकार्यांनी सावजाची शिकार करावी तसे मराठे आणि राणीच्या सैन्याने घोड
दलाची कत्तल उडवली. </span></span></span></span></span></span></span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span><span><span><span><span>पुढच्या
फळीची वात लागलेली पाहून डावी आणि उजवी फळी बिचकली दोनी फळ्या पुढे चाल
करून आल्या मराठ्यांनी त्यानाही आपल्या योजने प्रमाणे कत्तल केली जोनिसार
खान शौर्याने लढला. पळणाऱ्या सैन्याला थांबवण्याचे त्याने शरतीने प्रयत्न
केले पण सारे प्रयत्न फ्होल ठरले. नाजाबत खानाला कुमार संगप्पा ने ठार
मारले. आता मराठा सैन्य जोनिसार खानाला जिवंत पकडण्यासाठी धड पडत होती. आता
जोनिसार खान घाबरला. त्याने अंगावरचे कपडे काढून एका शिपायाचे कपडे घातले.
आणि पळणाऱ्या जत्त्यात सामील झाला. मराठे पळणाऱ्या सैन्यावर हल्ला करत
नव्हते. </span></span></span></span></span></span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span><span><span><span><span>कोय
गडावर विजयाचा जल्लोष साजरा झाला. राणीने दरबार भारावून संताजीचे संम्मान
केला. राणीने राजाराम महाराज्याना जिंजीला आपल्या परीने योग्य मदत करू असे
आश्वासन हि दिले. संताजीने जाता जाता बादशहा शी समेत घडवून वेळ मारून घ्या
असा उपदेश करून निघून गेले. </span></span></span></span></span></span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span><span><span><span>वीर
सर सेनापतीच्या या नियोजन बद्ध गनिमी काव्याला मी इतका प्रभावित झालो आहे
कि त्यांच्या प्रत्तेक लढाईचा आपल्याला थोडक्यात आढावा सांगताना छाती भरून
येते.</span></span></span></span></span></span></span></span></span></div>anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-62400471335458909062012-06-01T08:43:00.001-07:002012-06-01T08:43:49.238-07:00बुंदेलखंड इतिहास आणि मराठ्यांची महाराष्ट्राबाहेरची भरारी !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<h2 class="uiHeaderTitle" tabindex="0">
<br /></h2>
</div>
बुंदेलखंड
मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाचे राज्य. कारण याच बुंदेलखंडाने
मराठ्यांना महाराष्ट्राबाहेर आपले राज्य वाढवून दिल्लीपर्यंत मजल
मारण्यासाठी मदत केली. मग कसे आहे हे बुंदेलखंड जे मराठा इतिहासात प्रचंड
उलाढाल केली ते कसे आहे ते पाहू.<br />
<br />
<strong>प्रदेश-</strong>बुंदेलखंड
हा मुलुख विन्ध्य पर्वतापासून उतरत यमुना नदीपर्यंत गेला आहे. या प्रदेशात
झाशी,ओर्चा ,पन्ना , लांदा, रेवा अशी लहानमोठी संस्थाने येतात. हा प्रदेश
वैराण आणि खडकाळ आहे. त्या कळतो तो दात जंगलांनी व्यापला होता. अनेक
डोंगराच्या माथ्यावर बुंदेले आणि मराठ्यांनी भक्कम दुर्ग बांधले होते. पण
१८५७ च्या क्रांतीने इंग्रज इतके घाबरले कि त्यांनी त्यातले बरेचसे दुर्ग
उद्वस्थ केले.<br />
<br />
<strong>इतिहास-</strong> या प्रदेशाचे नाव
तेतील मूळ बुंदेला जमातीवरून पडले.हि गाधीवळ राजपुतांची जमात होती. कित्तेक
दशके त्यांनी मोघालांशी संघर्ष केला. शेवटी जहागीर आणि शहजान च्या च्या
काळात त्यांना नामावण्यात आले.स्तानिक राजांनी मोघालांचे स्वामित्व
स्वीकारले. मोघाळणी त्यांना लहान लहान राज्यांचे राजे म्हणून मिरवण्यास
परवानगी दिली.<br />
<br />
पण मेहवाच्या दऱ्या-खोर्याच्या जाळ्याने
भरलेल्या लहानशा संस्थानाचा राजा चंपतरायने आपल्या मुलासह मोघालांचे
स्वमित्व्हा मानण्यास नकार दिला. या राजाचा मुलगा होता छत्रसाल! चंपतराय ने
तर सरळ सरळ शहजान विरोधातच बंड पुकारले. त्याने मोघलांच्या कित्तेक
ठाण्यांवर छापे मारले. मोघल काही स्थानिक मंडलिक राज्यांच्या मदतीने ते
चंपतराय ला संपवायचे ठरवले पण चंपतराय ने त्यांना दाद लागून दिली नाही
अश्या प्रकारे कितेक वर्ष युद्ध केल्यानंतर चंपतराय ने मोघालांशी संधान
साधले.<br />
<br />
चंपतराय ला दिल्लीत बोलावून शाही चाकरीत घेण्यात आले. <span>1656
च्या अफगाणिस्थानातील कंधार वेढ्यातला तो एक प्रमुख सेनापती होता. पण नंतर
फितुरीच्या आरोपावरून त्याला त्याची जहागिरी काढून घेण्यात आली. तो परत
बंडाच्या मार्गाला लागला. अखेर त्याला विश्वासघात करून मारण्यात आले.
त्याची पत्नी त्याच्या मदतीला आली तिलाही मारण्यात आले. त्या वेळी छत्रसाल
केवळ ११ वर्षाचा होता त्याला ३ वडील भाऊ होते पुढे त्यांचे काय झाले याची
इतिहासात नोंद नाही आहे.</span><br />
<br />
<span><strong>छत्रसाल-</strong>एखाद्या
ढाण्यावाघासारखा तो ताकदवान आणि तेवढाच शूर होता.तो एक कुशल घोडेस्वार
होता. घोड्यावरून खेळला जाणारा पोलो या खेळात तो निष्णांत होता. चंपतराय
च्या मृत्युनंतर हा मिर्झाराजे जयसिंग याच्या सैन्यात गेला. हो हाच
मिर्जराजे जयसिग जो दक्षिणेस शिवाजी महाराज्याना संपवायला आला होता. </span><br />
<br />
पुरंदरच्या
वेढ्यात हा दिलेरखानाच्या हाताखाली १००० सैन्याची तुकडी घेऊन सोबत होता.
पण दिलेर खानकडून मिळालेली तुच्छतेच्या वागणुकीला कंटाळला होता.त्याला
शिवाजी महाराज्यांनी आदिल शहा आणि निजाम शहा यांच्या नाकावर टिच्चून
शून्यातून उभे केलेले स्वराज्य त्याने पहिले तो इतका भरवला कि त्याला स्वत
बादशहा कडे नोकरी करण्याची लाज वाटू लागली. त्याच्या मनात पुंन्हा
स्वातंत्राची आग धग - धागु लागली.<br />
<br />
<strong>शिवाजी राज्यांशी भेट- </strong>एका
भल्या पहाटे तो आपल्या पत्नीला आणि आपल्या विश्वासू सहकार्यांना घेवून
मोघलांच्या छावणीतून निघाला.तो थेट शिहगडाच्या पायथ्याशी आला. त्याने
महाराज्यांची भेट घेतली. "तुम्ही आमच्या स्वतंत्र होण्याची आशा आहात.
म्हणून सारा मुलुख पालथा घालून इकडे आलो आहे. मला तुमच्या बाजूने लढण्याची
संधी द्या."<br />
<br />
महाराज्यांनी शांत बसून त्याच्याकडे पहिले
त्याची तळमळ. त्याचे साहस त्यांना आवडले. ते त्याला म्हणाले " माझ्या शूर
मित्रा तुझ्या शत्रूंना नामव त्यांच्यावर विजय मिळव. मी माझ्या तलवारीने
मोघालाना पाणी पाजले नमवले. तू तुझ्या प्रदेशात जा तिथे त्यांची धूळ दान कर
मोघल अनेक ठिकाणी लढा देवू नाही शकत. आपण वेग वेगळे लढून त्यांना शह देवू
शकतो. शत्रू तुझ्या किवा माझ्या मुलखात असताना आपण दोघे त्याचे लक्ष
विभागून टाकू."<br />
<br />
महाराज्यांचा उपदेश घेवून छत्रसाल आपल्या
प्रदेशात आला. त्या वेळी तो फक्त २१ वर्षाचाच होता. तेव्हा त्याच्याकडे
फक्त ५ घोडेस्वार आणि २५ पायदळ आणि रिकामा खजाना <span>एवढेच होते. त्याने
परत सार्या संस्थानिकांना एकत्र करायला सुरुवात केली. बुन्देल्खान्दाची जनता
तशीही औरंगजेबाच्या धर्म विरोधी कारवायांनी त्रस्त झाली होती.शुभाकर्ण,वीर
बलदेव आणि बिच्चू हि येवून छत्रसाल ला मिळाला इतकेच नव्हे तर एक बाकीरखान
नावाचा अफगाण बंडखोर हि त्यांना सामील झाला. पुढील २० वर्षात छत्रसाल इतका
बलाढ्य झाला कि औरंगजेब ने पाठवलेल्या सार्या सरदाराना त्याने धूळ चारली. </span><br />
<br />
१७२०
साली सय्यद बंधूंच्या ऱ्हासानंतर महमदशहा गादीवर आला. या वेळी छत्रसाल ७०
च्या पुढे पोचला होता. महमदशाने आपला सेनापती बंगश ला छत्रसाल चा पूर्ण
बिमोड करायला पाठवले.१७२१ च्या मी महिन्यात त्याने दिलेर खानच्या
नेतृत्व्हाखाली एक फौज पाठवली पण छत्रसाल ने त्याचा धुव्वा उडवला. मग बंगश
स्वत्त चालून आला. म्हातार्या छत्रसाल ने त्याला अशी काही झुंज दिली कि
बंगाशाला आपली मोहीम ६ महिन्यासाठी मागे घ्यावी लागली. छत्रसाल ने त्याचा
फायदा घेत पाटण्या पर्यंत मुसंडी मारली.<br />
<br />
त्यानंतर ६ वर्ष मोघल सत्ता छत्रसाल च्या वाट्याला गेली नाही. १७२७ साली <span>पुन्हा
बंकाश छत्रसाल वर चालून आला पण यावेळी त्याने मोठा फौज फाटा जमवला.
किल्ल्यावरील तोफा काढून त्या मोहिमेत वापरल्या. त्याने सारा बुंदेलखंड
व्यापला छत्रसाल च्या गाभ्यावरच घात केला. तुंबळ युद्ध झाले दोन्हीकडे मोठी
हानी झाली. छत्रसाल ला किल्ला सोडून जैतापूर जवळच्या जंगलाचा आधार घ्यावा
लागला. </span><br />
<br />
<span><span><strong>बाजीराव च्या मराठी फौजेचे बुंदेलखंडात आगमन -</strong>हे
युद्ध १७२७ च्या जानेवारीपासून १७२८ पर्यंत सलग चालले. ८० वर्षाचा छत्रसाल
स्वत तलवार घेवून लढत होता हे कोणाला सांगितले तरी खरे वाटणार नाही. आता
बंगश ने जैतापुरला वेढा दिला. आता हताश छत्रसाल ला शिवाजी महाराज्यांनी मदत
करायचे आश्वासन अचानक आठवले. त्याने पुण्याला एक पत्र पाठवून शिवाजी
महाराज्यांनी आपल्याला ६० वर्ष्या पूर्वी दिलेले आश्वासन बाजीरावाला आठवण
करून दिले. बाजीराव या वेळी जेवत होते. ते तसेच ताटावरून उठले. वाढप्याने
कारण विचारातच बाजीराव म्हणाले "जर माझ्या जेवणाचा उशीर छत्रसाल च्या
पराभवाचे कारण बनले तर शिवाजी महाराज मला कधीच माफ करणार नाहीत."</span></span><br />
<br />
<span>छत्रसाल ने असे काय लिहिले होते पत्रात? ते पत्र दोह्याच्या स्वरुपात होते. त्याचा संदर्भ देण्याचा मोह मलाही आवरला नाही </span><br />
<span>जो
गती ग्राह गाजेन्द्रकी सो गत भाई है आज, बाजी जात बुंदेल कि , रखो बाजी
लाज |(मी गजेंद्र आज दुर्दैवाने बंगश च्या सापळ्यात सापडलो असून तू विष्णू
प्रमाणे धावत येवून माझे रक्षण कर.)</span><br />
<br />
<span>बाजीराव अजिबात विलंब न करता ३० मार्च १७२९ ला <span>जैतापूर</span>
ला पोचले. २४ महिने खडतर प्रदेश आणि जंगलात युद्ध करून बंगश ची फौज थकली
होती. शिवाय छत्रसाल चा पाडाव झाला होता फक्त त्याकला ताब्यात घ्यायची होती
अश्या भ्रमात बंगश होता त्याने छत्रसाल च्या नातवाना आणि मुलांना आपल्या
कैदेत ठेवले होते पण एका रात्री अचानक त्यांनी शस्त्र मिळवून पहारेकर्यांना
कापून बाजीरावाच्या सैन्याला येवून मिळाले. त्यांनी बाजीरावाला बंगश च्या
सैन्याची पूर्ण माहिती दिली. इकडे बाजीत्रावाचे सैन्य २५ मैला पर्यंत येई
पर्यंत बंगश ला समजले सुद्धा नाही.<span>बाजीराव च्या गतीचा त्याला
स्वप्नातही माग लागला नाही. बाजीरावांनी बंगश ला असा मार दिला कि तो
जैतापूर च्या किल्ल्यात लपला.मग बाजीरावाने किल्ल्याला वेढा दिला.
बाजीरावांचा हाताखाली असणारे मल्हार राव होळकर , पिलाजी जाधव. दावलजी
सोमवंशी, वित्तल विन्चुकर यांनी बंगश ला कोणत्याही प्रकारची रसद मिळणार
नाही याची खबरदारी घेतली. अन्नासाठी दही दशा झालेला <span>बंगश याने तोफा <span>ओढणारे बैल आणि घोडे कापून खाल्ले. </span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span>बंगश
ची सोडवूणूक करण्यासाठी त्याचा मुलगा ३० हजार फौज घेऊन आला पण
मराठ्यांच्या पुढ्यात त्याचा निभाव लागला नाही. पावसाळ्याची वेळ झाली मराठे
परत जाण्याची वेळ झाली. छत्रसाल ने बंगश ला काही अटी घालून सोडून देण्यात
शहाणपण समजले.</span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span>छत्रसाल
मोठ्या थाटात परत राजधानीत आला.छत्रसाल ने आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा
बाजीरावांना दिला. बाजीरावांनी तो रीतसर शाहू महाराज्याना दिला. छत्रसाल
बाजीरावाच्या पराक्रमावर इतका भाळला कि त्याने आपली सुंदर मुलगी मस्तानी
त्याला दिली .पण ती मुसलमान होती याचा कुठेही पुरावा नाही. मग तिच्याबद्दल
पेशवे घराण्यात 'यावनी ' का म्हणत हेच समाजात नाही.</span></span></span></span><br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7AbZ8r2hKSW9GPaI3TS2ox0kjeI3eoWxKpB6DL-k4YYxa91Vbwwv4KKoA4sS4S6atBMK2iIVurnR8MplIMVN6Y5Lbw9bKEkmotQeHcWG_vRQ0302yaKJvfaXxX0UwdDzYBXSzF0sOYD-G/s1600/375673_201391823275108_287829039_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7AbZ8r2hKSW9GPaI3TS2ox0kjeI3eoWxKpB6DL-k4YYxa91Vbwwv4KKoA4sS4S6atBMK2iIVurnR8MplIMVN6Y5Lbw9bKEkmotQeHcWG_vRQ0302yaKJvfaXxX0UwdDzYBXSzF0sOYD-G/s1600/375673_201391823275108_287829039_n.jpg" /></a></div>
<span><span><span><span>बाजीराव
१७२९ च्या दरम्यान परत पुण्याला आला त्याने त्या अगोदर गोविंदराव खेर (
बुंदेले) यांना मुलखाची व्यवस्था पाहण्यासाठी ठेवले. पुढे १७३१ साली
छत्रसाल मृत्यू पावला. त्याच्या मुलांनी हरदेव राय आणि जगत राय यांनी
बाकीचे राज्य वाटून घेतले. पुढे या दोघांनी बाजीरावासोबत अनेक मोहिमेत भाग
घेतला. </span></span></span></span></div>anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-1141682724215086692012-05-27T04:31:00.000-07:002012-05-27T04:31:33.954-07:00शंभू महाराज्यांच्या मृत्यूचा बदला पूर्ण झाला<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: left;">
</div>
<div style="text-align: left;">
पन्हाळ्याहून
राजाराम महाराज सुखरूप निसटले आणि शेख निजाम हादरला. आता आपण पातशहा ला
काय जवाब देणारा काही झाले तरी राजाराम ला पकडयाचेच 'जिंदा या मुर्दा.'
त्याने पाठलागाची जोरदार तयारी चालवली. हि बातमी संताजीला लागली.</div>
<br />
याच
शेख निजामाने गणोजी शिर्क्याच्या मदतीने शंभू महाराज्याना दगा करून पकडले.
तसेच आपल्या पित्याच्या आणि शंभू राज्यांच्या मृत्यूचा बदला हि घ्यायचा
बाकी आहे. संधी चांगली आहे. याला जिता सोडायचा नाही असे संताजीने मनोमन
ठरवले.<br />
<br />
निजामाला सामोरा समोर अंगावर घेणे कठीण !सैन्याबालाने
तो आपल्यापेक्षा भारी. पण काही झाले तरी त्याचा कोथळा काढायचाच मग
त्यासाठी वाट्टेल ते करायचे असे मनोमन ठरवून संताजीने आपली युद्धनीती
ठरवली.<br />
<br />
<span>पन्हाळा ते कोल्हापूर या भागात तुरळक डोंगर
पसरलेले झाडीही दाट संताजीने आपली फौज या झाडीत आणून ठेवली. विठोजी चव्हाण,
मकाजी देवकाते , बाबुसाहेब पवार, रखमाजी मोहिते, शितोळे, महादजी नारायण या
आपल्या प्रमुख सरदाराना त्यांनी कामगिरी वाटून दिल्या.पुत्र रानोजीला
त्यांनी आपल्या सोबत ठेवले. </span><br />
<br />
<span>कोल्हापूरच्या तीन कोसाच्या <span> </span>अंतरावर
आपले सारे सैन्य ठेवून हजारभर सैन्य घेवून संताजी मोघली सैन्याच्या तळाकडे
निघाले. " कशाला हा वाढाचार दाजी सरळ चाल करून मोघलांचा फडशा पाडू " सोबत
असलेला रखमाजी शिन्तोले म्हणाला .</span><br />
<span>" नाही रखमा, लढाईत
फक्त मारायचे किवा मारायचे नसते. लढाई डोक्याने खेळायची असते. आपली ताकद
राखून गनिमाला गाडायचे असे शिवाजी राजांनी आपल्याला शिकवले." संताजी." मग
तुम्ही राहा कि मागे डोके लढवत मी आणि विठोजी जाऊन डाव साधतो."
रखमा."त्यामुळे डाव <span>साधणार </span>नाही. " संताजी.<span>" कसे काय ?" रखमा गोंधळून म्हणाला.</span></span><br />
<span><span><span><span><span>"
बादशहाचे कळस आपण सार्यांनी कापून आणले पण नाव कुणाचे झाले?"
संताजी."तुमचे ""बरोबर कि नाही , संताजी म्हटले कि सारी मोघाल्शाही झोपेतून
खडबडून जागी होते.कल्पना करा काही मोजक्या राऊत घेऊन संताजी आपल्यावर चाल
करून येत आहे हे समजल्यावर शेख निजाम काय करील?" संताजी.</span></span></span></span></span><br />
<span><span><span><span>"चवताळून
तुमच्यावर चालून येईल."रखमा " छे गड्या चवताळून नाही खुश होऊन येईल. "
संताजी "खुश का होईल?" रखमा "अरे शंभू राजांना धरल्याने नाव मोठे झाले आहे
त्याचे. मग संताजीला पकडून देवून बादशहाची आणखी मर्जी साधण्याचा मोका तो
कसा सोडेल ? मलाही हेच हवे आहे त्याला लढवत आपल्या तळआहे तिथे न्यायचे आणि
फडशा पडायचा हि माझी सरळ रणनीती आहे." संताजी.</span></span></span></span><br />
<span><span><span><span><strong>हल्ला -</strong></span></span></span></span><br />
<span><span><span>मध्यरात्र
उलटली . संताजी भल्या पहाटे मोघलांच्या छावणी जवळ आले बारीक पावसाच्या
सारी कोसळत होत्या. आजू बाजूला उसाचे रान होते ढग दाटून आल्याने लक्ख काळोख
होता. संताजीने तिन्ही दिशेने आपले सैन्य मोघलांच्या छावणीत घुसवले. एकाच
कापा कापी सुरु झाली .झोपलेले मेंधारागत कापले गेले. </span></span></span><br />
<br />
<span><span><span>निजामाला
हा हल्ला अपेक्षित नव्हता. त्याला फक्त राजाराम महाराज्यांची पाठलाग
करायची हेच डोक्यात होते. त्यासाठी तो जय्याद तयारी करत होता. घोड्यावर
बसून तो खानेआलामच्या तंबू जवळ आला. त्याने त्याला पुढे जा मी मागून येतो
असे सांगितले. (खानेआलाम हा निजामाचा मुलगा याचे खरे नवा इखालास खान. यानेच
शंभू राजांना खेचत आणून बादशहाच्या पुढ्यात टाकले होते म्हणून <span><span><span>औरंगजेब ने याला खानेआलाम हा किताब दिला होता.)</span></span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span>खानेआलाम
संताजीचा बंदोबस्त करायला निघाला. त्याला येताना पाहून संताजी तेथून
आपल्या साथीदारांना घेवून निसटले. ते थोड्या लांब जाऊन थांबले. सारे मराठा
काही अंतरावर एकत्र येताना खानेआलाम ने पहिले. ते संखेने जास्त नव्हते.
तेम्भ्याचा उजेडात संताजीला सूचना देताना पाहून खानेआलाम हसला " सालोंको
लढाई का ताजुर्भा हि नाही है तोफोसे भून डालो सबको" पण पाठलागाच्या भरात
आपण तोफा आणायचे विसरलो हे तो विसरला. एका सैनिकाने याची जाणीव करून दिली .
पिच्छा करो उनका "</span></span></span></span></span></span><br />
<span><span><span><span><span><span><span><span>"
सांभाळून खान साहेब , संताजी हाय तो संताजी घोरपडे! " कान्होजी शिर्के
आपला घोडा जवळ आणत म्हणाला.इतक्यात निजाम सार्या तयारीनिशी आला. "
मराठ्यांना फक्त पळवून लावा पिच्छा मत करणा|" निजाम .</span></span></span></span></span></span></span></span><br />
<span><span><span><span><span><span><span><span>"
समोरच्या टेकडीवर संताजी उभा हाय हुजूर " कान्होजी शिर्के म्हणाला." काय?
चांगली संधी आहे तुटून पडा मला संताजी घोरपडे हवा आहे जिंदा या मुर्दा!"
निजाम खुशीत म्हणाला.</span></span></span></span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span><span><span>निजाम
मराठ्यांचा पाठलाग करू लागला. आणि मराठे पळाले. मोक्याच्या जागी येताच
मराठे थांबले आणि लढू लागले हळू हळू झाडीतून त्यांची संख्या वाढू लागली.
काय होत आहे हे समजायच्या आत डोंगर कपारीतून बरकंदाज बंदुकीचा मारा करू
लागले. निजाम गोंधळाला. झालेला प्रकार त्याच्या लक्षात आला पण आता त्याचा
उपयोग नव्हता. छावणी तोफा मागे सुटल्या होत्या. मागून ,पुढून ,डावीकडून,
उजवीकडून मराठ्यांनी त्याला घेरले होते. निजाम हादरला आपल्या सैन्याला मागे
व्हा अश्या सूचना देवू लागला यामुळे लढणारे सैनिकाच्यात गोंधळ वाढला.
लढणारे सैन्य पळू लागले मग सुरु झाली लांडगेतोड !तोवर मराठ्यांची राखीव
तुकडी निजामाच्या छावणीवर तुटून पडली. बुनाग्याना पिटून मिळेल ते लुटले
तंबू, राहुट्या जाळल्या.इतक्यात कानाचे पडदे फाटतील असे तीन मोठ्या
स्पोटाचे आवाज झाले. आपला दारू गोळा मराठ्यांनी पेटवून दिला हे निजामाला
समजून चुकले.</span></span></span></span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span><span><span>१०
लढाऊ हत्ती ,३०० उत्तम पैदाशीचे घोडे,खजिना , कापड , वाहतूक करणारे शेकडो
बैल , उंट अशी मालमत्ता मराठ्यांच्या हाती पडली. खानेआलाम वर संताजीचा वीर
पुत्र राणोजी तुटून पडला. बाबाजी भोसल्यांचे भालेस्वार त्याच्या मदतीला
होते. तलवारी आणि भाल्याच्या असंख्य जखमांनी खानेआलाम खाली कोसळला.
मराठ्यांनी त्याला घेरातच निजामाने हंबरडा फोडला. पोराला वाचावाण्यासती तो
घेराव करत मराठ्यांच्यात शिरला. मराठ्यांना मागे रेटून त्याने आपल्या
पोराला पालखीत घातला पण आता त्याचा किमोष डोक्यावरून खाली पडला होता. आता
पाळी निजामाची होती शंभू राज्यांच्या मृत्यूचा बदला घ्यायला मराठे एकवटले
निजामावर सपा सप वार होऊ लागले मराठे त्याला जिवंत पकडण्याची कोशिश करू
लागले पण निजामाच्या इतर दोन मुलांनी खानेआलाम आणि निजामाला जीवाची बाजी
लावून बाहेर काढले. निजाम सुटला पण कायमचा जायबंदी होऊन आयुष्यात परत
त्याने कधी तलवार पकडली नाही. रात्री त्याला स्वप्नात हि संताजी दिसत असे.
मराठ्यांचा राजा पकडून देण्याची सजा त्याला मिळाली होती पण इकडे आपण
निजामाला मारू शकलो नाही याची खंत संताजीला चाटून गेली.</span></span></span></span></span></span></span></span><br />
<br />
<span><span><span><span><span><span><span><span>आपल्या मृत सहकार्यांचे अग्नी संस्कार करून आणि जखमी सैनिकांना औषध पाणी करून संताजी विशाल गडाच्या वाटेला लागले.</span></span></span></span></span></span></span></span></div>anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-75663495767384544022012-05-26T10:48:00.001-07:002012-05-26T11:05:00.732-07:00मुस्लीम आणि क्रीच्चन विरोध हिंदुनी का करावा याचे समर्पक उत्तर .......!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<h2 class="uiHeaderTitle" tabindex="0">
</h2>
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBGwbJfyBeHr2VTMK9vZ0OqB_Fjo59SgYgp3mJ5cbdqW4R0tyvumsfKIIb4P26fAnQKfcTuCG8-OqpfBZ1LY2cgsS9tTD83VYNLR6a83MtNxHJfatZuBbEOYCSYrfSBpg5AFkXqaPKGoHi/s1600/148735_398344860204658_1292282667_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBGwbJfyBeHr2VTMK9vZ0OqB_Fjo59SgYgp3mJ5cbdqW4R0tyvumsfKIIb4P26fAnQKfcTuCG8-OqpfBZ1LY2cgsS9tTD83VYNLR6a83MtNxHJfatZuBbEOYCSYrfSBpg5AFkXqaPKGoHi/s1600/148735_398344860204658_1292282667_n.jpg" /></a></div>
<div class="clearfix">
<br /></div>
येणाऱ्या काळात मुस्लीम आणि ख्रिश्चन यांच्यात जेरुसलेम च्या भूमीसाठी एक तिसरे महायुद्ध होणार आहे....<br />
आणि
यात दोन्ही बाजूने जी प्रचंड जीवित हानी होणार आहे त्यात मूळ इस्लामी
किवा ख्रिश्चन कमी मारले जावे यासाठी दोन्ही बाजूने अन्य धर्मीयांचे
धर्मांतर करून त्यांची स्वतःची संख्या वाढवली जात आहे.<br />
<br />
हेच
कारण आहे कि ख्रिश्चन लोक कडवे योद्धे असलेल्या ईशान्य प्रदेशातल्या नाग
जातीच्या लोकांचे धर्मांतर मोठ्या योजनाबद्ध रीतीने करत आहेत.<br />
आणि मुसलमानांच्या बाजूने त्यांना भारतात कडवी टक्कर देतील असे फक्त मराठे आणि शिखच आहेत.<br />
<br />
शिख या लढाईत पडणार नाहीत कारण ते त्यांच्या धर्माबद्दल चांगलेच जागरूक आहेत.<br />
मग राहिले मराठे.त्यांना धर्माबद्दल जास्त ज्ञान नाही आणि स्वधर्माविषयी अजिबात जागरूकता नाही.<br />
मात्र मराठ्यांचे ईस्लाममध्ये धर्माँतरण घडवून आणणे शक्य नाही म्हणून मुसलमानांतर्फे वेगळेच डावपेच अवलंबवीले जात आहेत.<br />
त्यासाठी
बामसेफच्या माध्यमातून हिंदू मराठ्यांना भडकावण्यात येत आहे.म्हणजे ते
स्व धर्माबद्दल अज्ञानी राहतील आणि वेळ येताच शिवधर्माच्या माध्यमातून
मुसलमानाच्या बाजूने मराठे लढतील अशी व्यवस्था आधीच करून ठेवण्यात येत
आहे.<br />
<br />
त्यासाठी संभाजी बिग्रेडची स्थापना करुन शिवधर्माचा उदो उदो चालू आहे.<br />
जर
मराठे आणि नाग लोक ख्रिश्चन आणि मुस्लीम यांच्या बाजूने लढले तर आपोआपच
हिंदू कमी होतील. आणि भारतात राहतील फक्त ख्रिश्चन किवा मुस्लीम,म्हणजे
एका दगडात दोन पक्षी.<br />
यात ख्रिश्चन जिंको अथवा मुस्लीम....मरणा र फक्त हिंदू.<br />
<br />
यासाठी बामसेफला हाताशी धरून संभाजी बिग्रेड हे गोंडस नाव देऊन मुस्लीम संघटना हिंदूंमध्ये फुट पडत आहेत.<br />
<br />
विचार करण्यासारखी गोष्ठ आहे कि संभाजीबिग्रेड आणि शिवधर्मीय यांना पैसा कोठून मिळतो???<br />
साधा
विचार करा. शिवडीच्या दगडी चाळीत ८बाय१० च्या खोलीत राहणारा एक माणूस जो
साधारण सातवी पास आहे आणि ज्याच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही,तो दर
पंधरा दिवसांनी राजस्थान आणि इतर राज्यात दौरे करतो.<br />
हे पैसे कोठून येतात? तर मुस्लीम संघटनांकडून.<br />
<br />
..कारण
संभाजी बिग्रेड उघड उघड मुस्लिमांची बाजू घेते. मुस्लिमांनी या देशावर,
मराठ्यांवर केलेले अत्याचार ब्राम्हणी कारस्थानांपेक्ष ा भयंकर आहेत. असे
असताना संभाजी बिग्रेड त्यांना पाठीशी का घालते??<br />
<br />
मराठा तरुणांनो विचार करा.....तुम्हाल ा आपल्या समस्त जातीचा आणि समाजाचा नाश करायचा असेल तर खुशाल संभाजी बिग्रेड च्या नादी लागा.<br />
<br />
जय भवानी !! जय शिवराय !!<br />
<div style="color: blue;">
<u>आभार -रोशन बावकर<span style="color: red;"><br /></span></u></div>
<div style="color: blue;">
<u><br /></u></div>
</div>anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-23876081050635002412012-05-15T11:02:00.001-07:002012-05-15T11:02:35.308-07:00आदर्श बलिदान - शंभू राजे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizIJuuR_tabOPxEWYoySyHgfp5JAPGM-T5n8InH2o17ees8W2S7Avw0D-2Z8Ow4lNJHw4Ly2lV0RwtLRtD8wC_PHqWlcCyzyzH7kVacppmBvATNSc9wfvzmq_dns9obvLetXgerGkBLoAE/s1600/403398_297570036993904_100002227300637_652104_2061742356_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="241" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizIJuuR_tabOPxEWYoySyHgfp5JAPGM-T5n8InH2o17ees8W2S7Avw0D-2Z8Ow4lNJHw4Ly2lV0RwtLRtD8wC_PHqWlcCyzyzH7kVacppmBvATNSc9wfvzmq_dns9obvLetXgerGkBLoAE/s320/403398_297570036993904_100002227300637_652104_2061742356_n.jpg" width="320" /></a></div>
औरंग्याने शंभू राजना कपटाने पकडले आणि त्यांचे हाल हाल करून मारले. हाल हाल करून मारण्यामागे त्याचा एक <span>कपटी</span>
कावा होता कि परत या महाराष्ट्राच्या भूमीत कोणी मर्द उभा राहू नये आणि
मुघली साम्राज्यापुढे जर कोणी परत मान वर करून पहिली तर त्याने शंभू
राज्यांचे मरण पाहून १०० वेळा विचार करावा. पण त्याला माहित नव्हते या
मातीत मातीशी धर्माशी इमानी माणसे मरणाला भीत नाहीत शंभू राजे याचा जिता
जगता उदाहरण होते. मराठ्यांचा वारस राजाराम महाराज्यांच्या रूपाने जिवंत
होता. राज्याला राजा होता पण सारे सरदार फुटले होते सैन्य नाही सेनापती
नाही . राज्य चालवायला खजाना नाही आता सारे राज्य संपले आता परत मोघाल्शाही
येणार असेच सार्यांना वाटत होते. <br /> शंभू महाराज्याना ज्या वेळी पकडले
त्या वेळी एक वीर तेथे होता वडील म्हलोजी घोरपडे रणांगणात पडलेले त्याने
पहिले होते तरी वडिलांच्या मृत्यू बाजूला ठेवून तो आपल्या राजा वाचवा
म्हणून आपल्या भावासहित लढत होता. मृत्य काही बोटांच्या अंतरावर होता कवी
कलश एक विषारी बाण लागून घोड्यावरून पडले आणि शंभू राजेही आपला घोडा
थांबवून त्यांना उचलण्यासाठी थांबले गनीम जवळ आला होता शंभू राजे आता
कोणत्याही क्षणी पकडले जाणार होते. इतक्यात त्यांची नजर एका वीरावर गेली तो
शंभू राजांना वाचवण्यासाठी वेड्यासारखा लढत होता. शंभू राजांनी हेरले आता
काही आपण वाचत नाही त्यांनी त्या वीराला हाक मारली त्या वीराचे नाव होते
संताजी ! " संताजी आता आम्ही काही वाचत नाही पण तुझ्यासारखा वीर गमावणे या
मातीला परवडणारे नाही तू बहिर्जीला गेवून निघ हि आमची आज्ञा आहे आणि या
स्वराज्याचा शेवटचा मावळा शिल्लक असे पर्यंत लढा स्वराज्य वाढवा ते संपू
देवू नका राजारामला गादीवर बसावा. " शंभू राजांचे शेवटचे वाक्य ते , पण
संताजीने ते आपल्या <span>मनात कोरले आणि रायगडावर आले आल्या आल्या येशु
बाईनी प्रश्न केला " राजाला दुश्मनांच्या हवाली करून पळालात तुमचे मराठा
रक्त आटले का?" एका पत्नीचे आपल्या नवर्याच्या बाजूने असलेले ते वाक्य
त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तरी असेच म्हणाले असते. पण संताजीचे रक्त
थंड झाले नव्हते ते आतल्या आत उफाळत होते आणि काही दिवसांनी जेव्हा शंभू
महाराज्यांच्या मृत्यूची वार्ता समजल्यावर त्या रक्ताने उसळी घेतली आता
थांबायचे नाही आपल्या राजाच्या मृत्यूचा बदला घ्यायचाच हा पण केला आणि केवळ
१००० मावळे घेवून बादशहाच्या तंबूत छापा टाकला. बादशहा मरता मरता वाचला पण
त्याला मराठे म्हणजे काय याची ओळख राहावी म्हणून तीन सोन्याचे कळस कापून
आणले त्या वेळी औरंग्या म्हणाला " मराठे है या खाबिस ? इन्हे मरनेका डर
नाही लागता क्या? " यानंतर संताजीने १४ वर्ष औरंग्याला स्वराज्य संपवू दिला
नाही आणि संताजीच्या मृतुनंतर १३ वर्ष मराठ्यांनी तो सांभाळला २७ वर्ष
औरंग्या मराठ्यांना मातीत मिळवण्याच्या प्रयत्नात होता आणि शेवटी याच मातीत
मिसळून राख झाला हा कामाल होता शंभू राज्यांच्या स्वाभिमानी मरणाचा
त्यातून प्रेरणा घेवून अनेक मराठे निर्माण झाले घडले. आणि यापुढे घडतील
ज्या ज्या वेळी या देशावर संकट आले त्या त्या वेळी या महाराष्ट्राच्या
मातीने एक नवा वीर दिला आहे. कारण या मातीच्या सापुतांमध्ये एक शिवाजी राजे
आणि <span>संभू राजे वसले. आणि जोपर्यंत जगाचे अस्तित्व्हा असेल तो पर्यंत शंभू राज्यांच्या धर्म अभिमानी मृत्युच्या <span></span><span>कथा या देशात सांगितल्या जातील तो पर्यंत क्रांतीची ठिणगी या महाराष्ट्रात पडेल.जय शंभू राजे.</span></span></span></div>anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-54630154019741405522012-04-22T09:26:00.001-07:002012-04-22T09:26:19.375-07:00गांधी आणि कट्टर हिंदू<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh6U0bVHKjKsK_h8QY2jOTRepkUf9q-Nl_kt77roSsHcTNPqL-kgmrTvZcaqX5s8zGe6QuCRsPIrGK9KFQh51V8D6yTwr88Wr4FWO4KKOQxi4lwSFoJTtvyT214rW8K78f5kPm76qaTA4mD/s1600/541381_351084038271436_100001095299086_941507_721525920_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="199" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh6U0bVHKjKsK_h8QY2jOTRepkUf9q-Nl_kt77roSsHcTNPqL-kgmrTvZcaqX5s8zGe6QuCRsPIrGK9KFQh51V8D6yTwr88Wr4FWO4KKOQxi4lwSFoJTtvyT214rW8K78f5kPm76qaTA4mD/s320/541381_351084038271436_100001095299086_941507_721525920_n.jpg" width="320" /></a></div>
khup divas फेस बुक पासून लांब होतो. कंटाळा आला होता मोठ मोठ्या बढाया
मारणाऱ्या पोपट पंची लोकांचा कारण हि लोक फेस बुक वर मोठ मोठ्या बढाया
मारतात पण प्रत्यक्षात काम करायच्या वेळी मात्र पाठ दाखवतात. ठरवले होते
अश्या खोट्या विश्वात वावरण्यापेक्षा फेस बुक वर बसनेच बंद करूया. जवळ जवळ
महिना दीड महिना फेस बुक सोडला पण नकळत काय चालले आहे म्हणून पाहू या
म्हणून फेस बुक वर बसलो वाटले पाहूया ब्रिगेडी किती सोकावले आहेत. पण आता
नवीनच भानगड पाहायला मिळाली. येथे हिंदूच हिंदूंची गालेचेपी करताना आढळले.
काही मित्र आपण किती कट्टर हिंदुत्वादी आहोत हे दाखवण्यासाठी नथुराम
गोडसेंना आपले देव आणि गांधी किती रंगेल किती चुकीचे होते हे दाखवायचा
प्रयत्न करत असताना दिसले. मी हिंदू आहे अर्थातच नथुराम गोडसे माझे देव
असणे स्वाभाविक आहे. पण जी गोष्ट नथुराम गोडसेनी केली नाही ती आपण करत आहोत
नथुराम गोडसेनीही गांधी हत्या करताना पहिले त्यांच्या पायाला स्पर्श कौन
त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याला वंदन केले होते. नथुराम गोडसेनी
गांधींचे महात्मा पण कधीच नाकारले नाही. त्यांनी गंधी हत्या केली कारण देश
स्वतंत्र होण्या अगोदर गांधींचे कार्य स्तुती जन्य होते . <span>bharat
स्वतंत्र झाल्या नंतरचे गांधींचे वर्तन हेके खोरीचे होते अहिंसा हि काही
प्रमाणात ठीक आहे पण प्रत्यक्ष जीवनात ती अजिबात उपयोगी नाही या निसर्गाचा
<span>निर्माता कोण याबद्दल वाद असू शकतात पण निसर्गाचा नियम आहे जो
ताकतवर आहे तोच जगेल त्या नियमात अहिंसेला कुठेही स्थान नाही. पण गांधी हे
मानायला तयार नव्हते म्हणून नथुराम गोडश्यानी गांधी हत्या केली एका
पाकीस्थान ची निर्मिती झाली होती पण मराठवाड्यात दुसरा <span>पाकीस्थान</span> निर्माण होत होता. आणि त्या पाकिस्थानाची निर्मिती रोकण्यासाठी गांधीहत्या आवशक होती. मुसलमानांना <span><span><span></span></span></span></span></span><span><span></span></span><span></span><span>गरजेपेक्षा जास्थ लाड होऊ नये म्हणून गांधी हत्या झाली. गांधी रंगेल होते किवा त्यांचे चारित्र्य खराब होते म्हणून गांधी हत्या झाली <span>navhati
हे लक्षात घ्यावे कारण कितीही झाले तरी गांधींचे देशाच्या इतिहासातील
महत्व नाकारता येणारा नाही . खुद्द नाथूरामानी किवा त्यांचे कडवे विरोधक
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते नाकारले नाही ते आपण नाकारणारे कोण ?
स्वातंत्र्यवीर सावरकर किवा नथुराम गोडसे असू <span>det या <span></span><span></span></span></span><span>
महान नेत्यांनीही कधी गांधीना एकेरी नावाने उल्लेख केला नाही तर आपण तसे
करणारे कोण?गांधी विरोध करतो आहे म्हणजे आपण कट्टर हिंदू हे समीकरण मला तरी
पटत नाही </span></span></div>anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5968714105789316239.post-40486575306654120492012-03-03T22:13:00.000-08:002012-03-03T22:13:54.931-08:00लोकांना लुटण्याचा नवीन फंडा...........<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div><h2 class="uiHeaderTitle" tabindex="0"><br />
</h2></div><div class="clearfix"><div class="mbs uiHeaderSubTitle lfloat fsm fwn fcg">by <a href="http://www.facebook.com/hindu.astitva">Prashant Shigwan</a> on Sunday, March 4, 2012 at 10:53am ·<span class="timelineUnitContainer"><div class="uiSelector inlineBlock audienceSelector timelineAudienceSelector audienceSelectorNoTruncate dynamicIconSelector uiSelectorNormal uiSelectorDynamicTooltip"><div class="wrap"><a class="uiSelectorButton uiButton uiButtonSuppressed uiButtonNoText" data-hover="tooltip" data-label="" data-length="30" data-tooltip="Public" href="http://www.facebook.com/notes/prashant-shigwan/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE/316421498415389#" rel="toggle" role="button" title="Public"><span class="uiButtonText"></span></a></div></div></span></div></div> काल परवा साऱ्या न्यूस चायनल वर नवीन ट्राफिक नियम बिल पास कोंग्रेस सरकार पास करणार असे सांगितले जात होते. हा कायदा पास झाला तर म्हणे कोणी ट्राफिक नियम तोडण्याची हिम्मत करणार नाही कारण यामध्ये केले जाणारे दंड ५००ते ५००० रुपये एवढे असू शकते. पण माझा मुद्दा असा आहे कि खरेच यामुळे ट्राफिक नियम तोडणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल का? लोक खरेच नियम पाळतील का? हो यामुळे नक्कीच ट्राफिक नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर धावणाऱ्या लोकांची संख्या निश्चित कमी होईल पण जे लोक नियमाप्रमाणे दंड भरत होते जे ट्राफिक पोलिसांना लाच देत नसत त्यांचा काय ? कारण १०० ते १००० रुपयाचा दंड भरणे मिडलक्लास लोकांच्या किश्याला परवडण्यासारखे आहे.पण जेव्हा ५००ते ५०००० रुपयाच्या दंडाचा प्रश्न येईल तेव्हा नक्कीच माझ्यासारखा माणूस मधला रस्ता काढेल कारण येवढा दंड भरणे माझ्यासारख्या मिडलक्लास लोकांना परवडण्यासारखे नाही. आणि कोणताही पोलीस १०० रुपये घेवून सोडेल असे वाटत नाही तो १००० खाली बोलणार नाही.मला सांगा ट्राफिक पोलिसांना खरोखरच नियम तोडणाऱ्या लोकांवर जबर बसवायचा असेल तर ते सिग्नल वर उभे न राहता दूर एका कोपऱ्यात चोरासारखे उभे का राहतात. म्हणजे जेवढी लोक जबाबदार आहेत ट्राफिक नियम तोडायला तेवढेच हे पोलीस जबाबदार नाही आहेत का?<strong><br />
<span style="color: blue;">हे लाच घेतलेले पैसे कोणाच्या किशात जातात </span></strong><span style="color: blue;">- </span><br />
माझा एक मित्र पोलीस हवालदार आहे.एकदा त्याला पोलीस लोक घेत असलेले हप्ते तसेच लाच कोणाच्या किशात जाते याबाबत चर्चा केली त्या वेळी त्याने जे मला सांगितले ते ऐकून मला तर धक्का बसला तो म्हणाला सारा मंत्री लोकांचा किया कराया आहे एक ट्राफिक हवालर एका सिग्नल वर उभे राहून त्याच्या वरिष्ठाने दिलेले टार्गेट संध्याकाळ पर्यंत पूर्ण करायचे असते टार्गेट च्या वर मिळणारे पैसे हे त्याच्या किशात जातात पण टार्गेट पूर्ण झाले नाही तर त्याला त्यातील काहीही हिस्सा मिळत नाही. मग त्या साठी आमच्यासारखे हवालदार मोक्याच्या टिकाणी ड्युटी लागावी म्हणून आपल्याच वरिष्ठांना लाच देतो आणि ती लाच दोन प्रकारची असते १) पैश्याच्या माध्यमातून आणि दुसरा पर्याय ऐकून माझे कानच सुन्न झाले तो म्हणाला २) ज्या हवालदाराकडे पैशे नसतील तो हवालदार आपली बायको नाहीतर बहिण एका रात्रीसाठी आपल्या वरिष्ठाकडे पाठवतो. कारण त्या हवालदाराला आपल्याला नोकरीला पोलीस खात्यात लागण्यासाठी लाखो रुपये लाच दिलेली वसूल करायची असते. खरेच हे ऐकले कि वाटते लोक पैश्यासाठी किती खालच्या थराला जातात. मी माझ्या पोलीस मित्रासोबत या नवीन कायद्याबाबत बोललो म्हणालो आता तर तुमची मजा आहे नाही खूप जास्त पैसे तुम्हाला कमावता येतील त्यावर तो म्हणाला हो पण या पैश्यातील आम्हाला फक्त खारीचा वाटा मिळेल सारे पैसे तर आमच्या वरिष्ठांच्या आणि मंत्र्यांच्या किशात जातील कारण जसे आम्ही आमच्या वरिष्ठांना हप्ता देतो तसे आमचे वरिष्ठ त्यांच्या कमाई मधला फार मोठा हिस्सा मंत्र्याकडे पोचवतात आणि योग्य त्या शहरात आपली पोस्टिंग होण्यासाठी पैसे तसेच आपली नाबालिक मुलगीही मंत्र्याच्या खाली झोपवायला कमी करत नाहीत. <strong><br />
<span style="color: blue;">चोरी करायचा नवीन फंडा हा सरकारचाच </span></strong><span style="color: blue;">- </span><br />
खरे सांगायचे झाले तर कोंग्रेस सरकार आता समजून चुकले आहे यापुढे आपली सरकार राहणार नाही म्हणून ज्या पद्धतीने कमावता येईल त्या पद्धतीने कमवायचे आणि लोकांच्या पुढ्यात आपण किती चांगले आहोत हे दाखवायचे. म्हणून यावर एकच उपाय या कायद्याला विरोध करा जो मार्ग मिळेल त्या मार्गाने आता वेळ आली आहे सरकार बदलण्याची त्यासाठी <strong style="color: red;"><em>' तुम्ही बदला मग आपोआप सरकार बदलेल '</em></strong></div>anjanhttp://www.blogger.com/profile/18250441696673937543noreply@blogger.com0